पांढऱ्या काबुली हरभऱ्यास साडेनऊ हजार रुपयांचा दर
खानदेशात पांढऱ्या प्रकारातील मोठ्या काबुली हरभऱ्यास नऊ ते साडेनऊ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. तसेच लहान प्रकारातील पांढऱ्या काबुली हरभऱ्यास कमाल साडेसहा ते सात...
वादळी वारे व येणाऱ्या पावसात पीक व्यवस्थापन कसं करालं ?
हवामान अंदाजानूसार दिनांक १३ मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तर दिनांक १४ मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर,जालना,बीड व परभणी जिल्हयात तुरळक...
अखेर कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत सरकारला आली जाग
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कादा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. यामुळे यावर सरकारने लक्ष देण्याची मागणी केली जात होती. असे असताना आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य...
अवकाळीने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी
गेल्या दोन तीन दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा जोरदार बसला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले असून जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार दोन...
स्वेच्छा मरणासाठी राष्ट्रपतींना पत्र! नाशिकच्या शेतकऱ्यांचे कांद्यासाठी उपोषण
कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी चांदवड कृषी उत्पन्न बाजार...
कांद्याच्या दरासाठी आता अजित पवार आक्रमक, सभागृहात केली मोठी मागणी.
राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते अजित पवारांनी आक्रमक पावित्रा घेतला. "शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने आज चर्चा घ्यावी. राज्यातील...
गहू निर्यातबंदीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता
केंद्र सरकार गहू निर्यातबंदीला मुदतवाढ देण्याची शक्यता आहे. गव्हाचा सरकारी साठा वाढावा आणि देशांतर्गत बाजारात गव्हाचे दर उतरावेत, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असे...
साखर कारखान्यांचे डिजीटल करण्याचे धोरण कधी होणार
काल देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावर आता अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, सन...
साखर कारखान्यांवरील ‘आयकर’ संकट टळले
सहकारी साखर कारखान्यांनी २०१६-२०१७ पूर्वी शेतकऱ्यांना दिलेली जादाची रक्कम इनकम टॅक्ससाठी खर्च म्हणून ग्राह्य मानली जाणार आहेत. त्यामुळे देशातील साखर कारखान्यांना आयकर रुपात जे...
अर्थसंकल्पीय भाषणातील प्रमुख ठळक मुद्दे
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प 2023-24 सादर केला. 2024 च्या निवडणुकांपूर्वीचा मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. सकाळी 11 वाजता लोकसभेत...