Author: Neha Sharma

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 30/01/2023 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 5 600 1400 1000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 421 300 1300 800 29/01/2023 सातारा — क्विंटल 143 1200 1800 1500 अकलुज लाल क्विंटल 455 300 1500 1000 कोपरगाव लाल क्विंटल 5658 850 1200 1060 पारनेर लाल क्विंटल 23264 300 1500 1000 भुसावळ लाल क्विंटल 16 1000 1000 1000 वैजापूर लाल क्विंटल 8900 600 1110 1050 राहता लाल क्विंटल 2388 200 1350 900 पुणे लोकल क्विंटल 17938 500 1400 950 पुणे- खडकी लोकल क्विंटल 10 1200 1400 1300…

Read More

चिकू फळाचे (Chiku Fruit) उगमस्थान मेक्सिको हा देश असून तेथून इतर देशात त्याचा प्रसार झाला. महाराष्ट्रात चिकूची व्यापारीदृष्ट्या लागवड (Chiku Cultivation) प्रथम ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथे झाली. भारतात प्रामुख्याने महाराष्ट्र , कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश व तमिळनाडू या राज्यांत चिकू लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. चिकू लागवडीखालील क्षेत्र व उत्पादनाचा (Chiku Production) विचार करता महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो. महाराष्ट्रात प्रामुख्याने कालीपत्ती या जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. राज्यात चिकू फळांचा हंगाम मे-जून व जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान असतो. काढणीनंतर अयोग्य हाताळणीमुळे साधारणपणे १६ ते २० टक्के फळांची नासाडी होते. त्यासाठी चिकू फळांचे काढणीनंतर योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. चिकू…

Read More

बहार धरण्यापूर्वी आवळा बाग तण विरहित ठेवण्यासाठी उभी आडवी नांगरष्ट करावी. त्याचप्रमाणे मे महिन्यात अवेळी येणा-या पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी उताराच्या दिशेने ठरावीक अंतरावर बांध घालून पाणी अडवावे. ही कामे उन्हाळयातच करावी. उन्हाळ्यामध्ये आवळ्यास फुले लागतात, अशावेळी सुरवातीस दर झाडास २00 ग्रॅम पालाश देऊन एखादे संरक्षित पाणी दिल्यास फलधारणा उत्तम होऊन फळांची गळ कमी होण्यास मदत होते. पूर्ण वाढलेल्या झाडास ४० ते ५० केिली शेणखत व ५00:२५o:२५0 ग्रॅम अनुक्रमे नत्र, स्फुरद व पालाश द्यावे.

Read More

आपल्या देशातील विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी पशुपालन हे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. पशुपालन हा शेतीचा एक भाग आहे. यामध्ये म्हैस, गाय, शेळी, मेंढी, बैल, डुक्कर आणि कुक्कुटपालन इत्यादींचा समावेश होतो. आज आपण म्हशीच्या शेतीबद्दल बोलणार आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत की म्हशीच्या कोणत्या प्रगत जाती आहेत ज्यातून पाळणा-याला चांगला नफा मिळू शकतो. म्हैस हा दुधाळ प्राणी आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. जगात पाळल्या जाणाऱ्या म्हशींपैकी ९५ टक्के म्हणजे सर्वाधिक म्हशी आशिया खंडात पाळल्या जातात. भारताचे स्थान आशियामध्ये देखील प्रमुख आहे जेथे पशुपालक म्हशींचे पालनपोषण करतात. आपल्या देशात म्हशीचे दूध हे दूध उत्पादनाचे प्रमुख स्त्रोत आहे. दुसरीकडे, जर आपण नर म्हशींबद्दल…

Read More

शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीसाठी मोदी सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कृषी क्षेत्राबाबत मोठे वक्तव्य आले आहे. गडकरी म्हणाले की, स्वावलंबी भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी जीडीपीमध्ये कृषी आणि त्याच्याशी संलग्न क्षेत्रांचा वाटा २४ टक्क्यांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागात तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यावरही त्यांनी भर दिला. सेवा क्षेत्राचा हिस्सा ५२ ते ५४ टक्के केंद्रीय मंत्री म्हणाले, ‘आपल्या कृषी आणि संबंधित क्षेत्राचे उत्पन्न जीडीपीच्या १२ टक्के आहे. उत्पादन क्षेत्राचा वाटा 22 ते 24 टक्के आणि सेवा क्षेत्राचा वाटा 52 ते 54 टक्के आहे. ते म्हणाले की, जोपर्यंत कृषी आणि त्याच्याशी संबंधित क्षेत्राचा वाटा 12 वरून…

Read More

पेरुमध्ये स्थानिक बाजारपेठेचा विचार करुन आपणास कोणता बहार धरावयाचा आहे, याचा निर्णय घ्यावा. ज्या शेतकरी बंधूंना मृगबहार धरावयाचा आहे. त्यांनी पेरूच्या बागेस फेब्रुवारी ते मे महिन्याच्या कालावधीत पाणी देऊ नये, हा काळ उन्हाळ्याचा असल्याने पाण्याची देखील टंचाई असते. तसेच या बहाराची फळे हिवाळ्यात तयार होत असल्याकारणाने या बहारातील फळामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव अत्यंत कमी असतो. त्याचप्रमाणे फळांची गुणवत्ता ही उत्तम प्रकारची असते. या कालावधीमध्ये झाडांना पाण्याचा ताण देताना भारी जमिनीस ४o ते ६० दिवसांचा तर हलक्या जमिनीस ३० ते ३५ दिवसांचा ताण पुरेसा होतो. पाणी तोडल्यामुळे झाडांची वाढ थांबते व पानगळ होते. त्यामुळे झाडांना पूर्ण विश्रांती मिळून झाडांमध्ये अन्नद्रव्यांची साठवण होते…

Read More

शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 28/01/2023 सावनेर — क्विंटल 4800 8000 8100 8050 मनवत — क्विंटल 3100 7400 8295 8140 नवापूर — क्विंटल 2 6200 7300 6871 भद्रावती — क्विंटल 379 7900 8150 8025 समुद्रपूर — क्विंटल 1111 7800 8250 8100 वडवणी — क्विंटल 28 7950 8100 8000 सिरोंचा — क्विंटल 154 8000 8200 8100 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 933 8100 8250 8200 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1275 8000 8100 8050 अकोला (बोरगावमंजू) लोकल क्विंटल 94 8100 8496 8298 देउळगाव राजा लोकल…

Read More

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 29/01/2023 सिल्लोड — क्विंटल 30 5000 5100 5100 उदगीर — क्विंटल 4400 5250 5324 5287 आष्टी- कारंजा पिवळा क्विंटल 150 4650 5120 5000 देवणी पिवळा क्विंटल 23 5100 5382 5241 28/01/2023 औरंगाबाद — क्विंटल 5 4500 4950 4725 माजलगाव — क्विंटल 414 4600 5162 5100 राहूरी -वांबोरी — क्विंटल 1 5050 5050 5050 पाचोरा — क्विंटल 100 4975 5160 5021 उदगीर — क्विंटल 4800 5250 5313 5281 कन्न्ड — क्विंटल 12…

Read More

गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण असल्यामुळे रब्बी पिके अडचणीत आली आहेत. धुके व ढगाळ वातावरण असल्यामुळे विविध पिकावर किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी बंधू अडचणींत आहेत. १) आंबा १.ढगाळ वातावरण असल्यामुळे गोटीच्या आकाराचे फळ गळू नयेत म्हणून १ टक्का पोटॅशियम नायट्रेटची (१३.०.४५) ची फवारणी तीन वेळा करावी. २.विशेषत ढगाळ वातावरणात तुडतुडयांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर होऊन मोहराचे नुकसान होते यांच्या नियंत्रणासाठी थायामेथॉक्‍झाम (२५ टक्के डब्ल्यूडीजी) १ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे. २.गहू गहू पिकावर देखील मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकते त्याच्या नियंत्रणासाठी थायामेथॉक्‍झाम (२५ टक्के डब्ल्यूडीजी) १ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे. २.पानावर दव टिकून राहिल्यामुळे…

Read More

उन्हाळी हंगामात काळजी घेण्यासारखे तिसरे महत्वाचे फळ पीक आंबा असून पहिल्या वर्षी लावलेल्या कलमांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी सावली करावी. जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी वाळलेल्या पालापाचोळ्याने तसेच गवताच्या किंवा उसाचा पाचटाणे झाडाच्या बुध्याभोवती आच्छादन करावे, आंब्याच्या बागांना पाणी देण्याची प्रथा नसली तरी पहिल्या वर्षी उन्हाळ्यात २ ते ३ दिवसांच्या अंतराने, २ ते ५ वर्ष वयाच्या झाडांना ४ ते ५ दिवसांच्या अंतराने तर ५ ते ८ वर्ष वयाच्या झाडांना १o ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. त्याचप्रमाणे तुडतुड्यापासून मोहोरावर होणारा प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी कार्बारिल ४ ग्रॅम प्रती लिटर पाण्यातून मोहोरावर फवारावे किंवा ३00 मेश गंधक भुकटी + १0 टक्के कार्बारिल भुकटी समप्रमाणात…

Read More