Author: Neha Sharma

गाजराचा उपयोग आहारात भाजी म्‍हणून किंवा कच्‍ची खाण्‍यासाठी केला जातो. जनावरांचे खाद्य म्‍हणूनही केला जातो. गाजरामध्‍ये अ जिवनसत्‍व भरपूर प्रमाणात असल्‍यामुळे त्‍याचा आहारात नियमित उपयोग केल्‍यास डोळयांचे आरोग्‍य उत्‍तम राहून दृष्‍टीदोष होत नाही. गाजराचा उपयोग सूप, सॅलड, लोणची, हलका, जॅम इत्‍यादी पदार्थ तयार करण्‍यासाठी करतात. गाजराच्‍या चकत्‍या करुन सुकवून त्‍या साठविल्‍या जातात. हवामान आणि जमीन गाजर हे थंड हवामानात वाढणारे पिक आहे. गाजराला आकर्षक रंग येण्‍यासाठी तापमान 15-20 अंश से. असावे लागते. 10 ते 15 अंश से.  तापमानाला तसेच 20 ते 25 अंश से.तापमानाला गाजराचा रंग फिक्‍कट असतो. ऑक्‍टोबर महिन्‍याच्‍या शेवटी व नोव्‍हेंबर महिन्‍याच्‍या पहिल्‍या आठवडयात गाजराची लागवड केल्‍यास जास्‍त…

Read More

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 21/01/2023 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 2 1300 1300 1300 पुणे-मोशी लोकल क्विंटल 536 400 1400 900 20/01/2023 कोल्हापूर — क्विंटल 6680 700 1900 1200 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 13147 1300 2100 1700 खेड-चाकण — क्विंटल 700 1200 1700 1500 श्रीरामपूर — क्विंटल 35 350 1200 650 मंगळवेढा — क्विंटल 230 200 1770 1410 जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 6 600 1400 1000 जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 15111 700 1800 1400 मुरबाड हायब्रीड क्विंटल 132 1000 2000 1500 सोलापूर…

Read More

साखर निर्यातीच्या (Sugar Export) बाबतीत साखर कारखान्यांची (Sugar Mills) निराशा होण्याची चिन्हे आहेत. कारण यंदाच्या हंगामात साखरेचे उत्पादन (Sugar Production) अपेक्षेपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकार अतिरिक्त साखर निर्यातीला परवानगी देण्याच्या मनःस्थितीत नाही. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील साखर निर्यातीच्या मनसुब्यांवर पाणी पडण्याची शक्यता आहे, असे वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेने वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि उद्योगक्षेत्रातील सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. भारत हा ब्राझीलनंतर जगात दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातदार देश आहे. गेल्या हंगामात भारताने विक्रमी ११० लाख टन साखर निर्यात केली होती. परंतु एक ऑक्टोबर २०२२ पासून सुरू झालेल्या यंदाच्या हंगामात मात्र केंद्र सरकारने केवळ ६१.५ लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली. यंदाचा हंगाम सुरू…

Read More

शेतमाल : टोमॅटो दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 20/01/2023 कोल्हापूर — क्विंटल 6680 700 1900 1200 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 13147 1300 2100 1700 खेड-चाकण — क्विंटल 700 1200 1700 1500 श्रीरामपूर — क्विंटल 35 350 1200 650 मंगळवेढा — क्विंटल 230 200 1770 1410 जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 6 600 1400 1000 जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 15111 700 1800 1400 मुरबाड हायब्रीड क्विंटल 132 1000 2000 1500 सोलापूर लाल क्विंटल 52369 100 2200 1350 येवला -आंदरसूल लाल क्विंटल 12000 300 1486 1200 लासलगाव लाल…

Read More

शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 20/01/2023 लासलगाव – विंचूर — क्विंटल 813 3000 5411 5300 शहादा — क्विंटल 209 4750 5331 5151 औरंगाबाद — क्विंटल 18 4700 5100 4950 माजलगाव — क्विंटल 630 4800 5225 5151 राहूरी -वांबोरी — क्विंटल 24 5000 5251 5125 संगमनेर — क्विंटल 5 5361 5406 5383 सिल्लोड — क्विंटल 5 5300 5300 5300 उदगीर — क्विंटल 5700 5300 5354 5327 कारंजा — क्विंटल 4000 5000 5340 5210 श्रीरामपूर — क्विंटल 6 4300 4400 4350 रिसोड — क्विंटल 4110 5010 5285 5150…

Read More

शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 20/01/2023 सावनेर — क्विंटल 4600 8150 8350 8250 राळेगाव — क्विंटल 4000 8000 8325 8250 राजूरा — क्विंटल 215 8260 8350 8300 भद्रावती — क्विंटल 260 8200 8300 8250 समुद्रपूर — क्विंटल 928 8050 8420 8200 सिरोंचा — क्विंटल 100 8000 8300 8200 हिंगणा एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल क्विंटल 25 8200 8350 8350 आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 114 8000 8450 8325 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1112 8100 8400 8200 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल…

Read More

गेल्या काही दिवसांपासून महावितरण आणि शेतकऱ्यांमध्ये मोठा वाद सुरू आहे. सध्या महावितरणकडे मोठी थकबाकी झाली आहे. यामध्ये पुणे प्रादेशिक विभागातील कृषिपंप वीज ग्राहकांची थकबाकी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे महावितरणकडून शेतकऱ्यांपुढे अनेक योजना ठेवल्या जात आहेत. यामध्ये थकबाकी वसुलीसाठी राज्य सरकारने नविन कृषिपंप धोरण 2020 तयार केले आहे. या माध्यमातून 31 मार्च 2023 पर्यंत थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना थकबाकीवर 30 टक्के सूट देण्यात येणार आहे. यामुळे ही एक चांगली संधी शेतकऱ्यांपुढे आहे. तसेच विलंब आकार व व्याज माफ करण्यात येत आहे. यामुळे आता तरी शेतकऱ्यांनी पैसे भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. पुणे प्रादेशिक विभागाचे (Mahavitaran) संचालक अंकुश नाळे यांनी…

Read More

महागाईविरोधात केंद्र सरकारने अनेक आघाड्यांवर मोर्चा उघडला आहे. गेल्या सात महिन्यात इंधन दरवाढ झाली नसली तरी पेट्रोल-डिझेलच्या किंमती मात्र कमी झालेल्या नाहीत. तर महागड्या खाद्यतेलावर मात्र केंद्र सरकारला उपाय सापडला आहे. मध्यंतरी किचन बजेट कोलमडणाऱ्या खाद्यतेलावर केंद्र सरकारने तोडगा काढला आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या किंमतीत सातत्याने कमी होत आहे. मोहरी, शेंगदाणा आणि इतर खाद्यतेलाच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरण झाली आहे. येत्या काही दिवसांत खाद्यतेलाचे भाव जमिनीवर येतील, असा विश्वास बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. देशात सोयाबीन, शेंगदाणा, मोहरी, तीळ, सूर्यफुल, करडी आणि इतर तेल खाण्यात येते. सीलबंद अथवा घाण्याच्या तेलाचा वापर करण्यात येतो. मध्यंतरीच्या काळात तेलाचे भाव गगनाला भिडले होते. त्यातच…

Read More

पीएम किसान योजनेचा13वा हप्ता कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. पण काही नियमात बदल करण्यात आल्याने काही शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 13वा हप्ता मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांनी (Farmer) पीएम किसान योजनेसाठी लागणारी सगळी कागदपत्रे दिलेली नाहीत, त्यामुळे त्यांना सध्याचा मिळणार नाही. केंद्र सरकारकडून  31 मे रोजी 10.45 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता म्हणून 22,552 कोटी रुपये जाहीर केले होते. विशेष म्हणजे त्यांच्या पुढच्या हप्त्यात लाभार्थी शेतकऱ्यांची घट झाली होती. 12 व्या हप्त्यात 8.42 कोटी शेतकऱ्यांना 17,443 कोटी रुपये जाहीर करण्यात आले. शेतकऱ्यांना हप्ता न मिळण्याचं कारण असं आहे की, जमीन आणि लाभार्थी शेतकऱ्यांचं रेकॉर्ड सेंट्रल डेटाबेसमध्ये…

Read More

द्राक्षपंढरी म्हणून नाशिकची ओळख संपूर्ण जगभरात आहे. नाशिकच्या द्राक्षांची गोडी जगभरात जाऊन पोहचली आहे. मात्र जवळपास दोन-तीन वर्षानंतर नाशिकच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार आहे. कोरोना काळात द्राक्षाला मागणी नव्हती, त्यानंतर बेमोसमी पावसाने सलग दोन वर्षे द्राक्ष पीक हातातून गेले होते. त्यामुळे सलग तीन वर्षे नुकसान झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. मात्र यंदाच्या वर्षी नुकसान कमी झाल्याने द्राक्ष पीक चांगल्या स्थितीत आहे. यंदाच्या वर्षी थंडीचाही काही फारसा फटका बसलेला नाही. द्राक्षाची लागवडही यंदाच्या वर्षी अधिक होती, त्यामुळे उत्पादनात वाढ होणार हे निश्चित होते. विशेष म्हणजे युरोपियन राष्ट्र असलेल्या देशात 197 मेट्रिक टन निर्यात अवघ्या दहा दिवसांत…

Read More