- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 30/11/2022 खेड-चाकण — क्विंटल 1000 800 1500 1150 29/11/2022 कोल्हापूर — क्विंटल 5606 700 2200 1400 औरंगाबाद — क्विंटल 1755 500 1500 1000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 8890 1100 2000 1550 खेड-चाकण — क्विंटल 300 800 1500 1200 सातारा — क्विंटल 102 1500 2000 1750 राहता — क्विंटल 2404 300 1900 1450 हिंगणा — क्विंटल 1 2500 2500 2500 जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 30 300 1500 1000…
निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात. हार, वेणी तयार करण्यासाठी निशिगंधाच्या फुलांना मागणी आहे. फुलदांड्याचा उपयोग फुलदाणी आणि पुष्प सजावटीसाठी केला जातो. या फुलपिकाची लागवड करणे सोपे असते. लागवड कमी खर्चात होते. वर्षभर मागणी असते, बाजारभावही चांगला मिळतो. जमीन : उत्तम निचऱ्याची, हलकी ते मध्यम जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ८ च्या दरम्यान असावा. हलक्या जमिनीत भरपूर सेंद्रिय खतांचा वापर करावा. चुनखडीयुक्त, हरळी किंवा लव्हाळ्यासारखी बहुवर्षीय तणे असलेली जमीन निवडू नये. हवामान : या पिकाला उष्ण आणि दमट हवामान चांगले मानवते. कोरड्या हवामानात जेथे पाण्याची बारमाही सोय असते तेथे निशिगंधाची यशस्वी लागवड करता येते. मात्र, अतिथंड हवामान आणि…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 29/11/2022 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 1 1000 1000 1000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 262 400 1200 800 28/11/2022 कोल्हापूर — क्विंटल 5338 700 2200 1500 औरंगाबाद — क्विंटल 3830 200 1600 900 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 15714 1000 2000 1500 सातारा — क्विंटल 119 1000 2000 1500 मंगळवेढा — क्विंटल 231 200 2100 1200 कराड हालवा क्विंटल 150 1000 1700 1700 सोलापूर लाल क्विंटल 19985 100 3260 1250 धुळे…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कोथिंबिर दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 29/11/2022 पुणे -पिंपरी लोकल नग 750 7 9 8 28/11/2022 कोल्हापूर — क्विंटल 37 4000 11000 7500 औरंगाबाद — क्विंटल 17500 200 600 400 श्रीरामपूर — नग 4450 5 10 7 मंगळवेढा — नग 3540 3 7 5 सोलापूर लोकल नग 10115 900 1200 1000 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 69 1000 1600 1300 जळगाव लोकल क्विंटल 10 1500 2500 2000 पुणे लोकल नग 84620 4 10 7 पुणे- खडकी…
कोंबड्यांतील मरतुकीच्या अनेक कारणांपैकी बुरशीमुळे विषबाधा हे एक कारण असून, या आजारांमध्ये इतर आजारांच्या तुलनेत जास्त प्रमाणात मरतूक आढळून येते. खाद्यातील अचानक बदल व ओलावा बुरशीच्या वाढीस उपयुक्त ठरतो. कुक्कुटपालनात खाद्यावर ७५ ते ८० टक्के खर्च होतो. पावसाळा व हिवाळा ऋतूमध्ये खाद्यामध्ये बुरशी तयार झाल्यामुळे कोंबड्यांमध्ये विषबाधा आढळून येते. खाद्य आणि त्यातील घटक बुरशीच्या वाढीस आणि त्यांचे विष तयार करण्यास अनुकूल असतात. विषबाधेस कारणीभूत असलेल्या बुरशीचे प्रकार अफ्लाटॉक्झिन व ऑकराटॉक्झिन अशा दोन प्रकारच्या बुरशी खाद्यामध्ये तयार होऊन कोंबड्यांमध्ये विषबाधा होते. अफ्लाटॉक्झिन या विषामुळे होणाऱ्या विषबाधेला अफ्लाटॉक्झिकोसिस म्हणतात. हे विष बुरशीच्या अनेक प्रजातींपासून तयार होते. अॅस्परजिलस फ्लेवस ही प्रजाती सर्वांत जास्त…
सध्या राज्यात शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची पिके जळून जात आहेत. यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. आता महावितरणचे कार्यकारी संचालक विजय सिंघल यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, महावितरणची (Mahavitaran) आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे वसुलीशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट करीत चालू बिल (Electricity Bill) न भरणाऱ्या शेतकऱ्यांचे वीजजोड (Power Supply Cut Off) कापावेत, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. यामुळे आता शेतकऱ्यांचे टेन्शन अजूनच वाढणार आहे. कंपनीची आर्थिक स्थिती अतिशय हलाखीची आहे. कंपनीवर प्रचंड कर्ज झाले आहे. नवीन कायद्यांमुळे कर्ज घेण्याची क्षमताही कमी झाली आहे, असे यावेळी सांगण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सध्याचे बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचा…
अंब्याच्या हंगामाला अजून प्रारंभ झाला नसला तरी, कोल्हापूरमधील शाहू मार्केट यार्डात फळ बाजारात दक्षिण भारतामधील तसेच परदेशी आंब्याचे आगमन झाले आहे. 50 पेट्या आंबा याठिकाणी पोहोचला आहे. आलेल्या अंब्यांचे सौदे दोन दिवसांमध्ये होणार असल्याची माहिती आहे. यंदा तीन महिने अगोदरच दक्षिणेकडील केरळच्या आंब्याचे आगमन झाले आहे. या सोबतच आफ्रिकन देशातील मलावी आंबा (Malawi Mango in kolhapur) कोल्हापूरच्या बाजारपेठेत पहिल्यांदाच आला आहे. शाहू मार्केट यार्ड डीएम बागवान यांच्या 15 नंबर गाळ्यामध्ये हे आंबे उपलब्ध आहेत. कोल्हापूरच्या बाजारपेठेत दिवाळी संपल्यानंतर आंबा दाखल होतो. कोकणी हापूस आगमन हे मुहूर्तासाठी लवकर होत असते. मात्र, अद्याप कोकणी हापूस आंबा बाजारपेठेत आलेला नाही. दरवर्षी आंबा हंगामामध्ये…
कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. मित्रांनो कांद्याच्या बाजार भावात आज मोठी वाढ झाली आहे. आज कांद्याला तब्बल तीन हजार ५०० रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहायला मिळत आहेत. कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना अच्छे दिन आले आहेत असे म्हणायला काही हरकत नाही. मित्रांनो आज झालेले लिलावात अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला तीन हजार ५०० रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल भाव मिळाला आहे. आज अहमदनगर मध्ये कांद्याची आवक वाढली होती तरीदेखील कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली आहे. कामठी (तालुका श्रीगोंदा) मधील युवा शेतकरी निलेश बाळासाहेब…
बारामती जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये सध्या जवळपास शंभर टक्के पाणीसाठा आहे. निरा खोर्यातील भाटघर, वीर, गुंजवणी व निरा-देवघरमध्ये 48 टीएमसी पाणीसाठा आहे. निरा उजवा कालव्यातून 27 टीएमसी आणि निरा डावा कालव्यातून 15.25 टीएमसी पाणीवापर मंजूर आहे. सिंचन, पिण्यासाठी व औद्योगिक वापरासाठी मंजूर पाणीवापरानुसार मुबलक पाणी उपलब्ध असून, निरा उजवा कालवा आणि निरा डावा कालव्यातून रब्बी हंगामात दोन आणि उन्हाळी हंगामात दोन आवर्तने देण्यात येणार आहेत. रब्बी हंगामातील पहिले आवर्तन 22 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. पहिले आवर्तन 14 जानेवारीपर्यंत पूर्ण करून दुसरे आवर्तन 15 जानेवारीपासून सोडण्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीने केले आहे. यास नुकतीच मान्यता मिळाल्याने पुरंदर, बारामती, इंदापूर, फलटण…
ज्वारी उत्पादनात पुरंदर तालुक्यातील वाल्हे परिसर आघाडीवर असतो. मागील अनेक दशकांपासून ज्वारीचे मोठे उत्पादन या परिसरात घेतले जाते. दरवर्षी रब्बी हंगामात ज्वारीचा पेरा जास्त असतो. मात्र, यंदा रब्बी हंगामातील ज्वारीचा पेरा घटला आहे. दरवर्षी रब्बीचा पेरा साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात सुरू होतो. मात्र, या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सलग 15 ते 20 दिवस पाऊस सुरू होता. त्यामुळे खरिपातील पिकांच्या काढणीला उशीर झाल्याने, ज्वारीच्या पेरण्या एक महिना उशिरा सुरू कराव्या लागल्या. त्यामुळे ज्वारीचा पेरा जवळपास 14 टक्क्यांनी कमी झाला आहे. परिणामी ज्वारीच्या उत्पादनात घट होणार आहे. वाल्हे परिसरातील जिरायती व बागायती मिळून 958 हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाल्याचा अहवाल आहे. मागील वर्षी…
