Author: Neha Sharma

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 28/11/2022 अचलपूर — क्विंटल 45 5200 5400 5300 मालेगाव (वाशिम) — क्विंटल 250 4600 5300 4800 नागपूर लोकल क्विंटल 599 4500 5500 5250 अकोला पिवळा क्विंटल 3157 4000 5600 5300 बीड पिवळा क्विंटल 142 4336 5501 5241 कळमनूरी पिवळा क्विंटल 60 5000 5000 5000 दिग्रस पिवळा क्विंटल 485 5350 5535 5485 परतूर पिवळा क्विंटल 123 5225 5450 5400 गंगाखेड पिवळा क्विंटल 30 5400 5600 5500 देउळगाव राजा पिवळा क्विंटल 28 4000…

Read More

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 28/11/2022 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 2 1000 2000 1500 27/11/2022 राहूरी — क्विंटल 10507 100 2700 1400 जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 9297 700 2210 1500 पैठण लाल क्विंटल 923 450 2000 1375 पुणे लोकल क्विंटल 12590 600 1800 1200 पुणे- खडकी लोकल क्विंटल 30 1200 1800 1500 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 15 1400 1600 1500 पुणे-मोशी लोकल क्विंटल 321 400 1200 800 जुन्नर -ओतूर उन्हाळी क्विंटल 8564 800 2000 1300 कोपरगाव…

Read More

पालक ही अतिशय लोकप्रीय पालेभाजी असून या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर करता येते. तसेच या भाजीला सतत मागणी असते. पालकातील पोषणमुल्‍ये लक्षांत घेतांं पालकाची लागवड मोठया प्रमाणावर होणे आवश्‍यक आहे. पालकाच्‍या भाजीत अ आणि क जीवनसत्‍वे भरपूर प्रमाणात असतात तसेच प्रोटीन्‍स आणि कॅल्शिअम, लागवडीसाठी लोह, फॉस्‍फरस इत्‍यादी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. पालकांचा उपयोग भाजी, आमटी, सूप, भजी इत्‍यादीमध्‍ये करतात. पालकाची भाजी काही प्रमाणात सारक आहे. हवामान पालक हे कमी दिवसांत तयार होणारे हिवाळी पीक असल्‍यामुळे महाराष्‍ट्रात कडक उन्‍हाळयाचे एक दोन महिने वगळून वर्षभर पालकाची लागवड करता येते. थंड हवामानात पालकाचे उत्‍पादन जास्‍त येऊन दर्जा चांगला राहतो. तर तापमान वाढल्‍यास पीक…

Read More

टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. टोमॅटो वाहतूक खर्च, लागवड खर्च मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. बाजार समितीच्या आवारात साधारणपणे एक किलो टोमॅटोला प्रतवारीनुसार पाच ते दहा रुपये किलो भाव मिळत आहे. त्यामुळे टोमॅटोला उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. नवीन टोमॅटोची आवक राज्यातील सर्व बाजार समित्यांच्या आवारात सुरू झाली आहे. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार एक किलो टोमॅटोचे भाव ६० ते ८० रुपयांवरून घासरून १० ते २५ रुपयांपर्यंत आहेत. टोमॅटोला कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. लागवड खर्च, वाहतूक खर्च न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून टोमॅटोची आवक वाढली असून वाशीतील नवी…

Read More

आंबा प्रेमींसाठी खुशखबर आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील हापूस आंब्याची पहिली पेटी नवी मुंबईतील वाशी मार्केटला आली आहे. देवगड हापूसच्या यावर्षीची पहिली पेटी पाठवण्याचा कातवण गावातील दिनेश शिंदे आणि प्रशांत शिंदे यांना मिळाला आहे. देवडमधील कातवण गावातील दिनेश शिंदे आणि प्रशांत शिंदे या दोन युवा आंबा बागायतदारांनी आपल्या बागेतील हापूस आंबे मुंबईतील वाशी मार्केटला पाठवले आहेत. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारचा मुहूर्त साधून दोन डझन आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटला पाठवली आहे. हापूसला नऊ हजारांचा विक्रमी दर दोन डझनाची पहिली पेटी एपीएमसी बाजारातील व्यापारी अशोक हांडे यांच्याकडे शुक्रवारी (ता. २५) दाखल झाली. या आंब्याची विधिवत पूजा करून विक्रीसाठी उपलब्ध…

Read More

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 27/11/2022 सिल्लोड — क्विंटल 152 5200 5400 5300 पैठण पिवळा क्विंटल 70 5521 5521 5521 शेवगाव पिवळा क्विंटल 53 5300 5500 5500 देवणी पिवळा क्विंटल 12 5402 5700 5551 26/11/2022 लासलगाव – विंचूर — क्विंटल 1235 3000 5551 5400 औरंगाबाद — क्विंटल 48 5001 5501 5251 माजलगाव — क्विंटल 832 4411 5461 5300 राहूरी -वांबोरी — क्विंटल 41 5300 5500 5400 उदगीर — क्विंटल 4400 5500 5541 5520 सेलु — क्विंटल…

Read More

इंग्रजीमध्ये जिला स्त्रीच्या बोटांची उपमा दिली जाते ती नाजूक दिसणारी भेंडी प्रत्येकाच्या आहारात असते. भेंडीची भाजी न आवडणारा वर्ग कमी असेल. त्यामुळे या भाजीला कायम मागणी असते. परिणामी, भेंडीची लागवड शेेतकर्‍यांसाठी लाभदायक ठरते. आपल्या देशातील हवामान या पिकाला पोषक असून निर्यातक्षम भेंडी उत्पादनास बराच वाव आहे. त्यासाठी योग्य जातीची निवड, सेंद्रिय खताचा वापर, रोग आणि किडींचे नियंत्रण, काढणी, हाताळणी आणि निर्यात सातत्य या बाबी महत्त्वाच्या आहेत. निर्यातीसाठी प्रत्येक भाजीचे वेगवेगळे निकष ठरविलेले असतात. फळे कोवळी, गर्द हिरव्या रंगाची, दिसायला आकर्षक आणि लुसलुशीत असावीत. भेंडीचे फळ 7 ते 8 सें.मी. लांब आणि वजनाने 15 ग्रॅमपेक्षा कमी असावे. भेंडीची फळे…

Read More

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : गहू दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 26/11/2022 सावनेर — क्विंटल 3 2450 2750 2750 राहता — क्विंटल 5 2700 2745 2725 जालना १४७ क्विंटल 414 2200 2900 2725 अमरावती १४७ क्विंटल 3 2250 2350 2300 वाशीम २१८९ क्विंटल 150 1900 2540 2200 शेवगाव २१८९ क्विंटल 8 2700 2700 2700 शेवगाव – भोदेगाव २१८९ क्विंटल 8 2200 2200 2200 वडूज २१८९ क्विंटल 50 2400 2600 2500 पैठण बन्सी क्विंटल 35 2482 2986 2701 बीड हायब्रीड क्विंटल 39 2091…

Read More

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं वयाच्या 77 व्या वर्षी निधन झालंय. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखले यांच्यावर गेल्या 15 दिवसांपासून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. यादरम्यान बुधवारी त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली. विक्रम गोखले यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीचं खूप मोठं नुकसान झालंय. चित्रपटसृष्टीतील ही हानी भरून काढता न येणारी अशी आहे. विक्रम गोखले हे रंगभूमी, टेलिव्हिजन आणि चित्रपट अशा सर्व व्यासपीठांवरील अत्यंत नावाजलेले कलाकार आहेत. रंगभूमीवर त्यांनी एक मोठा काळ गाजवला आहे. मराठीसोबतच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही नाव कमावलंय. सध्या ते स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत भूमिका साकारत होते.…

Read More

महाराष्ट्रामध्ये टोमॅटो पिकाखाली सुमारे ५० हजार हेक्‍टर क्षेत्र असून, त्यापासून जवळजवळ १.०५ लाख टन टोमॅटो उत्पादन मिळते. तसेच सरासरी उत्पादनात आपले राज्य इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील हवामान या पिकास योग्य असून, जमीन, पीक, हवामान, पाणी, खत व पीक संरक्षण यांचे योग्य नियोजन केल्यास टोमॅटोची उत्पादकता सहज ६० ते ७० टन प्रतिहेक्‍टरपर्यंत वाढू शकते. टोमॅटो फळाचे महत्त्व : आहारदृष्ट्या आरोग्यासाठी हितकारक आहे. भाजी व प्रक्रियायुक्त पदार्थ बनविण्यासाठी वापरले जाते. केचप, सूप, सॉस, चटणी इ. पदार्थ बनविता येतात. टोमॅटोमधील लायकोपीन या अल्कलाइड रंगद्रव्यामुळे शरीरातील पेशी मरण्याचे प्रमाण कमी होते. हवामान : टोमॅटो पिकास स्वच्छ, कोरडे, कमी आर्द्रता असलेले व उष्ण…

Read More