- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
बीड जिल्ह्यातल्या आर्वी गावच्या सुरेश काळे यांनी तीन लाख रुपये खर्च करून साडेतीन एकरावर पपई ची लागवड केली. मात्र ऐन तोडणीच्या काळातच ही बाग आता तोडून टाकावी लागत आहे. यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याचे कारण म्हणजे पपईवरती व्हायरसने इतका अटॅक केलाय की बागाच्या बागा उद्ध्वस्त होऊ लागल्या आहेत. बीड जिल्ह्यातल्या अनेक गावातील पपईच्या बागावरती या व्हायरसचा अटॅक झाला आणि त्यामुळे काढणीला आलेले पीक हातचे जाताना शेतकऱ्यांना पहावं लागत आहे. यामुळे यावरची लवकरच लक्ष देण्याची गरज आहे. यामुळे शेतकऱ्यांना एक रुपया देखील मिळत नाही. सध्या ज्या बागा तोडणीला आल्या आहेत, त्या भागांवर या व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाहायला…
कांद्याची पंढरी म्हणून नाशिक जिल्ह्याची सर्वत्र ओळख आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठाही नाशिकमध्येच आहे. त्यामुळे कांदा उत्पादन घेण्यातही नाशिक जिल्ह्यातील शेतकरी अग्रस्थानी असतात. मात्र, उन्हाळ कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती, वर्षभर साठवून ठेवलेल्या कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या नाराजीचा बांध अखेर फुटला आहे. देवळा बाजार समितीत कांद्याचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले होते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मात्र यावेळी थेट लिलावच बंद पाडले होते, कांद्याला योग्य भाव मिळाला पाहिजे म्हणून शेतकऱ्यांनी थेट रास्ता रोकोच केला होता. यामध्ये शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने पोलिसांना हस्तक्षेप करून वाहतुक सुरळीत करावी लागली होती. एकूणच नाशिक जिल्ह्यातील…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : गाजर दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 24/11/2022 औरंगाबाद — क्विंटल 135 1200 1800 1500 खेड-चाकण — क्विंटल 100 2500 3500 3000 श्रीरामपूर — क्विंटल 2 1500 3000 2250 सातारा — क्विंटल 28 3000 3500 3250 राहता — क्विंटल 3 2500 3000 2700 अकलुज लोकल क्विंटल 5 3500 5000 4000 सोलापूर लोकल क्विंटल 3 1000 2000 1500 जळगाव लोकल क्विंटल 5 1500 4000 2500 पुणे लोकल क्विंटल 973 1200 3000 2100 पुणे- खडकी लोकल क्विंटल 2 1200 1600…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 24/11/2022 कोल्हापूर — क्विंटल 3260 700 2200 1400 औरंगाबाद — क्विंटल 3913 400 1700 1050 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 8055 1100 2000 1550 खेड-चाकण — क्विंटल 200 1000 1500 1250 विटा — क्विंटल 50 1000 2000 1750 सातारा — क्विंटल 173 1000 2000 1500 सोलापूर लाल क्विंटल 17554 100 3100 1300 धुळे लाल क्विंटल 1964 100 2000 1500 लासलगाव लाल क्विंटल 14 1761 1761 1761 जळगाव लाल क्विंटल…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 24/11/2022 सावनेर — क्विंटल 2200 8500 8600 8550 किनवट — क्विंटल 126 8400 8700 8575 देउळगाव राजा लोकल क्विंटल 100 8500 8700 8600 काटोल लोकल क्विंटल 160 8500 8700 8600 हिंगणघाट मध्यम स्टेपल क्विंटल 360 8600 9065 8830 वर्धा मध्यम स्टेपल क्विंटल 240 8525 8950 8750 यावल मध्यम स्टेपल क्विंटल 93 7430 8450 8030 सिंदी(सेलू) मध्यम स्टेपल क्विंटल 47 8800 8950 8850 23/11/2022 सावनेर — क्विंटल 2000 8500 8500 8500 किनवट…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 24/11/2022 लासलगाव — क्विंटल 1359 3000 5626 5551 लासलगाव – विंचूर — क्विंटल 1577 3000 5575 5400 औरंगाबाद — क्विंटल 78 4000 5492 4746 राहूरी -वांबोरी — क्विंटल 24 5000 5500 5300 सिल्लोड — क्विंटल 80 5300 5500 5500 कारंजा — क्विंटल 5500 5150 5525 5325 श्रीरामपूर — क्विंटल 42 5100 5500 5325 परळी-वैजनाथ — क्विंटल 700 5131 5560 5431 सेलु — क्विंटल 107 5400 5550 5420 मोर्शी — क्विंटल 509…
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना चांगला ऊसदर मिळत नसल्याने दरवर्षी संघर्ष करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाला त्यांच्या मनाप्रमाणे भाव मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी नाराज आहेत. असे असताना पुढील काळात साखरेपासून इथेनॉलची निर्मिती करण्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे इथेनॉल प्रकल्प जास्त दिवस चालू ठेवून साखर कारखान्याची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे जास्तीचे देता येणार आहेत. उसाच्या मळीबरोबरच उसाचा रस, पाक तसेच निकृष्ट धान्य यापासून इथेनॉल तयार करण्यास आधीपासूनचं मान्यता होती. परंतु आता त्यात साखरेचा समावेश करण्यात आला आहे. आता पडून असलेली…
गेल्या काही दिवसांपासून राज्यात विजेचे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. शेतीची वीज तोडली जात असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. असे असताना आता सर्वसामान्य लोकांना झटका देणारी बातमी समोर आली आहे. आता राज्यात विजेच्या दरात किमान ६० पैसे प्रतियुनिट वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्याचे वीज बिल किमान २०० रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे घरातील बजेट पुन्हा एकदा वाढणार आहे. वीजनिर्मितीचा खर्च वाढल्याने हा निर्णय घेण्यात येणार आहे. आयात करावा लागणारा कोळसा, त्यातून वाढलेला वीजनिर्मिती खर्च, बाहेरून खरेदी करावी लागलेली वीज, क्रॉस सबसिडीच्या रूपात मिळालेले कमी अनुदान अशा कारणांमुळे महावितरणचा वीज खरेदी खर्च खूप वाढला आहे. यामुळे दरवाढ करण्याशिवाय दुसरा पर्याय…
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रविकांत तुपकर यांनी जलसमाधी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी मागण्या मान्य झाल्या नाही तर, अरबी समुद्रात समाधी घेण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे जलसमाधीला निघालेल्या आमदार रविकांत तुपकर यांच्यासह असंख्य शेतकरी आणि कार्यकर्त्यांना नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आमदार रविकांत तुपकर यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट अकॅडमीमध्ये ठेवण्यात आले आहे. या कार्यकर्त्यांसोबत रविकांत तुपकर यांच्या पत्नी ही आहेत..
नायगाव तालुक्यातील आलूवडगाव येथील शेतकरी कुंटुंबांतील मंगल भगवानराव इंगोले हिची राज्य विक्रीकर निरीक्षकपदी निवड झाली आहे. खुला प्रवर्गातून मुलींमधून राज्यात पाचव्या क्रमांकाने तिने यश मिळवले आहे. मंगल हिने जनता कॉलेज नायगाव येथून बी.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षांचा अभ्यास सुरू केला होता. २०२२ मध्ये एमपीएससीने घेतलेल्या राज्य विक्रीकर निरीक्षक परिक्षेत तिला यश मिळाले. राज्यात खुला प्रवर्गातून मुलींमधून पाचवा क्रमांक मिळवून तिने घवघवीत यश संपादन केले आहे. या यशात आई-वडील आणि भाऊ यांचा मोलाचा वाटा असल्याचे मंगल हिने सांगितले. आई-वडिलांनी शेतीमध्ये काबाडकष्ट करून शिक्षण दिले. त्यामुळेच विक्रीकर निरीक्षक पदापर्यंत पोहचू शकलो अशी प्रतिक्रिया तिने दिली. मंगलच्या या यशाबद्दल…
