Author: Neha Sharma

राज्यात अवकाळी पावसाचा फटका अनेक पिकांना बसला यामुळे कधी कशाला बाजार येईल, सांगता येत नाही. यामुळे कधी शेतकरी तोट्यात जातो तर कधी लखपती होतो. असे असताना आता सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या सीताफळ 300 ते 400 डझन दराने ते विकले जात आहेत. यंदा पाऊस जास्त झाल्याने सीताफळांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादन कमी आले आहे. यामुळे यंदा सीताफळाचे दर नेहमीपेक्षा जास्त आणि सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. हिवाळ्यातच काही कालावधीत हे फळ येत असल्याने लोक आवडीने खातात. मात्र आता ती खाणे परवडत नाही. यामुळे मात्र शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. परतीच्या…

Read More

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 18/11/2022 अचलपूर — क्विंटल 195 5050 5400 5225 17/11/2022 येवला — क्विंटल 190 4500 5513 5475 लासलगाव — क्विंटल 1583 3000 5640 5540 लासलगाव – विंचूर — क्विंटल 1844 3000 5560 5400 जळगाव — क्विंटल 7 5500 5500 5500 शहादा — क्विंटल 336 4375 5625 5312 औरंगाबाद — क्विंटल 62 4500 5650 5075 माजलगाव — क्विंटल 1304 4300 5551 5400 राहूरी -वांबोरी — क्विंटल 27 4000 5400 4700 सिल्लोड — क्विंटल…

Read More

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : मका दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 18/11/2022 दोंडाईचा – सिंदखेड —- क्विंटल 25 1755 1861 1861 जलगाव – मसावत लाल क्विंटल 90 1750 1900 1825 मोहोळ लाल क्विंटल 13 2200 2250 2200 17/11/2022 लासलगाव —- क्विंटल 6775 1500 2126 2080 लासलगाव – विंचूर —- क्विंटल 2737 1500 2085 1851 दोंडाईचा – सिंदखेड —- क्विंटल 20 1722 1722 1722 राहूरी -वांबोरी —- क्विंटल 39 1580 1850 1850 श्रीरामपूर —- क्विंटल 22 1700 1751 1725 करमाळा —- क्विंटल 536…

Read More

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कोथिंबिर दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 18/11/2022 खेड-चाकण — नग 24500 100 300 200 श्रीरामपूर — नग 4650 4 6 5 राहता — नग 1850 2 4 3 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 20 2035 2500 2325 पुणे- खडकी लोकल नग 1700 3 4 3 पुणे -पिंपरी लोकल नग 2900 6 7 7 पुणे-मोशी लोकल नग 17600 3 6 5 रत्नागिरी नं. २ नग 5500 5 7 6 17/11/2022 कोल्हापूर — क्विंटल 33 1000 4000 2500 खेड-चाकण — नग…

Read More

गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ऊस दरावरून आक्रमक झाले आहेत. यासाठी ते राज्यभर दौरे करत आहेत. ऊस उत्पादक अडचणीत आला असून त्याला न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे. आता वर्षीच्या एफआरपीपेक्षा २०० रुपये प्रतिटनी जास्त ऊसदर व यावर्षीची एकरकमी एफआरपी मिळण्यासाठी ते मोर्चे काढत आहेत. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १७ व १८ नोव्हेंबर रोजी राज्यातील कारखाने बंद ठेवण्याचे जाहीर केले होते. आता सातारा जिल्ह्यात ऊस दर जाहीर होत नसल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन पेटलं आहे. इंदोली- कराड गावाजवळ उसाने भरलेल्या ट्रॅक्टर अज्ञात आंदोलकांनी मध्यरात्री पेटवला. यामुळे वातावरण तापले आहे. जयवंत शुगरचा कारखान्याला ऊस पोहचविणाऱ्या ट्रक्टरला…

Read More

मुलगी शिकली प्रगती झाली ही समाधानाची बाब असली तरी, या वाढलेल्या शिक्षणाने सर्वच समाजासमोर एक वेगळाच प्रश्न उभा राहिला आहे. मुली शिकल्या, त्यामुळे त्यांच्या अपेक्षाही वाढल्या. किमान आपल्यापेक्षा जास्त शिकलेला अन् सरकारी किंवा चांगला पगार असलेला नोकरीवाला मुलगा असावा ही मुलींची अपेक्षा पूर्ण करणारे अनुरूप मुले मिळत नसल्याने मुलांसोबतच आता मुलींच्याही विवाहाचे वय वाढतच असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तुळशीच्या लग्नापासून म्हणजे ९ नोव्हेंबरपासून वधू-वर शोधमोहीम सुरू होईल. मुलींच्या अपेक्षा वाढल्याने अनेक मुलांचे लग्नाचे वय संपत चालले आहे. जिल्ह्यात विवाहयोग्य २२०० मुलांमागे १२२ विवाहयोग्य मुली आहेत. मुलींचे प्रमाण खूप कमी असल्याने अनेक मुले भेटतील या आशेने अनुरूप उपवराच्या…

Read More

अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे इतर फळपिकांसह सर्वसामान्यांचा गावरान मेवा म्हणून ओळख असलेल्या बांगरवाडीत सीताफळाच्या उत्पादनात यंदा घट झाली आहे. उत्पादन घटल्याने यंदा दरातही वाढ झाली आहे. परराज्यातून होणारी आवक निम्म्याने घटली असून फळांचा दर्जाही घसरला आहे. साधारणपणे विजयादशमीनंतर बाजारात सीताफळाची आवक सुरू होत असते. सध्या विविध ठिकाणी काही प्रमाणात सीताफळ विक्रीसाठी उपलब्ध आहे. परंतु दर आवाक्यात नसल्याने सामान्य ग्राहकांना त्यांचा आस्वाद घेणे कठीण झाले आहे. दिवाळीत बाजारपेठेत मोठी आवक असते. पण यंदा सीताफळांना फुले येण्याच्या काळात म्हणजेच जुलै-ऑगस्टमध्ये राज्यात सर्वदूर अतिवृष्टी, संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे झाडांना कळ्य़ा कमी आल्या आणि ज्या आल्या त्याही गळून पडल्या. फळाच्या वाढीच्या अवस्थेतही…

Read More

सध्या भारतात गव्हाचा साठा कमी झाला आहे. सरकारी गोदामातील गव्हाचा साठा गेल्या वर्षाच्या तुलनेत निम्म्यावर आला आहे. येत्या काही दिवसांत गहू आणि त्याच्या उत्पादनांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. भारतीय शेतकऱ्यांनी १ ऑक्टोबरपासून ४.५ दशलक्ष हेक्टरवर गव्हाची पेरणी केली आहे. स्थानिक गव्हाच्या किमती गुरुवारी 26,500 रुपये ($324) प्रति टन विक्रमी पोहोचल्या आहेत. मे मध्ये निर्यातीवर बंदी आल्यापासून जवळपास 27% जास्त आहे. सरकारच्या गोदामांमध्ये गहू आणि तांदूळ या दोन्हींचा समाधानकारक साठा असल्याने काळजी करण्यासारखे काही नाही असे सरकारचे म्हणणे आहे. मात्र आता नवीन गहू बाजारात येईपर्यंत दर वाढण्याची शक्यता आहे. 1 ऑक्टोबरपर्यंत सरकारी धान्य कोठारात गव्हाचा साठा 22.7 दशलक्ष टन होता.…

Read More

गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी केली जात आहे. अनेकदा यामुळे आंदोलने देखील केली जात आहेत. असे असताना आता यासाठी युवासेना मैदानात उतरली आहे. ठाकरे गटाच्या युवा सेनेच्यावतीने रास्‍ता रोको आंदोलन करण्यात आले. सध्या शेतकरी अनेक संकटांचा सामना करत आहेत. सध्‍या थंडीचे प्रमाण खूप वाढले आहे. कडाक्याच्या थंडीचा (farmer) शेतकऱ्यांना त्रास सहन करावा‌ लागतो. तसेच जंगली जनावरे देखील शेतकऱ्यांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. वीज वितरण कंपनीने तातडीने शेतीपंपासाठी दिवसा वीज पुरवठा सुरू करावा,‌ अन्यथा आंदोलन‌ केले जाईल असा इशारा युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी‌ दिला आहे. यामुळे आता महावितरण काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे…

Read More

केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. शासनाकडून शेतकऱ्यांना उत्पन्ननात वाढ व्हावी या अनुषंगाने वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून अनुदान उपलब्ध करून दिले जाते. कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर वाढावा या अनुषंगाने देखील शासनाकडून अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांना शेतीसाठी ‘एक शेतकरी एक अर्ज योजना अनेक’ या योजनेंतर्गत सर्व योजना राबवल्या जातात. याच अंतर्गत शेती अवजारांसाठी कृषी यांत्रिकीकरण योजना राबवली जाते. शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत शेती अवजारे आणि ट्रॅक्टरसाठी अनुदान दिले जाते. आता याच योजनेंर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. अनुदान किती? शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि औजारांसाठी 50 टक्के आणि 40 टक्के अनुदान दिले जाते. ज्यामध्ये अनुसूचित जाती जमाती व महिला शेतकरी…

Read More