- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
मागील महिन्यात शंभरी पार गेलेला टोमॅटोचा दर आजच्या दिवशी सव्वादोन रुपये किलो एवढ्यावर येऊन ठेपला आहे. नाशिकच्या गिरणारे बाजार समितीत हिरडी गावातील भगवान महाले या शेतकऱ्याला अवघे सव्वादोन रुपये भाव मिळाला आहे. एकूणच नाशिकच्या गिरणारे, नाशिक, पिंपळगाव बसवंत या बाजार समित्या टोमॅटोसाठी प्रसिद्ध असून कवडीमोल भावाने शेतकऱ्यांना टोमॅटो व्यापऱ्यांना देण्याची वेळी आली आहे. टोमॅटो उत्पादन घेण्यासाठी केलेला खर्च सोडा साध्या औषध फवारणीचा खर्च देखील सुटू शकत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हैराण झाला असून मेटकुटीला आला आहे. यापूर्वी मुसळधार पावसाने टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला असतांना पाऊस उघडल्यानंतर टोमॅटोला चांगला भाव मिळेल या अपेक्षेत होता मात्र, तिथेही त्याच्या पदरी निराशाच आली…
विविध मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांसह मुंबईच्या समुद्रात जलसमाधी घेणार, रविकांत तुपकरांचा गंभीर इशारा
सोयाबीन-कापसाच्या प्रश्नाबाबत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाभर बैठका, सभा घेतल्या. त्यानंतर बुलढाण्यात विक्रमी असा एल्गार मोर्चा धडकला. हजारो शेतकरी, महिला, युवक या मोर्चात रस्त्यावर उतरले, त्यातून शेतकऱ्यांचा रोष दिसून आला. परंतु तरीही केंद्र आणि राज्य सरकार सोयाबीन-कापसाच्या प्रश्नावर अद्यापही गंभीर नाही, त्यामुळे रविकांत तुपकर यांनी टोकाची भूमिका घेतली आहे. झोपचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आता आरपारची लढाई लढायची असे म्हणत हजारो शेतकऱ्यांसह अरबी समुद्रात जलसमाधी घेणार, असा गंभीर इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्याने राज्यभर चांगलीच खळबळ उडाली आहे. सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी रविकांत तुपकर गेल्या काही काळापासून सातत्याने लढा देत आहेत. गतवर्षी…
महाराष्ट्राच्या हवामानात सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात चिकूला मोठ्या प्रमाणावर बहर येतो आणि त्यापासून सहा महिन्यांत म्हणजेच जानेवारी ते एप्रिलदरम्यान फळे मिळतात. चिकूचा दुसरा बहर फेब्रुवारीमध्ये येतो व याची फळे मे-जूनमध्ये मिळतात. पहिला बहर महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी चांगला येतो. हवामानातील बदल यापुढे शेतीसाठी एकप्रकारे आव्हानच बनू पाहताहेत. वाढती महागाई, मजुरांची समस्या, खतांचा तुटवडा, बाजारपेठेतील चढ-उतार यांचा सामना करणे यापुढे शेतीसाठी क्रमप्राप्त झाले आहे. यावर उपाय म्हणून फक्त नफा या बाबीचा विचार न करता शाश्वत उत्पन्न व कमी खर्चात, कमी कष्टात शेतीसाठी आपण चिकू फळ पिकाच्या व्यापारी उत्पादनाची माहिती जाणून घेऊ. चिकूसाठी हवामान व जमीन सदाहरित वर्गातील चिकू पीक हवामान व…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : लसूण दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 15/11/2022 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 618 700 3500 2100 सोलापूर लोकल क्विंटल 109 1350 4500 2300 14/11/2022 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 2514 800 3000 1900 सातारा — क्विंटल 3 500 3000 1750 सोलापूर लोकल क्विंटल 239 1300 5000 2600 13/11/2022 सातारा — क्विंटल 12 500 5000 2700 12/11/2022 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 1560 800 3500 2150 सातारा — क्विंटल 32 500 3000…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : गाजर दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 16/11/2022 राहता — क्विंटल 3 2000 3000 2500 15/11/2022 औरंगाबाद — क्विंटल 108 2000 3200 2600 खेड-चाकण — क्विंटल 65 2000 3000 2500 राहता — क्विंटल 3 2000 3500 2700 अमरावती- फळ आणि भाजीपाला हायब्रीड क्विंटल 20 2200 2800 2500 सोलापूर लोकल क्विंटल 20 1500 3000 2000 जळगाव लोकल क्विंटल 8 2000 2000 2000 पुणे लोकल क्विंटल 604 1500 3000 2250 पुणे-मोशी लोकल क्विंटल 43 1500 2000 1750 जुन्नर -ओतूर लोकल…
केळी हे एक नफा मिळवून देणारे पीक आहे. परंतु केळीच्या शेतीमध्ये थोडी जरी चूक झाली, तरी मोठे नुकसान होण्याचा धोकाही असतो. त्यामुळे चांगल्या दर्जाची रोपे लावण्याबरोबरच सावधगिरीच्या काही बाबी लक्षात ठेवूनच शेतकर्यांनी केळीची लागवड करायला हवी. चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी तसेच चांगल्या प्रतीच्या केळीचे उत्पादन होण्यासाठी रोपांची निवड करण्यापासून फळांची छाटणी करेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याची बारकाईने माहिती असणे गरजेचे आहे. तसेच तांत्रिक पैलूही शेतकर्यांना ज्ञात असायला हवेत. केळीचे पीक हे अधिक उत्पन्न मिळवून देणारे पीक आहे; परंतु अधिक नफा देणार्या पिकांमध्ये समस्याही अधिक असतात. पिकाच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन केळीची शेती केल्यास लागवडीचा खर्च कमी होण्याबरोबरच फायदाही अधिक मिळतो. केळीच्या पिकासाठी जमीन अनुकूल…
मटारच्या रोपातील एका देठाला सामान्यतः एक किंवा दोन फुले लागतात. अर्थातच एक किंवा फारतर दोन शेंगा एका देठाला लागतात. परंतु संशोधकांनी मटारच्या काही नव्या प्रजाती शोधून काढल्या असून, यात एका देठाला पाचपर्यंत फुले लागू शकतात आणि त्यामुळे शेंगांची संख्या वाढून उत्पादन अनेक पटींनी वाढू शकते. भारतात प्रथिनांचा प्रमुख स्रोत म्हणून वाटाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. तसेच भाजी म्हणून ताजे मटार मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. हॉटेलमधील भाज्यांमध्ये मटारचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. भारतीय संशोधकांनी मटारची नवी प्रजाती विकसित केली असून, अधिक फुले येणारी ही प्रजाती आहे. अर्थातच, फुलांची संख्या वाढल्यामुळे शेंगांची संख्याही अधिक असेल आणि त्यामुळे शेतकर्यांना मिळणारा नफाही…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 15/11/2022 कोल्हापूर — क्विंटल 4246 300 2900 1800 औरंगाबाद — क्विंटल 712 300 2000 1150 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10200 1500 2700 2100 खेड-चाकण — क्विंटल 300 1200 2200 1700 जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 10717 1500 3000 2500 सोलापूर लाल क्विंटल 17137 100 2400 1550 धुळे लाल क्विंटल 842 100 1800 1400 जळगाव लाल क्विंटल 646 500 1800 1250 पंढरपूर लाल क्विंटल 473 200 2500 1700 नागपूर लाल…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : पावटा (भाजी) दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 15/11/2022 पुणे लोकल क्विंटल 60 3000 5000 4000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 4 3000 4000 3500 14/11/2022 पुणे-मांजरी — क्विंटल 2 7000 9000 8000 जुन्नर – नारायणगाव — क्विंटल 6 4000 8700 7000 सातारा — क्विंटल 5 4000 5000 4500 पुणे लोकल क्विंटल 30 3000 5000 4000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 26 2500 3000 2750 जुन्नर -ओतूर लोकल क्विंटल 45 2000 5760 4000 वडगाव पेठ लोकल क्विंटल 26 2500 3500 3000 13/11/2022…
शेतकऱ्यांना सध्या अनेक खतांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे शेती करताना अनेक अडचणी येत आहेत. असे असताना शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता केंद्र सरकार शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खते देण्यासाठी अडीच लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च करणार आहे. यामुळे खते स्वस्तात आणि लवकर उपलब्ध होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील रामागुंडम येथे खत प्रकल्पाचे उद्घाटन करताना ही घोषणा केली आहे. ते म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांना खतांच्या जागतिक किमतीचा बोजा सहन करावा लागू नये, यासाठी केंद्राने गेल्या आठ वर्षांत सुमारे 10 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. तसेच जुने प्रकल्प सुरु करण्यात येणार आहेत. युरिया क्षेत्रात स्वयंपूर्णता मिळविण्यासाठी देशात अनेक वर्षांपासून…
