- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : बटाटा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 10/11/2022 खेड-चाकण — क्विंटल 1500 1600 2600 2100 राहता — क्विंटल 73 1500 2200 1800 09/11/2022 नाशिक — क्विंटल 1035 1450 2050 1850 जळगाव — क्विंटल 200 1500 2200 1800 औरंगाबाद — क्विंटल 1188 1200 1800 1500 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 8938 1400 2400 1900 खेड-चाकण — क्विंटल 2500 2000 2700 2400 राहता — क्विंटल 40 2200 2400 2300 सोलापूर लोकल क्विंटल 302 750 3250 2100 सांगली -फळे…
साप थंड रक्ताचे असतात. त्यामुळे, बाहेर थंड असेल तर ते आपल्या शरीराचं तापमान वाढवून क्रियाशील राहू शकत नाहीत. साप चावण्याचे प्रकारः कोब्रा आणि फुरसे या दोन जाती मानवासाठी सर्वात विषारी आहेत. साप चावण्याची लक्षणे विषारी साप चावल्याने अनेक प्रभाव होतात, त्यामधे साध्या जखमा ते जीवघेणे आजार आणि मृत्यु यांचा समावेश असतो. साप चावल्यानंतर दिसणारी लक्षणे दिशाभूल करु शकतात. रुग्णाला प्रारंभी लक्षणीय लक्षणे दिसतात, आणि नंतर अचानक श्वास घ्यायला त्रास होतो आणि शॉक बसतो. सापाची विषबाधा होण्याची चिन्हे आणि लक्षणे स्थानिक प्रभावः फुरसे आणि काही कोब्राचे चावे वेदनादायक असतात. तिथे भरपूर सूज येते आणि रक्तस्त्राव आणि फोड येतात. काही कोब्रांचे विष…
‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना पुन्हा एकदा सुरु केली आहे. आता ही योजना ‘मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना’ या नावे ही योजना पुन्हा सुरू केली आहे. या योजनेतून राज्यात १३ हजार ५०० वैयक्तिक शेततळे येत्या वर्षभरात करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानात किंचित वाढ देखील केली गेली आहे. पूर्वी 50 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान मिळत होते आता 75 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे. शिवाय जिल्ह्याऐवजी आयुक्तालय स्तरावर शेततळ्यासाठी अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले जाणार आहे. या योजनेतून राज्यात १३ हजार ५०० वैयक्तिक शेततळे येत्या वर्षभरात करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यामध्ये अनुसूचित…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : गहू दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 09/11/2022 राहूरी -वांबोरी — क्विंटल 31 2450 3250 2850 संगमनेर — क्विंटल 1 2600 2600 2600 भोकर — क्विंटल 2 2100 2100 2100 कारंजा — क्विंटल 180 2490 2680 2555 करमाळा — क्विंटल 4 2100 3300 2851 राहता — क्विंटल 4 2666 3076 2835 जालना १४७ क्विंटल 572 2600 2926 2750 अमरावती १४७ क्विंटल 3 2250 2350 2300 जळगाव १४७ क्विंटल 4 2200 2200 2200 चाळीसगाव २१८९ क्विंटल 25 2422 2916…
जनावरांमध्ये डेंगी हा आजार सर्वसामान्यपणे तीव किंवा तिवा या नावाने ओळखला जातो. या आजाराची लक्षणे इतर जीवघेण्या आजारांसारखी असल्याकारणाने आजारी जनावरांवर लगेचच पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत. साधारणपणे गाई, म्हशीमध्ये आढळणारा डेंगी (तिवा) हा आजार गायवर्गीय (बैल, गोऱ्हे इत्यादी) प्राण्यांत जास्त आढळतो. गायीपेक्षा बैलात हा आजार होण्याचे प्रमाण जास्त आहे. अधिक दूध देणाऱ्या गाईंमध्ये तीवा जास्त आढळून येतो. 1) जनावरे आजाराची लक्षणे साधारणपणे तीन दिवस दाखवतात. त्यानंतर आपोआप बरी होतात. 2) तीन दिवस सतत ठणकून ताप आल्यामुळे शेतीकाम करणाऱ्या बैलाची कार्यक्षमता घटते. 3) दुभत्या जनावरांचे अचानक दूध उत्पादन (50-60 टक्के) घटते, तर काही जनावरांत कासदाह होतो. बऱ्याच वेळेस गाभण जनावरांचा गर्भपातही…
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना तब्बल 100 दिवसांनी पत्राचाळ प्रकरणात विशेष पीएमएलए न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्या जामीनानंतर कोल्हापूरमध्ये जल्लोष करण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी यांनी शिवसेनेचा ढाण्या वाघ बाहेर आल्याची प्रतिक्रिया दिली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसैनिकांनी सुडाचे राजकारण सुरु असल्याचा आरोप केला. विजय देवणे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी सावध रहावे, सुषमा अंधारे यांनी तुम्हाला सळो की पळो करून सोडलं आहे, आता वाघ तुम्हाला सोडणार नाही. मुरलीधर जाधव यांनी जाणीवपूर्वक कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला. त्यांचं आता 120 चा वेग…
शेतमाल शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 09/11/2022 किनवट — क्विंटल 80 8000 8300 8150 08/11/2022 सावनेर — क्विंटल 2200 8600 8621 8621 वडवणी — क्विंटल 120 8100 8550 8450 वरोरा-माढेली मध्यम स्टेपल क्विंटल 62 8100 8451 8250 07/11/2022 सावनेर — क्विंटल 2300 8600 8650 8650 किनवट — क्विंटल 59 7600 8000 7800 उमरेड लोकल क्विंटल 155 9000 9390 9300 वरोरा लोकल क्विंटल 5 8000 8201 8100 वर्धा मध्यम स्टेपल क्विंटल 40 8275 8500 8400 वरोरा-माढेली मध्यम स्टेपल क्विंटल 36 7900 8250 8011 यावल मध्यम स्टेपल…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 09/11/2022 कारंजा — क्विंटल 12000 4910 5700 5375 नागपूर लोकल क्विंटल 3764 4400 5650 5338 पैठण पिवळा क्विंटल 30 5381 5535 5500 देउळगाव राजा पिवळा क्विंटल 400 3500 5500 5300 धरणगाव पिवळा क्विंटल 15 5400 5470 5400 मंठा पिवळा क्विंटल 321 4500 5400 5201 किनवट पिवळा क्विंटल 95 5100 5600 5400 आष्टी-जालना पिवळा क्विंटल 200 5050 5675 5400 चिमुर पिवळा क्विंटल 50 4800 5000 4900 कळंब (यवतमाळ) पिवळा क्विंटल 450 4700…
गाई- म्हशींतील माज ओळखण्याच्या आधुनिक शास्त्रोक्त पद्धती गाय- म्हैस वारंवार उलटल्यामुळे अनिश्चित काळासाठी गर्भधारणा होत नाही. यासाठी पशुप्रजनन व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. गाय- म्हैस उलटण्याची, तसेच गाभण न राहण्याची कारणे शोधून वेळीच औषधोपचार आणि सुयोग्य व्यवस्थापन केल्यास दोन वेतांतील अंतर, तसेच भाकडकाळ कमी होऊन पशुपालकाचे आर्थिक नुकसान टाळता येते. गाय- म्हैस उलटण्याच्या अनेक कारणांपैकी प्रमुख दोन कारणे म्हणजे त्यांचा माज ओळखता न येणे आणि पशुपालकाद्वारे माजाची दखल न घेणे. यामुळे माजाच्या योग्य वेळेत नैसर्गिक, कृत्रिम रेतन करता येत नाही. त्यामुळे पुढे आर्थिक नुकसान होऊ शकते. अ) जनावरांतील माज ओळखू न येणे बऱ्याच जनावरांमध्ये माजाची लक्षणे अस्पष्ट दिसून येतात, तसेच माजाचा कालावधी…
मंगळवारी रात्री 1.57 वाजता भारत, चीन आणि नेपाळमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 पर्यंत मोजली गेली. भारतातील दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, दिल्ली, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता. नेपाळला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. नेपाळच्या डोटी येथे घर कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला. उत्तराखंडच्या पिथौरागढमध्ये बुधवारी सकाळी 6.27 वाजता पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4.3 इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू भारतातील नेपाळ सीमेला लागून असलेल्या उत्तराखंडमधील पिथौरागढजवळ 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. यासोबतच संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर…
