Author: Neha Sharma

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : टोमॅटो दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 28/10/2022 संगमनेर — क्विंटल 200 500 1750 1125 मनमाड — क्विंटल 12 900 3500 2500 श्रीरामपूर — क्विंटल 30 2500 3500 3000 मंगळवेढा — क्विंटल 74 200 1900 1500 राहता — क्विंटल 20 1000 3500 2200 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 22 2555 3000 2715 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 90 2200 3000 2600 पुणे लोकल क्विंटल 2700 1000 2500 1750 पुणे- खडकी लोकल क्विंटल 11 1600 2200 1900 पुणे -पिंपरी लोकल…

Read More

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कोथिंबिर दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 28/10/2022 श्रीरामपूर — नग 4450 10 20 15 मंगळवेढा — नग 2590 9 20 15 राहता — नग 600 10 30 20 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 14 8000 10000 9000 सोलापूर लोकल नग 2261 900 2000 1800 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 60 3000 5000 4000 जळगाव लोकल क्विंटल 16 4000 8000 6000 पुणे लोकल नग 100000 8 28 18 पुणे- खडकी लोकल नग 1000 10 20 15 पुणे-मोशी लोकल नग…

Read More

सध्या जर महागाईचा विचार केला तर सगळ्याच गोष्टींमध्ये महागाईने उच्चांक गाठला असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडण्याचे काम या महागाईने केले आहे. येणाऱ्या काही दिवसांचा विचार केला तर बटाटा आणि टोमॅटोचे बाजारभाव देखील उच्चंकी पातळी गाठतील अशी शक्यता आहे. यामागे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे यावेळी जो काही अतिवृष्टी सदृश्य पाऊस महाराष्ट्रात झाला त्यामुळे अनेक पिकांसोबत भाजीपाला पिकाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जर आपण टोमॅटो उत्पादनाचा विचार केला तर मागच्या वर्षीच्या 21.18 दशलक्ष टनांच्या तुलनेमध्ये यावर्षी चार टक्क्यांनी घटू शकते असा एक अंदाज आहे. हीच परिस्थिती सगळ्या भाजीपाला पिकांच्या बाबतीत झाली असून पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने भाज्याचे दर कडाडले आहेत. जर आपण…

Read More

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 28/10/2022 औरंगाबाद — क्विंटल 370 3050 5025 4037 परळी-वैजनाथ — क्विंटल 2000 4401 5200 4850 सोलापूर लोकल क्विंटल 835 3800 5250 4845 हिंगोली लोकल क्विंटल 1100 4599 5370 4984 परांडा नं. १ क्विंटल 7 4850 5000 4850 लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 848 2501 5231 5051 अकोला पिवळा क्विंटल 3127 3720 5701 4800 यवतमाळ पिवळा क्विंटल 1133 4400 5200 4800 चिखली पिवळा क्विंटल 1030 4250 5200 4725 बीड पिवळा क्विंटल 563…

Read More

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 28/10/2022 कोल्हापूर — क्विंटल 2927 700 3100 1700 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 9355 2200 3000 2600 मंगळवेढा — क्विंटल 46 100 2500 2150 राहता — क्विंटल 1323 600 2900 2250 जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 4727 1800 3330 2500 जळगाव लाल क्विंटल 663 450 2185 1315 संगमनेर लाल क्विंटल 34 2000 3500 2750 भुसावळ लाल क्विंटल 11 1500 1500 1500 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 320 1500 3500…

Read More

पुणे : गेल्या वर्षी ऊसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे गळीत हंगाम खूप दिवस लांबला होता. राज्यात दरवर्षी ऑक्टोबरच्या मध्यापासून हंगामाला सुरुवात केली जाते. मात्र, या वर्षी १ ऑक्टोबरला गळीत हंगाम सुरु झाला आहे. पावसाने यंदा ऊस गाळपास उशीर होणार आहे. यांदरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील काही साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील काही कारखान्यांचाही समावेश आहे. महाराष्ट्रातील साखर कारखाने १० नोव्हेंबरदरम्यान आपल्या पूर्ण क्षमतेने ऊस गाळप सुरू करतील अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत ७३ कारखान्यांनी गळीत हंगामासाठीची परवानगी घेतली आहे. तर गेल्या वर्षीच्या २०० साखर कारखान्यांच्या तुलनेत यंदा २०३ कारखाने गळीत हंगामात सहभाग घेतील अशी शक्यता आहे. राज्यातील…

Read More

गेल्या काही महिन्यांपूर्वी कांद्याने  शेतकऱ्यांना रडवले होते. मात्र आता कांद्याच्या दरात सुधारणा होत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. कांद्याचे भाव वाढल्याने पाठीमागे झालेल्या कांद्याचे नुकसान भरून निघण्याची आशा शेतकऱ्यांना आहे.  सातारा, जळगाव, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर जिल्ह्यात कांद्याने सरासरी १५ ते १७ रुपये किलोचा टप्पा ओलांडला आहे. मात्र, शेतकऱ्यांचा खर्च अद्यापही वसूल झालेला नाही. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादकांचेही (Onion grower) मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक (Onion storage) केली होती. बाजारात चांगला दर मिळाल्यावर विक्री करू, असे शेतकऱ्यांना वाटले. पण इथेही नशिबाने साथ दिली नाही. मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) साठवलेला कांदा…

Read More

पुणेः केंद्र सरकारने (Central Government) देशात ग्लायफोसेट (Glyphosate) या तणनाशकाच्या वापरावर बंधने आणली आहेत. ग्लायफोसेटच्या वापरावर बंधने आणण्याची मागणी दोन वर्षांपासून केली जात होती. सरकारच्या या निर्णयामुळे ग्लायफोसेट या तणनाशकाचा आवश्यकतेप्रमाणे योग्य वापर होईल, असा दावा केला जात आहे. मात्र शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी सरकारच्या या निर्णयवर नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने नुकतेच प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटलंय की, ग्लायफोसेट तणनाशकच्या वापरावर आता बंधन घालण्यात आली आहेत. व्यावसायिक कीटक नियंत्रकाशिवाय कुणालाही तणनाशकाचा वापर करता येणार नाही. तसंच सरकारने ग्लायफोसेटसाठी देण्यात आलेले नोंदणी प्रमाण नोंदणी समितीकडे परत करण्यास सांगितले आहे. या प्रमाणपत्रधारकांना आता प्रमाणपत्रावर मोठ्या अक्षरात “व्यावसायिक कीटक नियंत्रकामार्फत…

Read More

तृणधान्यात सगळ्यात जास्त उत्पादन देणारे आणि जास्त उपयुक्त अस मक्याचं पीक आहे. मका हे आपल्या आहारात आनाधान्य जनावरांसाठी चारा आणि पशुखाद्य आणि औषधी क्षेत्रात बहुउपयोगी अशा तीन प्रकारे उपयोगी पडते. याच्यात व्यापारीदृष्ट्या महत्वाची रसायने आहे. ७० ते ७५% स्टार्च, ८ ते १० %प्रथिने, ४ ते ५%, स्निग्ध पदार्थ (तेल) असतात. मक्याच्या दान्यामध्ये १२% हा भाग अंकुराचा असतो. या अंकुरापासून तेल मिळते. विविध प्रकारच्या प्रक्रिया करून असे अनेक प्रक्रिया पदार्थ आणि औषधी उत्पादने करता येतात. मक्यावर प्रामुख्याने दोन प्रकारे प्रक्रिया मक्यावर प्रामुख्याने दोन प्रकारे प्रक्रिया (मिलिंग) करता येते. कोरडी प्रक्रिया आणि ओली प्रक्रिया. कोरड्या प्रकारात अंकुरविरहित प्रक्रिया करून मक्याची कणी,रवा,पीठ,…

Read More

सध्या वातावरणातील तापमान कमी होत आहे. अशा थंड हवामानात तेलकट डाग आणि इतर रोगांचा प्रसार कमी प्रमाणात होतो किंवा होत नाही. याच परिस्थितीचा फायदा घेऊन सध्याच्या कालावधीत सामूहिक पद्धतीने डाळिंब बागायतदारांनी बागेत स्वच्छता मोहीम राबवून रोगट अवशेष जाळून नष्ट करावेत. चालू हंगामात बऱ्याच डाळिंब बागांना भेटी दिल्यावर असे लक्षात आले आहे, की आंबेबहर संपलेल्या बऱ्याच बागा विश्रांतीच्या अवस्थेत तशाच सोडलेल्या आहेत. या बागांमध्ये तेलकट डाग रोग आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव कमी- जास्त प्रमाणात आढळून येतो. या काळात बागेची फारशी काळजी शेतकरी घेत नसल्याचे दिसून येते. बागेमध्ये रोगट फळे, पाने व इतर अवशेष पडलेले आहेत. झाडांच्या खाली तेलकट डाग…

Read More