Author: Neha Sharma

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : टोमॅटो दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 16/10/2022 कोल्हापूर — क्विंटल 110 1000 5000 3000 सातारा — क्विंटल 63 2000 3500 2700 मंगळवेढा — क्विंटल 57 700 4500 3000 राहता — क्विंटल 23 1000 4000 2500 रामटेक हायब्रीड क्विंटल 64 2400 2800 2600 पुणे लोकल क्विंटल 2436 1500 5000 3250 पुणे- खडकी लोकल क्विंटल 11 1400 2000 1700 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 6 3000 3000 3000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 192 1000 2000 1500 15/10/2022 कोल्हापूर — क्विंटल…

Read More

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 16/10/2022 राहता — क्विंटल 5698 500 2500 1950 पुणे लोकल क्विंटल 17435 800 2300 1550 पुणे- खडकी लोकल क्विंटल 39 1000 1500 1250 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 20 1000 1600 1300 पुणे-मोशी लोकल क्विंटल 583 500 1800 1150 रामटेक उन्हाळी क्विंटल 20 1400 1600 1500 15/10/2022 कोल्हापूर — क्विंटल 5921 700 2700 1700 औरंगाबाद — क्विंटल 1410 400 1800 1100 सातारा — क्विंटल 460 1000 2100 1600 जुन्नर -…

Read More

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : तूर डाळ दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 14/10/2022 मुंबई लोकल क्विंटल 1974 8900 11000 10000 13/10/2022 मुंबई लोकल क्विंटल 3755 8900 11000 10000 12/10/2022 मुंबई लोकल क्विंटल 2591 8900 11000 10000 11/10/2022 मुंबई लोकल क्विंटल 5263 8900 11000 10000

Read More

फळावर काळे डाग, मुरूकुटा आणि कोळीचे आक्रमण वाल्हे पुढारी वृत्तसेवा पुरंदर तालुक्यातील वाल्हे, आडाचीवाडी, सुकलवाडी परिसरात अंजीराचे उत्पादन मोठया प्रमाणात घेतले जाते. सध्या अंजीराच्या “खट्टा” बहाराला सुरुवात झाली आहे; मात्र, सततच्या पडत असलेल्या पावसामुळे अंजीर हे रोगाच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. पावसामुळे अंजीराच्या फळावर काळे डाग, मुरूकुटा आणि कोळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. येथील अंजीर बागांवर अतिवृष्टी, सतत ढगाळलेल्या वातावरणामुळे सूर्यप्रकाश मिळत नसल्याने, अंजीर पिकांवर करपा, तांबेरा आदी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे, यामुळे फळ पिवळे पडून गळू लागले आहे. मागील दहा-पंधरा दिवसांपर्यंत सर्वच अंजीर बागा औषध फवारणीने सुस्थितीत होत्या. मात्र, मागील काही दिवसांपासून दररोज मुसळधार पाऊस, वातावरणातील बदलाने होत असलेले…

Read More

हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये या पिकाखालील क्षेत्र १,२५,८०० हेक्टर असून उत्पादन ५,५०,१८५ मे. टन इतके आहे. जगातील उत्पादनापैकी जवळजवळ ८०% उत्पादन भारतामध्ये होते, परंतु त्यापैकी १५ ते २० % फक्त हळद निर्यात होते. उत्पादनाचा विचार केला असता प्रथम क्रमांक आंध्रप्रदेश असून त्यानंतर ओरिसा, तामिळनाडू आसाम, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा क्रम लागतो. महाराष्ट्रामध्ये या पिकाखाली ८,५०० हेक्टर क्षेत्र असून उत्पादन ४२,५०० मेट्रिक टन इतके होते. सुधारित जाती १) फुले स्वरूप : ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केली असून सदर जात ही मध्यम उंच वाढणारी अशी आहे. सरळ वाढीची सवय असून पानांचा…

Read More

सध्या खरिपातील पिके काढणीला आली आहे. हंगामातील प्रामुख्याने शेती घेतली जाणारी पिके म्हणजे कापूस होय. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत महागाईचा  फटका बसून मार्केटमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. ज्याचा कुठे ना कुठे फटका भारतीय बाजारपेठेला बसत आहे. तर दुसरीकडे दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मग त्यासाठी खर्च हा आलाचं. आता हाच खर्च करण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात  कापसाची विक्री करू शकतात. मात्र दिवाळीसाठी लागणाऱ्या खर्चाएवढ्या च कापसाची विक्री करावी, असा सल्ला शेतकऱ्यांना तज्ज्ञांनी दिला आहे. चला तर मग जाणून घेऊया याच काय कारण आहे. गरजेपुरत्याच कापसाची करा विक्री दिवाळीच्या मुहूर्तावर खर्च लागेल तितक्याच कापसाची विक्री…

Read More

राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना पळो की सळो करून सोडले आहे. खरीप पिकांची काढणी सुरु असतानाच ऐन वेळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र सरकार चिन्हांतच व्यस्त असल्याचा आरोप करत परभणी मधील शेतकऱ्यांनी शेतात अर्धनग्न आंदोलन केले आहे. गेल्या आठ दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सोयाबीन आणि कापूस पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. परभणीच्या मिरखेल येथील शेतकऱ्यांनी पाणी साचलेल्या सोयाबीनच्या शेतात आंदेलन केलं. यावेळी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. शुक्रवारी परभणी जिल्ह्यातील मिरखेल येथील शेतकऱ्यांच्या…

Read More

सध्या परतीच्या पावसामुळे राज्यात धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची हाताला आलेली पिके वाया गेली आहेत. पावसाने टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झालं आहे. त्यामुळे सध्या बाजारपेठेत टोमॅटोची आवक घटली आहे. याचा परिणाम दरांवर झाला आहे. यामुळे याची झळ सर्वसामान्य लोकांना बसत आहे

Read More

सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादनाबरोबरच विक्री व्यवस्थेवर अधिक भर देण्याची गरज, असल्याचे प्रतिपादन सीताफळ महासंघाचे अध्यक्ष श्याम गट्टानी यांनी केले. सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांनी (Custard apple production) उत्पादनाबरोबरच विक्री व्यवस्थेवर अधिक भर देण्याची गरज, असल्याचे प्रतिपादन सीताफळ महासंघाचे अध्यक्ष श्याम गट्टानी (Sham Gattani) यांनी केले. ॲग्रोव्हिजन गटशेती संघ आयोजित नियमित मासिक चर्चासत्र व मराठवाडा मुक्ती संग्राम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कृषी विभाग, आत्मा, जालना, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, बदनापूर यांच्या सहकार्याने, सीताफळ महासंघ पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रँडेड नल बालानगर एक दिवसीय सीताफळ कार्यशाळा शिवारफेरी, सीताफळ फळ प्रदर्शन, क्षेत्रिय किसान गोष्टी असा भरगच्च कार्यक्रम जाफराबाद तालुक्यातील मौजे नळविहिरा (जि.जालना) येथील पाटील कृषी फार्मवर…

Read More

भारतात आयात करण्यात आलेल्या गव्हापासून तयार केलेला आटा निर्यात करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. निर्यात आधारित युनिट व विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये असलेल्या कंपन्यांना ही परवानगी मिळाली आहे. विशेष म्हणजे फूड प्रोसेसर देशातून मुल्यवर्धित उत्पादनांच्या निर्यातीला परवानगी देण्याची मागणी अनेक दिवसांपासून करत होते. ही मागणी लक्षात घेऊन सरकारने आयात करण्यात आलेल्या गव्हापासून बनवलेला आटा निर्यात करण्याचा निर्णय घेतल्‍याचे वृत्त ‘रॉयटर्स’ने दिले आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश आहे. तरीही मे महिन्याच्या सुरूवातीलाच भारतातून गव्हाची निर्यात तात्काळ प्रभावाने थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. देशांतर्गत बाजारपेठेत गव्हाच्या वाढत्या किंमतीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर केंद्र सरकारने…

Read More