Author: Neha Sharma

देशांतर्गत गहू आणि पिठाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारताने गव्हाच्या पिठाच्या निर्यातीवर बंदी घातली. अन्नधान्याच्या किमतीची चलनवाढ कमी करण्याच्या उद्देशाने भारताने निर्यात निर्बंधांच्या मालिकेतील हे पाऊल नवीनतम आहे. भारत हा गहू आणि गव्हाच्या पिठाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे आणि निर्यातबंदीमुळे आधीच कडक जागतिक पुरवठा असंतुलित राहण्याचा धोका आहे. ग्रो इंटिलिजियन्स पोर्टल ने या आठवड्याच्या सुरुवातीला लिहिल्याप्रमाणे, 2022/23 मध्ये गहू उत्पादन 14 वर्षातील सर्वात खालच्या पातळीवर आहे (चीन वगळता) फेब्रुवारीमध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे काळ्या समुद्रातील गव्हाची निर्यात थांबवल्यानंतर, जागतिक गव्हाचे आयातदार स्वस्त दरात गव्हाच्या पिठाच्या पुरवठ्यासाठी भारताकडे वळले. भारताच्या गव्हाच्या पिठाच्या निर्यातीने मे महिन्यात विक्रमी उच्चांक गाठला, एका वर्षापूर्वीच्या…

Read More

चीन ने देश भर में सूखे की चेतावनी जारी की है क्योंकि देश कम बारिश और छह दशकों में सबसे भीषण गर्मी की लहरों में से एक है। कठोर मौसम चावल, कपास और गेहूं की फसलों पर दबाव डाल रहा है और चीन को इन महत्वपूर्ण अनाजों के आयात को बढ़ाने के लिए मजबूर कर सकता है। चीन दुनिया का सबसे बड़ा अनाज उत्पादक है, जो मुख्य रूप से घरेलू उपयोग के लिए जाता है। चीन के कृषि उत्पादन में कोई भी गिरावट ऐसे समय में आएगी जब कई प्रमुख वैश्विक जिंसों की आपूर्ति पहले से ही कम है। सबसे…

Read More

भारत का महत्वपूर्ण मानसून इस साल अब तक प्रमुख कृषि उत्पादक क्षेत्रों में सामान्य से कम बारिश कर रहा है, जिसमें भारत का मुख्य कपास उत्पादक राज्य गुजरात भी शामिल है। 1 जून से इस साल के मानसून के शुरू होने के बाद से गुजरात में 10 साल की औसत बारिश के आधे से भी कम बारिश हुई है, जिससे भारत में कपास की फसल कम होने का खतरा है। एक ग्रो विश्लेषण में पाया गया कि कपास की फसल की सफलता जून से सितंबर मानसून अवधि के दौरान जमा हुई वर्षा से संबंधित है। जून से अगस्त के मध्य तक…

Read More

पाकिस्तान में विनाशकारी मानसून की बाढ़ ने उसकी कपास की 45 प्रतिशत फसल को बहा दिया है, जो पहले से ही वित्तीय संकट में खड़े देश के लिए एक और झटका है, योजना मंत्री अहसान इकबाल ने मंगलवार को रॉयटर्स को बताया। तीन महीने की मूसलाधार बारिश को रोककर, अभूतपूर्व बाढ़ के पानी ने दक्षिण एशियाई राष्ट्र के एक तिहाई हिस्से को पानी के नीचे गिरा दिया है, जिससे 1,100 से अधिक लोग मारे गए हैं और अब तक दस लाख घर नष्ट हो गए हैं। कम से कम 33 मिलियन लोग, या पाकिस्तान की आबादी का 15 प्रतिशत, क्षति…

Read More

डोमकळी अंड्यातून बाहेर पडलेली अळी, कळीमध्ये प्रवेश करते व आतील भाग पोखरते. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भावामुळे कळीचे नुकसान झाल्यामुळे फूले आवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात यालाच डोमकळी म्हणतात. 🔰 डोमकळी कशी ओळखावी पहिल्या अवस्थेतली गुलाबी बोंडअळी फुलांमध्ये शिरते. पाकळ्यांना लाळेद्वारे एकमेकांना जोडुन स्वताला स्वरक्षणासाठी बंद करून घेते. 🔰 प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. अश्या कळ्या म्हणजेच डोमकळया डोमकळ्या तोडून पाकळ्यांना वेगळे केल्यास, पाकळ्या एकमेकांना लाळेद्वारे जोडल्यासारख्या दिसतात. 🔰बारकाईने निरीक्षण केल्यास पांढरट रंगाची पहिल्या किंवा दुस-या अवस्थेतील गुलाबी बोंडअळी आतमध्ये असल्याचे दिसून येते. 🔰 • या फुलांमध्ये सर्वप्रथम गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव सुरू होतो. अंडयातून निघालेली अळी, ताबडतोब पाते.…

Read More

सध्या राज्यातील अनेक भागात आता गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने खरीप हंगामातील पिके सुकत असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी बांधव पुन्हा एकदा पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. सुरुवातील जोरदार पावसाने सुरुवात झाल्यानंतर आता पिके सुकू लागली आहेत. यामुळे आता पावसाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आज पासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी शेतकऱ्यांमध्ये चर्चेत असणारे पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाबराव यांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आज पासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, 29 तारखेपासून सुरू…

Read More

नमस्कार शेतकरी बंधूनो, ऊस हे महाराष्ट्रातील तसेच भारतातील महत्त्वाचे नगदी पीक आहे. ऊस पिकामध्ये सध्यस्थितीत अनेक भागामध्ये हुमणी किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. सध्या हुमणी कीड ही ऊसाच्या पिकालाच नव्हे तर सर्वच पिकांना त्रायदायक ठरत आहे. जवळ जवळ ४० ते ६० टक्के नुकसान ह्या किडी मुळे होताना दिसते. खोडवा तसेच आडसाली ऊस पिकात या किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसून येत आहे याची सुरुवात होते, मेमध्ये वळवाच्या पावसानंतर त्याच कालखंडात हुमणी किड कोषावस्थेतून बाहेर पडते. ढगाळ वातावरणात सायंकाळी ७ ते ८ च्या सुमारास हुमणीचे भुंगेरे बाहेर पडून जवळ असणाऱ्या कडुनिंब, बाभूळ व बोर या झाडावर गोळा होवून पाने खातात व सकाळी ५ ते…

Read More

🌱सोयाबीन लागवड होऊन जवळपास ४५ ते ५५ दिवस पूर्ण होत आहेत, काही ठिकाणी उशिरा पेरणी झाली आहे त्याच सोयाबीन पीकाला सततच्या पावसामुळे अन्नद्रव्ये कमतरता जाणवत आहे व पिकाची वाढ कमी आहे, 👉🏻 गेली ३५-४० दिवस म्हणजे ५-७ जुलै पासून सारखा पाऊस पडतो आहे, काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, काही ठिकाणी अजून पीक चांगली आहेत, अशा परिस्थितीत जमिनीत पाणी साचून राहिल्यास कापूस तसेच सोयाबीन पीक वाढीवर परिणाम होतो व अपेक्षीत वाढ आपल्याला दिसून येत नाही, 👉🏻 सुरवातीच्या काळात जास्त प्रमाणात पाऊस झाल्यास आपत्कालीन परिस्थितीत शेतकरी मित्रांना योग्य नियोजन करणे आवश्यक आहे, अशा परिस्थितमध्ये पिकाचे नुकसान जास्त प्रमाणात…

Read More

नमस्कार शेतकरी बंधूनो, आज पाऊसाने थोडी उघडीप दिली दरम्यान एका शेवंती व झेंडूच्या प्लॉटला भेट दिली सतत पडत असलेला पाऊस व त्यामूळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो आहे. त्याच बरोबर शेवंती व झेंडू पिकांमध्ये अन्नद्रव्यांची मोठ्या प्रमाणावर कमतरता असल्याची लक्षणे दिसू लागली आहेत, मुळांच्या कक्षेत सतत पाणी असल्यामुळे अन्नद्रव्यांचे अपटेक थांबले आहे, पिकांवर पिवळसर कळा दिसू लागली आहे, पिकांमध्ये आंतरिक रोग प्रतिकार शक्ती कमी प्रमाणात निर्माण होत आहे, त्यामुळे पिके बुरशीजन्य रोगांला जास्त बळी पडत आहेत. त्याचबरोबर रसशोषक किडींचा देखील प्रादुर्भाव वाढत आहे, गेली काही दिवस सतत पाऊस पडत असल्यामुळे फवारणी व आळवणी घेणे शक्य होत नव्हते. त्यासाठी…

Read More

खऱीपातील मका पिकाची वाढ असमान आहे. मुक्ताईनगर, भोकरदन, येवला, सटाणा येथून शेतकऱ्यांचे फोन आले. त्यानुसार, 30 टक्क्यापर्यंत उत्पादकता घटू शकते. मुक्ताईनगर येथे कमी पावसामुळे पिकाची वाढ नीट झाली नाही. भोकरदन, येवला आणि सटाणा येथे अतिपाऊस व सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे पीक पोषणात अडथळे आले. चालू वर्षांत मक्याला उच्चांकी भाव मिळाला आहे. येत्या दिवाळीत सुद्धा हंगामाची सुरवात किफायती दराने अपेक्षित आहे. दरम्यान, चालू लेट खरीपात किंवा अर्ली रब्बीसाठीही मका पेरणीचा निर्णय योग्य ठरू शकतो. कारण, सप्लाय शॉर्टेज सध्या आहेच, पण पुढेही खरीपाचा सप्लाय (उत्पादकता घटीमुळे) मर्यादित राहू शकतो. आणि उत्तर भारतात दुष्काळी स्थितीमुळे 2023 मधील रब्बी\उन्हाळ पिकाबाबत प्रश्नचिन्ह आहे. जागतिक बाजारातील स्थिती देखिल…

Read More