- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
नमस्कार शेतकरी बंधूनो, सध्या डाळिंब बागा शेवटच्या टप्प्यात आहेत त्यात होत असलेला पाऊस व वातावरणातील होत असलेल्या बदलामुळे पाऊस व लगेच तिव्र उष्णता असल्यामुळे वातावरणात आर्द्र्ता वाढते आहे आणि तापमान ही या अश्या बदलत्या वातावरणात डाळिंब बागेत फळ, फांदी, पान यावर तेल्या रोग किंवा बॅक्टेरियल ब्लाईट रोग खुप मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता असते. याच्या नियंत्रणासाठी खालीलप्रमाणे फवारणी घ्यावी. डाळिंब पिकांची पोषक वाढ होऊन फुलधारणा व फळधारणा निर्मितीसाठी अन्नद्रव्य तसेच रोग व किड नियंत्रणासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक असते. तेल्या रोग व्यवस्थापनासाठी खालील फवारणी घ्यावी. ➡️ पहिली फवारणी: कोनिका 2.5 ग्रॅम + तेल्या तुफान 2.5 मिली + स्टिकोस्प्रेड 0.5 मिली प्रति…
जय किसान शेतकरी मित्रांनो आज आपण काकडी या पिकाचे सप्टेंबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत काय भाव रहाण्याची शक्यता आहे या विषयावर चर्चा करणार आहोत.काकडी या पिकाचे बाजार भाव हे हॉटेल लाइन ची मागणी जशी असेल तसे चालतात.मागिल 15/20 वर्षाचा विचार करता जुन जुलै आणि डिसेंबर जानेवारी ह्या महिन्यात सातत्याने काकडी चे बाजार भाव हे चांगल्या पातळीवर टिकून असलेले दिसतात. आणि ह्या महिन्यात पर्यटक जास्त प्रमाणात बाहेर पडल्याचे दिसून येते. काकडी हे पिकं टोमॅटो निघून गेल्यावर जे स्ट्रक्चर उभे असते त्या स्ट्रक्चर वर घेण्याचा बहुतांश शेतकऱ्यांचा कल असतो. टोमॅटो च्या स्ट्रक्चर वर काकडी लागवड केली तर उत्पादन खर्च कमी होतो.इथे…
मेथी भाजी बाजार भाव अंदाज सप्टेंबर आक्टोबर 2022 जय किसान शेतकरी मित्रांनो आज आपण मेथी भाजी या पिकाचे बाजार भाव सप्टेंबर आक्टोबर महिन्यात काय रहाण्याची शक्यता आहे या विषयावर चर्चा करणार आहोत.सध्या श्रावण महिना संपण्याच्या मार्गावर आहे प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात मेथीच्या भाजीची मागणी हि मोठ्या प्रमाणात वाढते हे शेतकरी जाणून असल्यामुळे श्रावण महिना टार्गेट ठेवून दरवर्षी मेथीची लागवड वाढते मात्र 2022 ला जुलै महिन्यात सतत चालू असलेल्या पावसामुळे मेथी लागवड चे नियोजन बऱ्याच शेतकऱ्यांना शक्य झाले नाही परीणाम दरवर्षी श्रावण महिन्यात मेथीच्या पुरवठा वाढून भाव घटल्याचे दिसते तसे 2022 ला दिसले नाही . ऑगस्ट महिन्यात सातत्याने मेथीचे भाव 25+…
मेथी भाजी बाजार भाव अंदाज सप्टेंबर आक्टोबर 2022 जय किसान शेतकरी मित्रांनो आज आपण मेथी भाजी या पिकाचे बाजार भाव सप्टेंबर आक्टोबर महिन्यात काय रहाण्याची शक्यता आहे या विषयावर चर्चा करणार आहोत.सध्या श्रावण महिना संपण्याच्या मार्गावर आहे प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात मेथीच्या भाजीची मागणी हि मोठ्या प्रमाणात वाढते हे शेतकरी जाणून असल्यामुळे श्रावण महिना टार्गेट ठेवून दरवर्षी मेथीची लागवड वाढते मात्र 2022 ला जुलै महिन्यात सतत चालू असलेल्या पावसामुळे मेथी लागवड चे नियोजन बऱ्याच शेतकऱ्यांना शक्य झाले नाही परीणाम दरवर्षी श्रावण महिन्यात मेथीच्या पुरवठा वाढून भाव घटल्याचे दिसते तसे 2022 ला दिसले नाही . ऑगस्ट महिन्यात सातत्याने मेथीचे भाव 25+…
केंद्रीय वाणिज्य और उद्योग मंत्री पीयूष गोयल ने रविवार को उत्पादकता, किसानों की शिक्षा के साथ-साथ भारतीय कपास की ब्रांडिंग में अनुसंधान को बढ़ावा देने में निजी क्षेत्र के योगदान का आह्वान किया। उन्होंने कपास उत्पादकता में वैश्विक सर्वोत्तम मानकों को अपनाने की आवश्यकता पर भी जोर दिया। बैठक में केंद्रीय कृषि और किसान कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर और कपड़ा और रेल राज्य मंत्री दर्शन वी जरदोश भी शामिल थे। नई दिल्ली के वन्या भवन में आयोजित सूती वस्त्र मूल्य श्रृंखला के हितधारकों के साथ एक संवादात्मक बैठक में बोलते हुए, गोयल, जो कपड़ा मंत्रालय का पोर्टफोलियो भी रखते…
पुणे : भारत आणि ऑस्ट्रेलियात गव्हाचं उत्पादन आधीच घटलंय. त्यातच आता युरोपियन युनियनमधील देशांना दुष्काळाचा फटका बसतोय. त्यामुळं इंटरनॅशनल ग्रेन्स काऊंसिलनं यंदा जागतिक धान्य उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जगातील अनेक देशांना हवामान बदलाचा फटका बसतोय. त्याचा परिणाम मागील वर्षभरापासून शेतीवर जाणतोय. भारतातील गहू उत्पादन अतिउष्णतेमुळं घटलं. ब्राझील, अर्जेंटीनात दुष्काळी स्थितीमुळं सोयाबीन, मका गहू आदी पिकांना फटका बसला. आता अमेरिकेतही कमी पावसानं चिंता वाढवली. तर युरोपियन युनियनमध्ये भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली. परिणामी युरोपियन देशांमधील गहू, बार्ली आणि मक्याचं उत्पादन कमी राहण्याची शक्यता व्यक्त होतेय. त्यामुळं २०२२-२३ च्या हंगामात जागतिक धान्य उत्पादन कमी राहील, असा अंदाज इंटरनॅशनल ग्रेन्स…
पुणे : ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेंतर्गत लाभार्थी शेतकर्यांचे ई-केवायसी आणि बँक खाते आता आधारशी जोडणे आवश्यक आहे. ‘केंद्र शासनाच्या निर्देशानुसार बँक खाते आधार क्रमांकाला न जोडल्यास आणि लाभार्थ्यांचे ई-केवायसी न केल्यास यापुढील लाभ दिला जाणार नाही. त्यामुळे शेतकर्यांना सहजरीत्या ई-केवायसी करता यावी, यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. पीएम किसान योजनेच्या आढाव्याबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे आदी उपस्थित होते. देशमुख म्हणाले, ‘ही शासनाची…
कोल्हापूर : यंदाच्या ऊस हंगामात गेल्या वर्षीप्रमाणेच मराठवाड्याचा हंगाम सर्वाधिक चालण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये उसाच्या क्षेत्रात वाढ कायम आहे. यामुळे यंदाही सर्वांत शेवटी मराठवाड्याचा हंगाम संपण्याची शक्यता साखर उद्योगातील सूत्रांची आहे. २०२१ – २२ चा गळीत हंगाम हा गेल्या दहा वर्षांतील उच्चांकी ठरला. मराठवाड्यातील लातूर, बीड, परभणी, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांत विक्रमी म्हणजे २०० दिवसांपर्यंत साखर हंगाम चालला. उसाचे राजे समजल्या जा��ाऱ्या कोल्हापूर सांगली भागालाही यंदा मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी हंगामाच्या बाबतीत बरेचसे मागे टाकले. पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांचा हंगाम सरासरी १५० दिवसापर्यंत चालला. पण या जिल्ह्यांतील हंगाम १९० ते २०० पेक्षा जास्त दिवसांपर्यंत चालला. यंदाही या जिल्ह्यांमध्ये…
नमस्कार शेतकरी बंधुनो, आज या लेखामध्ये आपण सोयाबीन पिकातील अतिशय महत्वाचा विषय जो सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी बंधूना खूप त्रासदायक ठरत आहे तो म्हणजे गोगलगाय कीड नियंत्रण होय. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक भागातील सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. सोयाबीन पिकावर गोगलगायीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. नुकतेच जमिनीतून वर आलेले सोयाबीन पिक गोगलगाय फस्त करीत आहे. त्यामुळे सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी खूप त्रस्त झाले आहेत, शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे. त्याचे वेळीच नियंत्रण करून भविष्यातील होणाऱ्या मोठ्या नुकसानाला प्रतिबंध घातला पाहिजे. गोगलगाय नियंत्रण कसे करावे? त्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात याविषयी सविस्तर माहिती आपण सदर लेखात जाणून…
सर्वसाधारणपणे पिकास कर्ब, हायड्रोेजन, प्रमाणवायु, नत्र, स्फुरद व पालाश या मुख्य अन्नद्रव्यांची, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक या दुय्यम अन्नद्रव्यांची तर लोह, मंगल, जस्त, तांबे, बोरॉन, मॉलिब्डेनम या सुक्ष्म अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. यापैकी नत्र, स्फुरद, गंधक, लोह व जस्त यासारख्या अन्नद्रव्यांची कमतरता आढळून आलेली आहे. खतांचा असमतोल वापर यापुढे याचपध्दतीने होत राहिला तर भविष्यात जमिनीचे आरोग्य बिघडणे आणि सुपिकता कमी होवून पिकांची उत्पादकता घटण्याबरोबरच निकृष्ट दर्जाची जमिन पुढील पिढीस हस्तांतरीत करण्याची नामुष्की आपणावर येण्याचा मोठा धोका आहे. यासाठी शेतकर्याने स्वत:च्या जमिनीचे माती परिक्षण करुन घेणे आणि त्याच्या तपासणी अहवालानुसार येणार्या शिफारशी प्रमाणे खतांचा वापर करणे व जामिनीचे व्यवस्थापान करणे आवश्यक आहे. त्यामुळे…
