- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
1 एप्रिलपासून सुरू झालेल्या चालू हंगामात सरकारी गहू खरेदी निम्म्याने कमी होऊ शकते, कारण जागतिक किमती वाढल्यामुळे खाजगी व्यापार अधिक किफायतशीर झाला आहे, असे व्यापारी आणि प्रोसेसर म्हणतात. तथापि, सरकारला गतवर्षीच्या 44.4 दशलक्ष टन पातळीचे लक्ष्य पूर्ण करण्याचा विश्वास आहे आणि देशांतर्गत गरजांवर परिणाम होणारी एक छोटीशी कमतरता दिसत नाही. 2022-23 हंगामात वास्तविक खरेदी केवळ 25 दशलक्ष टन असू शकते आणि सरकारला विविध कल्याणकारी योजनांतर्गत अधिक तांदूळ पुरवावे लागतील, असे खाजगी गहू व्यापारी आणि खरेदीदार म्हणतात. 2022-23 हंगामात वास्तविक खरेदी केवळ 25 दशलक्ष टन असू शकते आणि सरकारला विविध कल्याणकारी योजनांतर्गत अधिक तांदूळ पुरवावे लागतील, असे खाजगी गहू व्यापारी आणि…
कृषि-ड्रोन अपनाने में तेजी लाने के लिए, केंद्र ने ड्रोन उपयोग के लिए 477 कीटनाशकों को मंजूरी दी । इन 477 पंजीकृत कीटनाशकों में दो साल के लिए ड्रोन के माध्यम से व्यावसायिक उपयोग के लिए कीटनाशक, कवकनाशी और पौधे विकास नियामक (पीजीआर) शामिल हैं। ड्रोन फेडरेशन ऑफ इंडिया (डीएफआई) ने मंगलवार को कहा कि कृषि-ड्रोन अपनाने में तेजी लाने के लिए, केंद्रीय कृषि मंत्रालय ने ड्रोन उपयोग के लिए 477 कीटनाशकों को अंतरिम मंजूरी दी है। इससे पहले, प्रत्येक कीटनाशक को केंद्रीय कीटनाशक बोर्ड और पंजीकरण समिति द्वारा अनुमोदित किया जाना था, जिसमें 18-24 महीने लगेंगे। इन 477 पंजीकृत…
उद्योग निकाय इस्मा के अनुसार, बांग्लादेश और इंडोनेशिया से भारतीय स्वीटनर की बेहतर मांग के कारण, सितंबर में समाप्त होने वाले चालू विपणन वर्ष में चीनी का निर्यात बढ़कर 90 लाख टन से अधिक होने का अनुमान है, जो पिछले वर्ष 71-72 लाख टन था। चीनी विपणन वर्ष अक्टूबर से सितंबर तक चलता है। उद्योग निकाय इस्मा के अनुसार, बांग्लादेश और इंडोनेशिया से भारतीय स्वीटनर की बेहतर मांग के कारण, सितंबर में समाप्त होने वाले चालू विपणन वर्ष में चीनी का निर्यात बढ़कर 90 लाख टन से अधिक होने का अनुमान है, जो पिछले वर्ष 71-72 लाख टन था। चीनी…
कीमतों में रिकॉर्ड वृद्धि के बाद अप्रैल की पहली छमाही में भारत की ईंधन बिक्री में गिरावट आई है ।पिछले महीने की समान अवधि की तुलना में अप्रैल की पहली छमाही में पेट्रोल की बिक्री लगभग 10 प्रतिशत गिर गई, जबकि डीजल की मांग में 15.6 प्रतिशत की गिरावट आई । भारत की ईंधन की बिक्री अप्रैल की पहली छमाही में गिर गई, क्योंकि 16 दिनों की छोटी अवधि में कीमतों में रिकॉर्ड वृद्धि से मांग में कमी आई, प्रारंभिक उद्योग डेटा शनिवार को दिखा। पिछले महीने की समान अवधि की तुलना में अप्रैल की पहली छमाही में पेट्रोल की…
सॉल्वेंट एक्सट्रैक्टर्स एसोसिएशन ऑफ इंडिया ने मार्च, 2022 के महीने के लिए तेल के निर्यात के लिए निर्यात डेटा संकलित किया है, जो मार्च 2021 में 322,850 टन की तुलना में अनंतिम रूप से 242,043 टन रिपोर्ट किया गया है। मुख्य रूप से सोयाबीन भोजन के निर्यात में गिरावट के कारण 25% की गिरावट आई है। अप्रैल ’21 – मार्च’ 22 के दौरान तिलहन का समग्र निर्यात पिछले वर्ष की इसी अवधि के दौरान 3,689,483 टन की तुलना में 2,373,744 टन घट गया और रिपोर्ट किया गया। 36 प्रतिशत कम। मूल्य के संदर्भ में, इकाई प्राप्ति मूल्य में वृद्धि के…
शेतकरी बांधवांचा असा समज आहे की, प्रत्येक वर्षी नवीन बियाणे खरेदी करूनच पेरणी करावी. परंतु सोयाबीन, मूग, उडीद, चवळी, हरभरा, भुईमूग, गहू या पिकांमध्ये स्वपरागसिंचन होत असल्याने कोणतेही संकरित वाण या पिकांमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे सरळ वाणांचे बियाणे एकदा विकत घेतल्यानंतर त्यापासून तयार होणारे बियाणे आपण पुढे दोन वर्ष बियाणे म्हणून वापरू शकतो. त्यामुळे अनावश्यकपणे बाजारामधून दरवर्षी बियाणे खरेदी करण्याची आवश्यकता नाही. त्याचबरोबर बाजारातून विकत आणलेले महागडे बियाणे उगवून न आल्यामुळे पेरणीकरिता वापरलेली खते, मनुष्यबळ इ. वाया जाते. शिवाय लेखी तक्रार, पंचनामा यामुळे पेरणीचा कालावधी निघून जाण्याचा धोका संभवतो. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होवु शकते. त्यामुळे कंपनीचे विकत घेतलेले बियाणे असले…
गाजराचा उपयोग आहारात भाजी म्हणून किंवा कच्ची खाण्यासाठी केला जातो. जनावरांचे खाद्य म्हणूनही केला जातो. गाजरामध्ये अ जिवनसत्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्याचा आहारात नियमित उपयोग केल्यास डोळयांचे आरोग्य उत्तम राहून दृष्टीदोष होत नाही. गाजराचा उपयोग सूप, सॅलड, लोणची, हलका, जॅम इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी करतात. गाजराच्या चकत्या करुन सुकवून त्या साठविल्या जातात. हवामान आणि जमीन गाजर हे थंड हवामानात वाढणारे पिक आहे. गाजराला आकर्षक रंग येण्यासाठी तापमान 15-20 अंश से. असावे लागते. 10 ते 15 अंश से. तापमानाला तसेच 20 ते 25 अंश से.तापमानाला गाजराचा रंग फिक्कट असतो. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी व नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयात गाजराची लागवड केल्यास जास्त…
शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राज्यभर बळीराजा हुंकार यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली सभा नांदणी (ता.शिरोळ) येथील गांधी चौकात झाली. अध्यक्षस्थानी जयकुमार कोले होते.स्वागत सागर शंभूशेटे यांनी केले. सावकर मादनाईक म्हणाले, भाजप, महाविकास आघाडीने आम्हाला फसविले. निवडणुकीत पराभूत झालो याचे दुःख नाही. शेतक-यांचे नुकसान झाले आहे, याचे दुःख आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते शरद पवार यांच्या ऊस उत्पादक शेतकरी आळसी असतो या वक्तव्याचा राजू शेट्टी यांनी खरपूस समाचार घेतला आहे. या वेळी ते म्हणाले ऊस उत्पादक शेतकरी आळशी म्हणणा-या शरद पवार यांनी आतापर्यंत शेतक-यांच्या जीवावरच राजकारण केले आहे. रोहित पवार मात्र आळशासारखं ऊस…
यंदा कांद्याचे नीट पोषण न झाल्यामुळे टिकवण क्षमतेबाबत खूप प्रश्न आहेत…एकूणच खूप कसोटीचे परीक्षा पाहणारे वर्ष आहे…कांदा हे खूप कष्टदायक पीक आहे आणि यंदा तर समस्यांनी परिसिमाच गाठली. काल सुपर क्वॉलिटी माल होल्ड करण्याबाबत पोस्ट लिहिली आहे. त्याबाबत शेतकरी मित्रांचे फोन आलेत. त्यानुसार – आपण सर्वांनी जो कांदा दोन महिन्यावंर टिकू शकत नाही, त्याच्या विक्रीसाठी वाट मोकळी करून द्यावी…आणि दोन महिन्यांवर टिकू शकेल असा माल आज तरी रोखण्याची गरज आहे असे प्रतिपादन शेतमाल बाजारभाव अभ्यासक श्री दीपक चव्हाण सर यांनी कांदा उत्पादक शेतकऱयांना केले आहे आपल्या असहायतेचा फायदा घेवून नाफेड असो वा व्यापारी – सुपर क्वॉलिटी मालाची हजार अकराशेत वाट…
परतुर (जि. जालना) तालुक्यातील खांडवीवाडी येथील प्रगतशील शेतकरी श्री. अंगद शेरे. हे गेल्या पाच वर्षापासून शेणकाल्याचा वापर मोसंबी पिकासाठी करीत असून या वर्षी त्यांनी कापूस पिकासाठीसुद्धा त्याचा वापर केला तसेच अभिनव पद्धतीने स्लरी गाळण पद्धत विकसित केली. आत्तापर्यंत एकरी ७ किंटल कापसाचे उत्पादन घेतले तर आणखी ७ ते८ किंटल प्रती एकर निघेल असा अंदाज आहे. अतिशय कमी खर्च व सोपे तंत्रज्ञान वापरुन इतरापेक्षा कितीतरी अधिक उत्पादन त्यांना मिळाले आहे. परतुर तालुक्याच्या ठिकाणापासून अवघे ७ ते ८ किमी. अंतरावर खांडवेवाडी गावातील श्री.अंगद शेरे यांनी मोसंबी ८ एकर, ऊस ८ एकर, कापूस १४ एकर तर सोयाबीन ८ एकर असे पीक घेतले आहे.…
