- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
मैनकाइंड फार्मा कृषि-तकनीक क्षेत्र में पहले दो से तीन वर्षों में 200 करोड़ रुपये तक निवेश करने की योजना बना रही है। मैनकाइंड एग्रीटेक प्राइवेट लिमिटेड, निगम का एक नया प्रभाग, भारतीय किसानों को विभिन्न प्रकार के फसल देखभाल समाधान प्रदान करेगा, जिसमें खरपतवारनाशी, कीटनाशक, कवकनाशी, पौधे विकास नियामक और जैविक शामिल हैं। मैनकाइंड फार्मा ने सोमवार को कृषि-तकनीक क्षेत्र में प्रवेश की घोषणा करते हुए कहा कि वह पहले दो से तीन वर्षों में 200 करोड़ रुपये तक का निवेश करेगी। मैनकाइंड फार्मा ने एक बयान में कहा कि उसने एक नया व्यवसाय, मैनकाइंड एग्रीटेक प्राइवेट लिमिटेड स्थापित किया…
पृथ्वीवर निवास करणाऱ्या सुमारे ६.७ अरब लोकसंख्येला ९५ टक्के अन्न उत्पादन करून देणारे माध्यम म्हणजे माती! माती पिकाच्या मुळाला आधार, अन्न आणि पाणी देते. मातीत अहोरात्र कोट्यवधी जीव शेकडो रासायनिक अभिक्रियांद्वारे मातीच्या जडण घडणाचे काम करतात. म्हणून माती हे सजीव माध्यम आहे. कोट्यवधी सूक्ष्म जिवाणूंनी समृद्ध, पोषक अन्नद्रव्ये, हवा आणि पाणी असा सुवर्ण संगम साधलेले माध्यम माती हेच मानवी संस्कृतीच्या विकासाचे उगम स्थान आहे. म्हणून मातीला आपण काळी आई म्हणतो. शेतीसाठी तर मातीचे महत्त्व फारच आहे. आता प्रश्न पडतो की असे काय घडले की मातीसाठी असा दिवस साजरा करण्याची वेळ यावी. तर मग ही आकडेवारी पहा. भारताच्या ३२८.७३ दशलक्ष हेक्टर…
नई दिल्ली खाद्य सुरक्षा प्रयोगशालाओं को समय पर पंजीकृत करने में विफल , इंडोनेशिया ने भारत से कृषि फार्म के आयात को निलंबित कर दिया है क्योंकि नई दिल्ली में अधिकारियों ने प्रयोगशालाओं को पंजीकृत करने में विफल रहे हैं जो खाद्य सुरक्षा पर एक नज़र डालते हैं और निदान के प्रमाण पत्र (सीओए) को स्थान देते हैं, जिससे अनाज के निर्यातकों के बीच कठिनाई होती है। दक्षिण-भारत स्थित एक निर्यातक ने स्वीकार किया, “यदि अब हमें अपने कार्गो को बढ़ावा देना चाहिए तो प्रतिबंध एक तबाही कर सकता है।” इंडोनेशियाई कृषि मंत्रालय ने अपने कृषि संगरोध केंद्र के शिखर…
मुंबई, ४ मार्च – भारतातील उन्हाळी तेलबियांची पेरणी ४ मार्च रोजी २०.६४ टक्क्यांनी घसरून २.६९ लाख हेक्टर झाली असून गेल्या वर्षी याच दरम्यान ३.३९ लाख हेक्टरवर तेलबियांची पेरणी झाली होती. या मध्ये शेंगदाणा (भुईमूग ) च्या खालील क्षेत्र १.८० (लाख हेक्टर ) वर झाली असून गेल्या वर्षी २.४२ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. सूर्यफूलाच्या क्षेत्रात सुद्धा घट झाली असून गेल्या वर्षी च्या तुलनेत ०.१८ लाख हेक्टर आहे. करडई खालील क्षेत्र ०.६० लाख हेक्टर झाले असून गेल्या वर्षी ०.६४ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती चालू वर्षी देशातील उन्हाचा प्रकोप वाढला असून पाण्याअभावी शेतकरी वर्ग लागवडी करताना सावध असल्याने लागवडी मध्ये…
शेवगा हे सर्वाच्या परिचयाचं भाजीपाल्याचं झाड आहे भारतात सगळीकडे शेताच्या बांधावर, परसबागेत याचं अस्तित्व आढळून येतं. शेवग्याचे उगमस्थान भारत असून, त्यात असलेल्या आयुर्वेदिक गुणधर्मामुळे या झाडाचा प्रसार जगातील अनेक देशांत झाला आहे. असे असले तरी त्यांची शेवग्याची लागवड व्यापारी दृष्टिने भारत, श्रीलंका, केनिया या तीनच देशांत केली जाते. शेवग्याची लागवड हि प्रामुख्याने दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर केली जाते. बाजारात आज उपलब्ध असलेल्या विवीध जाती साधारणता २०० ते ३०० शेंगा एका झाडापासुन देतात. मुख्य पिक आणि बांधावरिल पिक म्हणून देखील शेवग्याची लागवड करता येणे शक्य आहे. शेवगा हे एक कमी पाण्यात येणारे पिक आहे. भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र या…
शेवगा हे सर्वाच्या परिचयाचं भाजीपाल्याचं झाड आहे भारतात सगळीकडे शेताच्या बांधावर, परसबागेत याचं अस्तित्व आढळून येतं. शेवग्याचे उगमस्थान भारत असून, त्यात असलेल्या आयुर्वेदिक गुणधर्मामुळे या झाडाचा प्रसार जगातील अनेक देशांत झाला आहे. असे असले तरी त्यांची शेवग्याची लागवड व्यापारी दृष्टिने भारत, श्रीलंका, केनिया या तीनच देशांत केली जाते. शेवग्याची लागवड हि प्रामुख्याने दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर केली जाते. बाजारात आज उपलब्ध असलेल्या विवीध जाती साधारणता २०० ते ३०० शेंगा एका झाडापासुन देतात. मुख्य पिक आणि बांधावरिल पिक म्हणून देखील शेवग्याची लागवड करता येणे शक्य आहे. शेवगा हे एक कमी पाण्यात येणारे पिक आहे. भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र या…
“मी आहारातून गहू काढून टाकला आणि माझं वजन १४ किलोनी कमी झालं.”“माझा दमा इतका बरा झाला की, मी माझे दोन इन्हेलर्स काढून फेकून दिले.”“गेली २० वर्षं अर्धशिशीमुळे माझं डोकं जे रोज दुखायचं, ते तीन दिवसांत दुखायचं बंद झालं.”“माझ्या छातीतली जळजळ आता थांबली.”“माझा इरिटेबल बाउल सिंड्रोम सुधारला, माझा अल्सरेटिव्ह कोलायटिस, माझा रुमटॉइड आर्थ्रायटिस, माझा मूड, माझी झोप…” वगैरे सुधारले… गव्हामुळे तुमच्या रक्तातली साखर अत्यंत नाटकीय पद्धतीने वाढते. काही विदेशी संस्कृतींमधले लोक जे गहू खात नाहीत ते यामुळेच अधिक सडपातळ आणि निरोगी असतात. जेवणात का खावी ज्वारीची भाकरी… ? ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची…
जमीनीत असंख्य सुक्ष्म जीवजंतु वास्तव्य करीत असतात .त्यात ,बुरशी ,बँक्टेरिया ,अँक्टीनोमायसिटीस ह्यांचा समावेश होतो .हे जीवजंतू सेंद्रिय पदार्थाचे विघटन दोन किवा तीन अवस्थेत होते .सेंद्रिय पदार्थाचे विघटन होवून पिकांना लागणारे अन्नद्र्व्ये नमुद केलेले जीवाणू उपलब्ध करुन देतात . लिग्रीन नावाचा सेंद्रिय पदार्थातील घटक लवकर विघटीत होत नाही .त्यासाठी बराच काळ जावा लागतो ह्युमस नावाचा पदार्थ सेद्रिंय पदार्थांच्या विघटनाअंती तयार होतो . ह्युमस हे अत्यंत महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे ह्युमस मुळे पिकांची वाढ होऊन उत्पादन चांगले येते. सेंद्रिय पदार्थ विघटन क्रम सुरुवातीला बुरशी सेंद्रिय पदार्थाचे विघटन करते त्यावरुन तयार होणा-या विघटीत पदार्थावर बँक्टेरियामुळॆ पुढील विघटन होत.राहाते. लवकर विघटीत होणारे पदार्थ जसे ,साखर…
कृषी क्षेत्रामध्ये उत्पादन वाढ आणि उत्पादकता संतुलित ठेवण्याचे प्राथमिक उद्दिष्ट राहिले आहे, आणि म्हणुनच उत्पादन तसेच उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने उत्कृष्ट बियाण्याचा वापर करणे अनिवार्य आहे. उत्कृष्ट बियाण्याच्या निवडीनंतर त्यावर चांगल्या प्रकारची बीजप्रक्रिया करणे तितकेच महत्वाचे ठरते; कारण पेरणीनंतर अनेक प्रकारचे रोग मुलत: बिजापासून उदभवतात आणि पसरत असतात. तात्पर्य बियाण्याला बुरशी, कीटक तसेच असामान्य परिस्थिती पासून संरक्षण करण्यास बीजप्रक्रियेचा मोलाचा फायदा होतो. बीज प्रक्रियेमुळे पिकास होणारे फायदे- बीजप्रक्रियेमुळे सशक्त आणि गुणवत्तायुक्त रोपे तसेच कीड आणि रोग मुक्त रोपे मिळतात. परंतु आजमितीला असे अनेक शेतकरी आहेत की जे बीजप्रक्रिया न करताच पेरणी करतात आणि म्हणूनच बीजप्रक्रिया केलेल्या बियाण्याच्या वापरास वाव आहे, तसेच…
कृषि और किसान कल्याण मंत्रालय के एक अधिकारी ने कहा कि सरकार किसानों के लिए एक सुपर ऐप लॉन्च करने की योजना बना रही है, जिसमें कई डिजिटल संस्थाओं और उनके लिए मौजूदा मोबाइल एप्लिकेशन शामिल हैं। समेकन किसानों को नवीनतम अनुसंधान और विकास, मौसम और बाजार अपडेट, उपलब्ध सेवाओं, सरकारी योजनाओं और विभिन्न कृषि-जलवायु क्षेत्रों के लिए एक छतरी के नीचे सलाह जैसी जानकारी तक पहुंचने में मदद करेगा। मंत्रालय किसान सुविधा, पूसा कृषि, एम किसान, शेतकारी मासिक एंड्रॉइड ऐप, फार्म-ओ-पीडिया, फसल बीमा एंड्रॉइड ऐप, एग्रीमार्केट, इफको किसान और आईसीएआर के कृषि ज्ञान जैसे ऐप को मिलाने पर विचार…
