Author: Neha Sharma

पुरंदर तालुका हे सीताफळाचे आगार आहे. परंतु यंदा उन्हाळा तीव्र होता. त्यामुळे सीताफळाच्या आगाप (उन्हाळी) बहराचे उत्पादन तुलनेत फुलधारणेच्या वेळीच्या तापमानवाढीने परागीभवन कमी राहिले म्हणून उत्पादन कमी आहे. फळाचा आकारही कमी राहिला आहे. तालुक्यात पाऊस कमी असल्याने फळवाढीला लगाम बसला. दुसरीकडे सीताफळाचे बाजारभावही तुलनेत पडले आहेत. तालुक्यात आत्तापर्यंत कसेबसे १५ ते २० कोटी रुपये उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती लागले. मात्र हंगामाच्या पहिल्या दोन महिन्यांतच ४० कोटी रुपयांचा तोटा शेतकऱ्यांना झाला आहे. मागील काही वर्षे सीताफळ हंगामात ५० टक्के माल क्रमांक एकच्या प्रतीचा असायचा. तर दुसऱ्या प्रतीचा माल ३० टक्के आणि तिसऱ्या प्रतीचा किंवा भुगी प्रकारचा माल २० टक्के मिळत होता. आता…

Read More

शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 05/08/2023 जळगाव — क्विंटल 17 4650 4650 4650 औरंगाबाद — क्विंटल 2 4776 4776 4776 माजलगाव — क्विंटल 81 4200 4866 4800 राहूरी -वांबोरी — क्विंटल 4 4000 4600 4551 उदगीर — क्विंटल 2100 4900 4935 4917 कारंजा — क्विंटल 900 4625 4985 4850 सोलापूर लोकल क्विंटल 6 4850 4850 4850 अमरावती लोकल क्विंटल 2455 4700 4850 4775 नागपूर लोकल क्विंटल 725 4451 4935 4813 हिंगोली लोकल क्विंटल 265 4695 4905 4800 वडूज पांढरा क्विंटल 5 4900 5100 5000 जालना पिवळा…

Read More

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 05/08/2023 कोल्हापूर — क्विंटल 5640 600 2000 1400 अकोला — क्विंटल 149 800 1600 1500 औरंगाबाद — क्विंटल 1960 250 1500 875 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 180 1400 2700 1800 खेड-चाकण — क्विंटल 1500 800 1600 1200 हिंगणा — क्विंटल 2 1300 1300 1300 कराड हालवा क्विंटल 99 1000 2000 2000 सोलापूर लाल क्विंटल 13481 100 2100 900 बारामती लाल क्विंटल 409 250 1500 1150 जळगाव लाल क्विंटल 519 427 1500 1000 नागपूर लाल क्विंटल 700 1200 1600 1500 अमरावती-…

Read More

ऑगस्ट महिना उजाडला तरी देशातील बाजारांमध्ये कापूस आवक सरासरीपेक्षा जास्तच दिसते. ऑगस्ट महिना हा कापूस आयातीसाठी ऑफ सिझन असतो. या महिन्यातील आवक खूपच कमी असते. पण यंदा आवक जास्त आहे. बाजारातील आवक जास्त असल्याने बाजारावर दबाव असल्याचे व्यापारी आणि उद्योगांकडून सांगण्यात येत होते. पण ऑगस्टच्या शेवटी कापूस दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. गेल्यावर्षीपर्यंत देशातील बाजारातील स्थिती पाहता सध्याची आवक खूपच जास्त दिसते. २०२२ पर्यंत ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात बाजारातील आवक ४ हजार गाठींच्या दरम्यान राहत होती. पण चालू हंगामात शेतकऱ्यांनी चांगल्या भावाच्या आशेने कापूस मागे ठेवला होता. फेब्रुवारीपर्यंत बाजारातील आवक खूपच कमी होती. पण…

Read More

राज्यात पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाने उघडीप दिली आहे. मात्र कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम पाऊस झाला. आज (ता. ५) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. मात्र ढगाळ वातावरणासह ऊन सावल्यांचा खेळ राज्यात सुरु आहे. तर अधूनमधून हलका पाऊस हजेरी देखील लावत आहे. आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. उर्वरित राज्यात पावसाच्या उघडीप सह, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मराठवाड्याच्या सर्वच भागात पावसाने विश्रांती दिली आहे. यामुळे खुरपणी किटकनाशकांच्या फवारणीच्या कामांना…

Read More

राज्यात सध्या युरिया खताचा मोठा काळा बाजार सुरू आहे. खरीपाची पेरणी सुरु आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खताची गरज भासत आहे. पण कृषी सेवा केंद्राकडून खताचा काळाबाजार सुरु आहे. त्यातच निफाड जवळील लासुर स्टेशन येथिल दोन कृषी सेवा केंद्रावर पोलिसांनी धाड टाकत साडेपाचशे युरिया खताच्या पिशव्या जप्त केल्या आहेत. निफाड पोलिसांनी लासूर स्टेशन येथिल दोन कृषी केंद्रावर कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान वर्धमान कृषी सेवा केंद्र आणि शेलार अॅग्रो या दुकानांच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात युरिया खताचा साठा सापडला आहे. त्यामुळे कृषी विभागाने हे खत जप्त केलं आहे. तसंच या गोडाऊनमध्ये हजारो पिशव्या युरिया खत भिवंडीला देखील पाठवण्यात आले आहे. आणि तेथून ते…

Read More

शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 04/08/2023 सेलु — क्विंटल 1275 6400 7575 7530 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 460 6900 7100 7050 काटोल लोकल क्विंटल 35 6900 7100 7000 हिंगणघाट मध्यम स्टेपल क्विंटल 300 6500 7400 6500 03/08/2023 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 855 7100 7200 7150 काटोल लोकल क्विंटल 35 6900 7100 7000 हिंगणघाट मध्यम स्टेपल क्विंटल 500 6500 7430 7000 खामगाव मध्यम स्टेपल क्विंटल 138 6200 7250 6725 पुलगाव मध्यम स्टेपल क्विंटल 116 7000 7100 7065 02/08/2023 सेलु — क्विंटल 1156 6400…

Read More

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 04/08/2023 कोल्हापूर — क्विंटल 5130 6000 18000 13000 अकोला — क्विंटल 683 1000 1600 1400 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 551 1200 2700 1800 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 9676 1000 1700 1350 खेड-चाकण — क्विंटल 200 800 1500 1200 दौंड-केडगाव — क्विंटल 3550 450 1800 1450 राहता — क्विंटल 13281 500 2500 1850 हिंगणा — क्विंटल 2 1400 1400 1400 जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 18 300 1000 700 जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 10555 1000 2210 1800 सोलापूर…

Read More

मागील काही दिवसांत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान, या काळात सर्व शेतकऱ्यांची पेरणी झाली आहे. तर, शेतामध्ये पेरणीसाठी आणलेल्या बियाणांच्या पाकिटामध्ये  असलेले बुरशीनाशक बरेच शेतकरी शेतामध्ये, बांधावर उघड्यावर फेकून देतात. शेतामध्ये तणनाशक फवारणी करतात. तसेच फवारणीचे औषधीची डब्बे काही शेतामध्ये पाण्याजवळ फेकून देतात. त्यामुळे बरेच वेळेस पशुधनाच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे खालील उपाययोजना कराव्यात जेणे करुन पशुधनाची जिवित हानी टाळता येऊ शकेल. काय करावे?  1) पशुधनाला वेळेवर आणि नियमित मान्सून पूर्व लसीकरण जसे की घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार रोगाचे प्रतिबंधात्मक लसीकरण पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत करुन घ्यावे. 2) जनावरांना वेळोवेळी जंतनाशक औषधी पाजावी जेणेकरुन त्यांची रोग प्रतिकार क्षमता वाढण्यास…

Read More

नाशिकमधील येवला तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. लागवड केलेल्या सोयाबीन पिकावर मोठ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. तसंच पिकाचे नुकसान होऊ लागल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यंदा येवला तालुक्यात जेमतेम पावसाने हजेरी लावली. त्यानंतर येवल्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड केली. त्यानंतर आता पावसाने दडी मारल्याने आता आलेल्या सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.महागड्या औषधांची फवारणी करून देखील हातातोंडाशी आलेलं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. या भागातील अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी एक एकर सोयाबीनसाठी ३० ते ३५ हजार रुपये खर्च केला आहे. त्यातच पिकावर अळीचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांना पीक वाया जाऊन नुकसान…

Read More