- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 03/08/2023 लासलगाव – विंचूर — क्विंटल 160 3000 4966 4900 जळगाव — क्विंटल 12 4775 4825 4825 माजलगाव — क्विंटल 127 4398 4900 4850 राहूरी -वांबोरी — क्विंटल 6 4700 4700 4700 पुसद — क्विंटल 260 4445 4900 4745 उदगीर — क्विंटल 2225 4875 4900 4887 कारंजा — क्विंटल 2000 4610 4915 4805 वैजापूर — क्विंटल 22 4895 4940 4915 तुळजापूर — क्विंटल 25 4850 4850 4850 मानोरा — क्विंटल 325 4599 5026 4872 मोर्शी — क्विंटल 500 4750 4915 4832…
शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 03/08/2023 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1130 7100 7200 7150 काटोल लोकल क्विंटल 35 6900 7100 7000 हिंगणघाट मध्यम स्टेपल क्विंटल 500 6500 7430 7000 02/08/2023 सेलु — क्विंटल 1156 6400 7480 7440 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1224 7000 7200 7100 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 212 6000 7000 6500 मनवत लोकल क्विंटल 2400 6500 7610 7500 काटोल लोकल क्विंटल 94 6600 7050 6850 हिंगणघाट मध्यम स्टेपल क्विंटल 300 6500 7390 7000 खामगाव मध्यम स्टेपल क्विंटल 52 6500 7250 6875…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 03/08/2023 कोल्हापूर — क्विंटल 3535 600 2000 1400 अकोला — क्विंटल 275 1000 1600 1500 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 6669 1100 1800 1450 खेड-चाकण — क्विंटल 150 800 1500 1100 मंचर — क्विंटल 4050 1300 2110 1705 हिंगणा — क्विंटल 2 1700 1700 1700 जुन्नर चिंचवड क्विंटल 5153 1000 2110 1500 सोलापूर लाल क्विंटल 11320 100 2200 900 धुळे लाल क्विंटल 1600 150 1400 1000 जळगाव लाल क्विंटल 367 377 1365 850 उस्मानाबाद लाल क्विंटल 10 1250 1675…
गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने शेतकऱ्यांना चार पैसे मिळू लागले आहेत. आता लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात हंगामातील टोमॅटो लिलावाचा प्रारंभ बाजार समितचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गोंदेगाव येथील शेतकरी जालिंदर खामकर यांचा टोमॅटो प्रतिक्रेट ५१०० रुपये दराने दोस्ती ट्रेडिंग कंपनी यांनी खरेदी केला. यावेळी टोमॅटोस किमान १००० ते कमाल ५१०० तर सरासरी २६०० रुपये दर मिळाला. टोमॅटो शेतीमालास स्पर्धात्मक बाजारभाव मिळावा म्हणून टोमॅटो खरेदीदार, निर्यातदार व्यापाऱ्यांची संख्या वाढविण्यावर बाजार समितीचा भर राहणार आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. लिलावानंतर शेतकऱ्यांना तातडीने रोख चुकवती केली जाणार आहे, असे क्षीरसागर यांनी सांगितले. यावेळी प्रारंभी सभापती क्षीरसागर, उपसभापती गणेश डोमाडे, सदस्य छबुराव जाधव,…
खरीप हंगामातील पिकांचा विमा काढण्याची मुदत संपल्यानं शेकडो शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहणार होते. भंडारा जिह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. 40 हजारांच्यावर शेतकरी यापासून वंचित राहणार होते. पण पीक विमा अर्ज करण्याची तारीख वाढवली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. राज्य सरकारच्या विनंतीवरुन केंद्र सरकारनं पीक विम्याची मुदत तीन दिवसांनी वाढवली आहे. 31 जुलै ही पीक विम्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. मात्र, यामध्ये बदल करुन तीन ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. (Pik Vima) योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचा आज (3 ऑगस्ट) शेवटचा दिवस आहे. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी (Farmers) अर्ज…
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव केसीआर यांचा भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात उतरत आहे. यामुळे सध्या त्यासाठी केसीआर यांनी राज्याच्या विविध भागांत दौरे करण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राव पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात ते शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या घरी भेट दिली. रघुनाथदादा पाटील हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात दाखल झाले आहेत. याआधी देखील राज्यातील अनेक नेत्यांनी या पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी आधी मराठवाडा, नंतर विदर्भ आणि आता पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी जाहीर कार्यक्रम घेण्यास सुरूवात केली आहे. केसीआर यांनी शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या तेलंगणा…
शेतमाल :कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 02/08/2023 सेलु — क्विंटल 1156 6400 7480 7440 मनवत लोकल क्विंटल 2400 6500 7610 7500 काटोल लोकल क्विंटल 94 6600 7050 6850 हिंगणघाट मध्यम स्टेपल क्विंटल 300 6500 7390 7000 सिंदी(सेलू) मध्यम स्टेपल क्विंटल 90 7000 7200 7100 01/08/2023 सावनेर — क्विंटल 200 6900 6900 6900 सेलु — क्विंटल 1072 7410 7455 7425 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1258 7000 7150 7100 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 320 6800 7125 7050 मनवत लोकल क्विंटल 2600 6400 7475 7400 काटोल…
शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 02/08/2023 लासलगाव – विंचूर — क्विंटल 68 3000 5025 4930 शहादा — क्विंटल 1 4800 4800 4800 माजलगाव — क्विंटल 13 4800 4866 4825 राहूरी -वांबोरी — क्विंटल 32 3900 4701 4300 पुसद — क्विंटल 220 4570 4825 4750 पाचोरा — क्विंटल 100 4750 4800 4771 उदगीर — क्विंटल 2350 4900 4935 4917 कारंजा — क्विंटल 1200 4600 4920 4825 तुळजापूर — क्विंटल 60 4850 4850 4850 मालेगाव (वाशिम) — क्विंटल 80 4100 4875 4200 राहता — क्विंटल 8 4821 4921…
खरीप हंगामातील पिकांचा विमा काढण्याची मुदत संपल्यानं शेकडो शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहणार होते. भंडारा जिह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. 40 हजारांच्यावर शेतकरी यापासून वंचित राहणार होते. पण पीक विमा अर्ज करण्याची तारीख वाढवली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. राज्य सरकारच्या विनंतीवरुन केंद्र सरकारनं पीक विम्याची मुदत तीन दिवसांनी वाढवली आहे. 31 जुलै ही पीक विम्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. मात्र, यामध्ये बदल करुन तीन ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. (Pik Vima) योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचा उद्या (3 ऑगस्ट) शेवटचा दिवस आहे. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी (Farmers) अर्ज केला नाही,…
कांद्याचे दर (Onion Rate) घसरल्यामुळे सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३५० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. अनुदानासाठी सोलापूर जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांत कांदा विक्री केलेल्या ४६ हजार ९० शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर केले होते. प्रस्ताव आल्यानंतर करण्यात आलेल्या छाननीनंतर ३८ हजार २०४ शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना अनुदानाच्या माध्यमातून १०१ कोटी १६ लाख रुपये मिळणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ३८ हजार २०४ शेतकरी कांदा अनुदानासाठी पात्र ठरले आहेत. त्यांच्यासाठी १०१ कोटी १६ लाख रुपये लागणार आहेत. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना १५ ऑगस्टपर्यंत अनुदानाची रक्कम वितरीत केली जाणार आहे. त्यानुसार कार्यवाही अपेक्षित आहे. यंदा जानेवारी महिन्यात कांदा उत्पादकांना एकदम कमी दरात कांदा…
