- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेलेल्या उसाच्या शेतातील पाण्याचा निचरा होण्यासाठी उताराच्या बाजूने चर काढावेत. पंपाच्या साह्याने पाणी शेताबाहेर काढावे. उसाची वाळलेली व कुजलेली पाने काढून टाकावीत. जेणेकरून हवा खेळती राहण्यास मदत होईल. महाराष्ट्रात वेगवेगळ्या हंगामात दरवर्षी साधारणतः ८ ते १० लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड केली जाते. मागील ३ ते ४ वर्षांत, वातावरणात होणाऱ्या अचानक बदलांचा परिणाम विविध पिकांसह ऊस लागवडीवर देखील दिसून येतो आहे. मागील काही वर्षांत जुलै-ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे प्रमुख ऊस उत्पादक जिल्ह्यांतील उसाखालील शेती पाण्याखाली गेल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. त्यामुळे ऊस पिकामध्ये विविध समस्या निर्माण होऊन मोठे नुकसान होते. अशा स्थितीमध्ये पूरग्रस्त भागातील ऊस पिकामध्ये संभाव्य उपाययोजना…
खरीप हंगाम 2023 मध्ये हिंगोली जिल्ह्यात सर्वदूर पेरणीयोग्य पाऊस झाल्याने पीक पेरणी जवळपास पूर्ण झाली आहे. सद्यस्थितीत पिकांची कायीक वाढ जोमाने होत असून पाऊस उघडल्यामुळे वापसा होताच अंतरमशागतीच्या कामांना वेग आला आहे. तसेच शेतकरी पिकांना खतांची मात्रा देखील देत आहेत. त्यामुळे बाजारात युरिया खताची मागणी वाढली आहे. सद्यस्थितीत बाजारात विविध ग्रेडच्या खतांची आवश्यकतेनुसार उपलब्धता असून शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, उडीद इत्यादी पिकांसाठी पेरणीपश्चात युरिया खताचा वापर टाळावा, असे आवाहन कृषि विद्यापीठाने केलेली आहे. युरियाचा वापर केल्याने पिकांची कायीक वाढ आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात होते. पाने लुसलुशीत होतात. त्यामुळे पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. पर्यायाने किटकनाशकांची फवारणी करणे अनिवार्य होते. त्यामुळे उत्पादनावरील…
शेतमाल : टोमॅटो दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 31/07/2023 कोल्हापूर — क्विंटल 180 2500 11000 6800 पुणे-मांजरी — क्विंटल 380 9000 11400 10500 औरंगाबाद — क्विंटल 29 10000 16000 13000 पाटन — क्विंटल 9 1500 2500 2000 संगमनेर — क्विंटल 1900 4000 12500 8250 मंचर — क्विंटल 5 1000 4000 2500 श्रीरामपूर — क्विंटल 15 1600 2000 1875 पंढरपूर हायब्रीड क्विंटल 6 750 11000 6500 पुणे लोकल क्विंटल 625 3000 10000 6500 पुणे- खडकी लोकल क्विंटल 4 3500 6500 5000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 158 900 8500 4700 मंगळवेढा लोकल…
राज्यातील शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी केंद्र सरकारनं मुदतवाढ दिली आहे. आज म्हणजेच 31 मार्च विक विम्यासाठी हफ्ता भरण्याची शेवटची तारीख होती. पण केंद्र सरकारकडून बळीराजाला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता बळीराजाला 3 ऑगस्टपर्यंत पिक विमा हफ्ता भरता येणार आहे. दरम्यान, पिक विम्यासंदर्भातील राज्य सरकारच्या विनंतीला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेत निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या योजनेतून केवळ एक रुपयांमध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतातील उभ्या पिकाचा विमा उतरवता येतो. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पार पडते. पण गेल्या अनेक दिवसांपासून पिक विमा उतरवताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. गेल्या काही दिवसांपासून पिक विमा भरण्यासाठी सरकारची…
शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 31/07/2023 लासलगाव — क्विंटल 314 3001 5100 5000 औरंगाबाद — क्विंटल 39 4666 4761 4713 माजलगाव — क्विंटल 242 4500 4900 4800 कारंजा — क्विंटल 2000 4650 4940 4825 तुळजापूर — क्विंटल 40 4850 4850 4850 मानोरा — क्विंटल 370 4800 5100 4936 मोर्शी — क्विंटल 297 4600 4865 4732 राहता — क्विंटल 9 4700 4900 4800 सोलापूर लोकल क्विंटल 51 4600 4875 4750 नागपूर लोकल क्विंटल 365 4300 4800 4675 हिंगोली लोकल क्विंटल 535 4700 4951 4825 कोपरगाव लोकल क्विंटल…
शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 31/07/2023 सावनेर — क्विंटल 300 6900 6900 6900 सिरोंचा — क्विंटल 60 6400 6800 6500 आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 169 5500 7050 7000 काटोल लोकल क्विंटल 80 6800 7050 6950 30/07/2023 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1243 7000 7100 7050 काटोल लोकल क्विंटल 85 6800 7050 7000 29/07/2023 सावनेर — क्विंटल 300 6900 6900 6900 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1417 7000 7050 7030 किल्ले धारुर लोकल क्विंटल 18 7200 7200 7200 यावल मध्यम स्टेपल…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 31/07/2023 कोल्हापूर — क्विंटल 4055 600 1800 1200 अकोला — क्विंटल 453 1000 1600 1500 औरंगाबाद — क्विंटल 3147 200 1400 800 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 14305 1000 1700 1350 राहता — क्विंटल 20 800 800 800 कराड हालवा क्विंटल 249 1200 1500 1500 बारामती लाल क्विंटल 381 250 1600 1200 धुळे लाल क्विंटल 739 100 1450 850 जळगाव लाल क्विंटल 509 325 12500 800 सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 2330 400 1800 1100 पुणे लोकल क्विंटल 8753…
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील पाऊस उघडीप देणार असल्याची माहिती हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या दरम्यान मुंबईसह राज्यात पावसाच्या हलक्या सरी बसरण्याची शक्यता असून मुसळधार पाऊस होणार नाही, असंही हवामान खात्याने म्हटलं आहे. मान्सूनच्या पश्चिम पूर्व वाऱ्याचा पट्टा उत्तरेकडे सरकला आहे. दक्षिण छत्तीसगड वरील कमी दाबाची तीव्रता कमी झाले आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात राज्यात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात राज्यात पावसाने हाहाकार माजवला होता. आज (दि.३१) रोजी देखील कोकण घाटमाथ्यावर तुरकळ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसंच मराठवाड्यात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात सुरू असलेला पाऊस ओसरल्यानंतर राज्यात ढगाळ हवामानासह अधून-मधून हलक्या सरी…
शेतमाल : तूर दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 30/07/2023 उदगीर — क्विंटल 46 10300 10590 10445 29/07/2023 नागपूर लाल क्विंटल 93 8750 9850 9575 सावनेर लाल क्विंटल 25 9780 9830 9810 28/07/2023 पुसद — क्विंटल 60 9560 9945 9750 पैठण — क्विंटल 1 6400 6400 6400 उदगीर — क्विंटल 30 4400 5025 4712 कारंजा — क्विंटल 250 8900 10040 9655 परळी-वैजनाथ — क्विंटल 3 9300 9300 9300 मानोरा — क्विंटल 211 6400 10101 9010 मालेगाव (वाशिम) — क्विंटल 23 9100 9600 9300 मंठा काळी क्विंटल 2 7550 7550 7550…
देशातील महागाई कमी होण्याचे नाव घेत नाही. टोमॅटोने आधीच ग्राहकांच्या डोळ्यात चांगलेच पाणी आणले आहे. त्यातच आता वटाण्याने देखील टोमॅटोच्या पुढचा दर गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे. हिरव्या वटाण्याने दरात टोमॅटोला देखील मागे सोडले आहे. राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. जवळपास २०० टक्क्यांनी पालेभाज्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. मुंबईत वाटाणा २४० रुपये किलो, गवार १२० रुपये किलो, आले देखील २४० रुपये किलो झाले आहे. काकडी आधी ३० रुपये होती आता तिचे दर ४० रुपये किलो झालेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पालेभाज्या खाताना विचार करावा लागत आहे. पालेभाज्यांचे दर वाढल्यामुळे नागरिकांनी खरेदी करण्यात हात आखडता…
