- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
राज्याच्या काही भागात पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे, तर कुठे अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. मुंबईत गेल्या चार दिवसापासून सुरु असलेला पावसाचा जोर काही प्रमाणात कमी आला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज कोकण विभागात काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दे्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कल्याण डोंबिवलीध्ये जोरदार पाऊस हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पाऊस सुरु आहे. काल काही प्रमाणात कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, रात्रीपासून पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 30/06/2023 पुणे लोकल क्विंटल 10149 700 1600 1150 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 42 600 1400 1000 वाई लोकल क्विंटल 25 500 1300 850 कामठी लोकल क्विंटल 16 1000 1400 1200 29/06/2023 श्रीगोंदा- चिंभळे — क्विंटल 136 400 1200 1100 जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 3 500 1500 1000 कराड हालवा क्विंटल 99 500 1500 1500 बारामती लाल क्विंटल 306 250 1200 900 पुणे लोकल क्विंटल 6126 600 1500 1050 पुणे- खडकी लोकल क्विंटल 18 700 1400 1050 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल…
मोदी सरकारने आगामी २०२३-२४ या ऊस गळीत हंगामासाठी उसाच्या एफआरपीमध्ये प्रति क्विंटल १० रुपये वाढ केली आहे. आता प्रतिक्विंटल ३१५ म्हणजे प्रति टन ३१५० रुपये असा दर मिळणार असल्याने ऊस उत्पादकांसाठी हा मोठा दिलासा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळाच्या समितीची बैठक झाली. त्यामध्ये आगामी उस गळीत हंगामासाठी एफआरपीला मंजुरी दिली. केंद्रीय प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. सरकारने शेती आणि शेतकऱ्यांना प्राधान्य दिले आहे. एफआरपीतील वाढ हा त्याचाच भाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या निर्णयाचा फायदा ५ कोटी ऊस उत्पादक, साखर कारखाने आणि ५ लाख कामगारांना होणार असल्याचा दावा ठाकूर यांनी…
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गँरेटी अधिनियम एक भारतीय कामगार कायदा आणि सामाजिक सुरक्षा उपाय आहे त्याचे मुख्य उद्दिष्टे कामाच्या अधिकाराची हामी देणे असे आहे. सप्टेंबर २००५ मध्ये हा कायदा लागू करण्यात आला. सुरूवातीला या कायद्याचे नाव नरेगा असे होते, परंतु पुढे येणाऱ्या यामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या व त्याचे नाव बदलून mgnrega असे करण्यात आले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना गँरेटी अधिनियम याचा मुख्य उद्देश देशातील गरीबांना रोजगार हक्काची हमी देणे आहे. तसेच संपूर्ण देशातील ग्रामीण कुटुंबांना वित्तीय वर्षात शंभर दिवस प्रति कुटुंब कुशल रोजगार प्राप्त करून देणे हादेखील या योजनेचा उद्देश आहे. मनरेगा योजना म्हणजे काय? MGNREGA चे पूर्ण फुल फॉर्म…
कापूस पेरणीचा नवा मार्ग समोर आला आहे. पंजाबमध्ये त्याचा प्रयत्न झाला आहे. पंजाबमध्ये कापसाची पेरणी जवळपास संपली असली, तरी गुजरात किंवा इतर राज्यांत ती सुरू आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवीन पद्धतीची माहिती घेणे फायदेशीर ठरणार आहे. कापूस पेरणीच्या या नवीन पद्धतीला इंग्रजीत बेड प्लांटेशन असे म्हणतात. येथे पलंगाचा अर्थ शेतात तयार केलेली विस्तृत रॅम्ड रचना आहे. या वाफ्यावर कापसाचे बियाणे पेरले जाते. या वाफ लागवडीचे तीन फायदे सांगितले जात आहेत- प्रथम, कापूस लागवडीत पाण्याची बचत होईल. दुसरे म्हणजे, बियाणे पूर्णपणे उगवेल आणि तिसरे, तण काढून टाकले जाईल. यावेळी पंजाबमध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी फक्त बेड मळ्यातून कापसाची लागवड केली आहे. पंजाबमध्ये हे…
शेतमाल : रताळी दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 29/06/2023 भुसावळ लाल क्विंटल 1 2500 2500 2500 पुणे-मोशी लोकल क्विंटल 82 2000 3000 2500 28/06/2023 जळगाव — क्विंटल 50 1500 2000 1700 उस्मानाबाद — क्विंटल 47 2200 3000 2600 खेड-चाकण — क्विंटल 200 1800 2200 2000 श्रीरामपूर — क्विंटल 31 1500 2000 1700 राहता — क्विंटल 32 2500 2500 2500 नाशिक हायब्रीड क्विंटल 134 1200 2200 1600 भुसावळ लाल क्विंटल 9 2000 2500 2000 पुणे लोकल क्विंटल 1500 1000 3500 2250 मुंबई लोकल क्विंटल 1260 1800 2500 2200 27/06/2023 जळगाव…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 29/06/2023 बारामती लाल क्विंटल 306 250 1200 900 पुणे- खडकी लोकल क्विंटल 18 700 1400 1050 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 20 1200 1400 1300 पुणे-मोशी लोकल क्विंटल 366 500 1000 750 लासलगाव उन्हाळी क्विंटल 9240 600 2501 1325 भुसावळ उन्हाळी क्विंटल 17 700 1000 800 28/06/2023 कोल्हापूर — क्विंटल 3974 500 1600 1000 अकोला — क्विंटल 315 500 1400 1200 औरंगाबाद — क्विंटल 1524 200 1100 650 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 7378 900 1700 1300 खेड-चाकण — क्विंटल…
आज (29 जून) आषाढी एकादशी (Aashadhi Wari 2023) आहे. यानिमित्त पंढरपुरात वैष्णवांचा मेळा भरला आहे. या आषाढी वारीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न झाली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाकडी गावातील भाउसाहेब मोहनीराज काळे आणि मंगल भाऊसाहेब काळे या शेतकरी दाम्पत्याला पुजेचा मान मिळाला. बळीराजा कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे मोठ्या उत्साहात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी सपत्निक विठ्ठल रक्मिणीची शासकीय महापुजा केली. यावेळी त्यांनी बळीराजाला (Farmers) कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे .. सुजलाम सुफलाम होऊ दे .. पाऊस पडू…
राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात आजपासून (23 जून) पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान विभागानं (IMD) वर्तवली आहे. आजपासून कोकणासह मध्य महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. त्यानुसार आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राला पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, राज्याच्या काही भागात हलक्या पावसानं हजेरी लावली आहे. राज्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी राज्यातील नागपूर, मुंबईतील वांद्रे, दादर आणि ठाणे परिसरात हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. कोकणात 11 जून रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आजपासून मोसमी पाऊस सुरू होईल. त्यानंतर 24 आणि 25…
कडक उन्हाळ्या नंतर पावसाळा सुरु होतो आणि त्यानुसार म्हशींच्या व्यवस्थापनात बदल करावा लागतो. सर्व साधारणपणे जून ते सप्टेंबर पर्यंत पावसाळा चालू असतो. या दरम्यान बहुतांश म्हशी गाभण (Pregnant Buffalo)असतात आणि या काळातच म्हशी जास्त प्रमाणात वितात. सर्वसाधारणपणे फायदेशीर दुग्ध व्यवसायाकरिता १३ ते १४ महिन्यात म्हशी व्यायल्या पाहिजे. योग्य दुध उत्पादन व वासरांची निर्मिती प्रत्येक १३ ते १४ महिण्यात झाले पाहिजे. म्हशींतील प्रजननाचे कार्य वेळेवर होत नसेल तर नेमक्या कोणत्या कराणांमुळे म्हशीतील प्रजननात समस्या येतात त्या ओळखणे गरजेचे असते. निदान कसे करावे? अल्ट्रासाऊंड चाचण्याद्वारे निदान – स्त्री बीज व गर्भाची तपासणी करणे योनी मार्गातील चिकट स्राव तपासणी करणे – फर्न व…
