Author: Neha Sharma

देशातील फळे आणि भाजीपाला उत्पादनात यंदा जवळपास ४० लाख टनाने वाढ झाली. २०२२-२३ मध्ये देशातील फळे आणि भाजीपाला पिकांचे उत्पादन ३ हजार ५०८ लाख टनांवर पोचले. यंदा देशात कांदा आणि टोमॅटो उत्पादन घटले, तर बटाटा उत्पादनात मोठी वाढ झाली, असे केंद्रीय कृषी मंत्रालयाने पहिल्या फलोत्पादन अंदाजात म्हटले आहे. या उत्पादन वाढीसाठी कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ आणि सरकारी धोरणांना श्रेय दिले. कृषी मंत्रालयाने म्हटले आहे की, देशातील भाजीपाला आणि फळ पिकांखालील लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. २०२२-२३ च्या हंगामात देशात २८३ लाख हेक्टरवर लागवड होती. गेल्या हंगामात हेच क्षेत्र २८० लाख हेक्टर लागवडी खाली होते. देशात यंदा एकूण…

Read More

राज्यात सध्या दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. दुधाच्या दरात पाच ते आठ रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. यामुळे सरकारने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात होती. आता सरकारने यासाठी मोठी निर्णय घेतला आहे. यासंदर्भात दूध दर निश्चित करण्यासाठी एक समिती बनवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या समितीमध्ये सरकारी प्रतिनिधींसह खाजगी व सहकारी दूध प्रकल्पातील प्रतिनिधींची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच दूध उत्पादकांचे प्रतिनिधी देखील घेण्यात आले आहेत. ही कमिटी दर तीन महिन्यांनी वर्तमान स्थिती लक्षात घेऊन दुधाचे खरेदी दर निश्चित करणार आहे. यामुळे दरामध्ये समतोल राहील. तसेच शेतकऱ्यांना देखील याबाबत माहिती मिळेल. यामुळे सहकारी व…

Read More

सध्या पावसाचे दिवस सुरू झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात विद्युत अपघाताचा धोका अधिक असतो. त्यामुळे घरगुती व सार्वजनिक वीजयंत्रणेपासून अधिक सावध राहणे आवश्यक आहे. यामध्ये सध्या काम करताना मीटर जवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मीटरचे मुख्य स्वीच बंद करावा. विद्युत उपकरणे, स्वीचबोर्ड असलेली भिंत ओली असेल तर भिंतीस किंवा विद्युत उपकरणांना हात लावू नये. तसेच वओलसर हातांनी विजेची उपकरणे हाताळू नयेत. विद्युत उपकरणे ओलसर झाली असल्यास ती त्वरित बंद करून प्लगसह बाजूला करावीत. कोणत्याही परिस्थितीत थेट हात लावणे टाळावे. ओलसर लोखंडी पाइप, कृषिपंपाची पेटी, पाण्याच्या मोटार पंपाला स्पर्श करण्यापूर्वी पायात कोरडी रबरी किंवा प्लास्टिक चप्पल…

Read More

सध्या टोमॅटो (Tomato) उत्पादक शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन आले आहेत. कारण सध्या टोमॅटोच्या दरात मोठी वाढ (Tomato Price Hike) झाली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. भारतातील टोमॅटो पाकिस्तानात निर्यात होत आहे. तिथं निर्यात होणाऱ्या टोमॅटोला चांगला दर मिळत असल्यानं राज्यातील टोमॅटोच्या दरात वाढ होत आहे. सध्या टोमॅटोला किलोला 80 ते 90 रुपयांचा दर मिळत आहे. महाराष्ट्रात मात्र, उत्पादनात घट झाल्यानं दक्षिणेकडील राज्यातून टोमॅटोची आयात केली जात आहे. विदर्भातील विशेषतः पूर्व विदर्भातील शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून भाजीपाल्यांची शेती करतात. उन्हाळ्यात रब्बी पिकांसह भाजीपाल्याची शेती केल्यानंतर खरीप हंगामात भाजीपाल्यांची लागवड कमी प्रमाणात होते. त्यामुळं पूर्व विदर्भातील ज्या शेतकऱ्यांनी टोमॅटो किंवा अन्य पालेभाज्या…

Read More

शेळीपालनाचे यश कळपामध्ये जन्माला येणाऱ्या करडांवर अवलंबून असते. त्यासाठी शेळी गाभण असणे आवश्यक आहे. दोन वर्षाला तीन वेळेस शेळी (Goat) व्याली पाहिजे. शेळीपालन व्यवसायामध्ये संगोपनाला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व गाभण शेळीच्या (Pregnant Goat) आरोग्य व व्यवस्थापनेला सुद्धा आहे. पावसाळ्यात गाभण शेळ्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. गाभण शेळ्यांच्या व्यवस्थापनात कोणत्या गोष्टीचा अंतर्भाव होतो याविषयीची माहिती पाहुया. गाभण शेळ्यांचा आहार चांगल्या वजनाची सशक्त करड जन्मण्यासाठी गाभण काळातच शेळीचे योग्य व्यवस्थापन करावे. गाभण शेळ्यांना वाळलेला ओला चारा, खुराक व खनिज मिश्रण यांचा पुरवठा योग्य प्रमाणात करणे आवश्यक आहे. गाभण शेळ्यांना सहज पचणारा चारा योग्य प्रमाणात पशुखाद्य द्यावा. गाभण काळातील शेवटचे किमान १…

Read More

देशातील शेतकऱ्यांसमोर (Farmers) सातत्यानं विविध संकट येत आहेत. कधी आस्मानी तर कधी सुलतानी. या संकटांचा सामना करत काही ठिकाणी शेतकरी चांगले उत्पादन घेत आहेत. पारंपारिक पिकांना बगल देत शेतकरी सध्या वेगवेगळ्या पिकांचं उत्पादन घेत आहेत. सध्या देशातील अनेक शेतकरी लवंग शेती (Clove Farming) करत आहेत. ही लंवग शेती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. लवंगेला सध्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळं या शेतीतून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे. मागणी वाढल्यामुळं लवंग दरात वाढ जेवण तयार करताना लवंगेचा वापर केला जातो. तसेच विविध प्रकराची आयुर्वेदीक औषधं तयार करताना देखील लवंगेचा वापर केला जातो. त्यामुळं देशभरात लवंगेला मोठी मागणी आहे. मागणी वाढल्यामुळं चांगले दरही मिळत आहेत.…

Read More

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 26/06/2023 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 12 1000 1200 1100 पुणे-मोशी लोकल क्विंटल 236 500 1000 750 25/06/2023 सातारा — क्विंटल 210 300 1300 800 जुन्नर चिंचवड क्विंटल 4546 700 1700 1200 जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 6786 500 1750 1000 राहता लाल क्विंटल 7517 300 1500 950 पुणे लोकल क्विंटल 10775 500 1300 900 पुणे- खडकी लोकल क्विंटल 26 700 1500 1100 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 32 700 1300 1000 पुणे-मांजरी लोकल क्विंटल 112 600 800 700 पुणे-मोशी लोकल क्विंटल 280 500…

Read More

भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक शेतकरी भेंडी, वांगी, मिर्ची ,भसाळी, शिरोळा, दुधी,काकडी अश्या अन्य प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करतात. परंतु व्यापाऱ्यांच्या मनमानी भावामुळे भाजीपाल्यांना योग्य दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी भेंडीला भाव परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावर टाकून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे. कृषी बाजार समिती तसेच प्रशासन जर शेतकऱ्यांकडे लक्ष देत नसेल तर शेतकऱ्यांनी जगावं की मरावं असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उपस्थित झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून अक्षरशः कवडीमोल दरात भाजीपाल्याचे खरेदी होत असल्याने व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अक्षरशः लूट केली जात आहे. काबाड कष्ट करून शेतकरी आपल्या…

Read More

गेली दोन वर्षे मंदीत असलेल्या हळदीच्या दरात मागील १५ दिवसांमध्ये चांगली वाढ झाली. वायदे बाजारात हळदीने दीड वर्षानंतर ९ हजारांचा टप्पा पार केला. तर बाजार समित्यांमध्येही ७ हजारांच्या पुढे भाव गेले. तसेच हळदीच्या दरातील ही तेजी पुढील काळातही कायम राहू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. देशातील बाजारात मागील १५ दिवसांमध्ये हळदीच्या भावात चांगली सुधारणा झाली. वायद्यांमध्ये झालेली सुधारणा जास्त होती. वायद्यांमध्ये मागील १० दिवसांमध्ये तब्बल २० ते २२ टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली होती. १३ जून रोजी हळदीचे वायदे ७ हजार ६२० रुपये प्रतिक्विंटलवर होते. २३ जून रोजी, म्हणजेच शुक्रवारी वायदे ९ हजार ३०० रुपयांवर बंद झाले. गुरुवारी वायद्यांनी एकदा…

Read More

राज्यात सर्वदूर मॉन्सून पोहोचल्याने अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २६) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. रविवारी (ता.२५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बुहतांश ठिकाणी तापमान २७ ते ३८ अंशाच्या दरम्यान होते. मॉन्सूनच्या पावसाची हजेरी, सर्वदूर असलेले ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात घट होऊ लागली आहे. राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. कोकणात पावसाचा जोर अधिक आहे. Rain Forecast ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत कमी…

Read More