- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
वेलवर्गीय भज्यामध्ये प्रामुख्याने काकाडी, कारली, दुधी, भोपळा व घोसळी या प्रमुख भाज्याचा समावेश होतो. या सर्व भाज्यांची लागवड बियांद्वारे व रुंद अंतर ठेवून केली जाते. लागवडीनंतर बियांची उगवण झाल्यानंतर काही दिवसांनी वेलीला वळण देणे व आधार देणे दर्जेदार आणि चांगल्या गुणवत्तेचे उत्पादन मिळवण्याकरीता वेलाला मंडप किंवा तारेचा ताटीचा आधार देता येतो. वेलींना जर चांगला आधार मिळाला तर त्याची वाढ चांगली होते. आधारासाठी मंडप व ताटी पद्धत वेलवर्गीय भाज्यांना मंडप किंवा ताटी पद्धत वापरल्यामुळे फळे जमिनीपासून ४ – ६ फुट उंची वर वाढतात. फळे लोंबकळत राहत असल्यामुळे त्यांची वाढ सरळ होते. हवा आणि सूर्य प्रकाश सारखा मिळाल्यामुळे फळाचा रंग सारखा आणि…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 23/06/2023 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 18 600 1200 900 22/06/2023 कोल्हापूर — क्विंटल 4181 500 2000 1000 अकोला — क्विंटल 297 500 1500 1200 औरंगाबाद — क्विंटल 4575 300 900 600 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11563 700 1500 1100 खेड-चाकण — क्विंटल 120 700 1200 1000 सातारा — क्विंटल 147 300 1300 800 हिंगणा — क्विंटल 2 1300 1300 1300 सोलापूर लाल क्विंटल 10481 100 1800 900 अहमदनगर लाल क्विंटल 26782 100 1500 600 धुळे लाल क्विंटल 1430…
पावसाच्या दडीने विदर्भात आलेली उष्ण लाट कायम आहे, तर राज्यातही उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. आजपासून (ता. २३) कोकणात पाऊस वाढण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गुरूवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४२.६ अंश सेल्सिअस, तर ब्रह्मपूरी येथे ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानाचा पारा चाळिशीपार असल्याने तसेच सरासरीच्या तुलनेत ४.५ ते ६.५ अंशांपेक्षा अधिक वाढ झाल्याने विदर्भात उष्ण ते तीव्र उष्ण लाट आली आहे. उर्वरित राज्यात तापमान ३३ ते ४२ अंशाच्या दरम्यान आहे. उत्तर प्रदेशमध्ये कमी दाबाचे क्षेत्र कायम असून, त्यापासून…
शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 21/06/2023 घणसावंगी — क्विंटल 20 6500 6900 6700 वडवणी — क्विंटल 67 6000 6800 6500 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 200 6900 7100 7000 देउळगाव राजा लोकल क्विंटल 2000 6800 7275 7150 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 500 6550 7150 7000 काटोल लोकल क्विंटल 98 6800 7150 7000 हिंगणघाट मध्यम स्टेपल क्विंटल 6082 6700 7350 7100 वर्धा मध्यम स्टेपल क्विंटल 360 6475 7200 6950 20/06/2023 सावनेर — क्विंटल 1500 7100 7100 7100 सेलु — क्विंटल 2356 6005 7380 7325 आर्वी एच-४ -…
शेतमाल : दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 22/06/2023 खेड-चाकण — क्विंटल 120 700 1200 1000 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 12 1000 1200 1100 वाई लोकल क्विंटल 25 400 1200 800 21/06/2023 कोल्हापूर — क्विंटल 4469 500 1600 1000 औरंगाबाद — क्विंटल 1366 250 950 600 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 524 1000 2400 1800 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 13828 700 1500 1100 खेड-चाकण — क्विंटल 1000 800 1350 1000 मंगळवेढा — क्विंटल 218 200 1210 800 हिंगणा — क्विंटल 2 1200 1200 1200 कराड हालवा…
ठिबक सिंचन संच बसविण्यापुर्वी सर्वांत प्रथम आपल्या शेतातील माती आणि पाण्याचे परीक्षण करून घ्यावे. शेतीचे सर्व्हेक्षण व्यवस्थित करावे. त्यानुसार ठिबक सिंचनाचा आराखडा करावा. सर्व्हेक्षण म्हणजे शेताची फक्त लांबी, रुंदीचे मोजमाप नव्हे. सर्व्हेक्षण करताना जमिनीचा चढ-उतार पाहावा. जमिनीचा प्रकार, सिंचनाचा स्रोत, पाण्याची उपलब्धता, पाण्याची खोली, गुणवत्ता तपासावी. त्याच बरोबर पाण्याच्या स्त्रोतमध्ये एप्रिल, मेमधील उपलब्धता बघूनच किती क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणता येईल हे ठरवावे. कोणत्या पिकाची लागवड करणार आहे, त्याच्या लागवडीचे अंतर काय असणार? विजेची उपलब्धता, मजुरांची उपलब्धता, पाण्याच्या स्रोतावरील पंपाची सविस्तर माहिती सर्व्हेक्षण करताना दिली पाहिजे. लांबी, रुंदी टेप किंवा जीपीएस साधनाने व्यवस्थित मोजून घ्यावी. अंदाजाने सांगू नये. सर्व्हेक्षणाच्या माहितीनुसार शेतामध्ये…
पावसाळी वातावरणात आर्द्रता अधिक असल्याने जनावरांना जिवाणूजन्य आणि विषाणूजन्य आजार होतात. बाजारात काही जिवाणू तसेच विषाणूजन्य आजाराविरुद्ध लसी उपलब्ध आहेत. त्यामुळे पशुवैद्यकाच्या मदतीने योग्य वेळी लसीकरण करून घ्यावे (उदा. एकटांग्या, घटसर्प, तोंडखुरी, पायखुरी इत्यादी). पावसाळ्यात कृमींच्या वाढीसाठी वातावरण पोषक असते. त्यामुळे जनावरांना शिफारशीत कृमीनाशके द्यावीत. पावसाळा संपल्यावर सुद्धा वर्षभर शिफारशीनुसार नियमित कृमीनाशके द्यावीत. संसर्गजन्य आजार फऱ्या : – घावरे, घाट्या, एकटांग्या नावाने ओळखला जातो. दोन ते तीन वर्षांतील जनावरांना होतो. – पाणथळ, दलदलीच्या जमिनीत आजाराचे जिवाणू टिकून राहतात. कुरणात चरणाऱ्या जनावरांना याचा प्रादुर्भाव होतो. प्रसार: – जिवाणूंनी दूषित झालेला चारा, पाणी यांमार्फत तसेच जनावरांच्या तोंड तसेच अंगावरील जखमांतून जिवाणू प्रवेश करतात.…
गायींच्या दूधदरात प्रतिलिटर चार रुपयांची घसरण झाली आहे. ३७ रुपये प्रतिलिटर असणारा दर ३३ रुपये झाल्याने पशुपालक शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. व्यवसाय सध्या अडचणीत आला आहे. याबाबत माहिती अशी की, कवठेमहांकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावरील घाटनांद्रे, वाघोली, तिसंगी, गर्जेवाडी, कुंडलापूर, जाखापूर, कुची येथे दुग्ध व पशुपालन हा शेतीपूरक व दुय्यम व्यवसाय समजला जातो. घाटमाथ्यावर जनावरांची संख्या सात हजारांपर्यंत आहे. त्यामध्ये जर्सी दुभत्या गायींचे प्रमाण अधिक आहे. गायीच्या (Cow) दुधाला सध्या फॅटनुसार ३७ रुपयांपर्यंत प्रतिलिटर असा दर होता. दरम्यान, काही दिवसांपासून दरात चार रुपयांची घसरण होऊन दर ३३ रुपये प्रतिलिटरपर्यंत झाला आहे. मात्र म्हशीच्या दूधदरात कोणतीही घसरण झालेली नाही. जनावरांच्या पशुखाद्यात…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 21/06/2023 खेड-चाकण — क्विंटल 1000 800 1350 1000 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 23 800 1200 1000 वाई लोकल क्विंटल 25 400 1200 800 20/06/2023 कोल्हापूर — क्विंटल 3485 500 1500 1000 अकोला — क्विंटल 825 500 1500 1000 औरंगाबाद — क्विंटल 2830 150 950 550 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 823 1500 2500 2000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11593 800 1600 1200 खेड-चाकण — क्विंटल 150 700 1300 1000 श्रीगोंदा- चिंभळे — क्विंटल 38 340 1131 1000 दौंड-केडगाव…
रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमती, बाजारपेठेत होत असलेली त्यांची दुर्मिळता लक्षात घेता अपेक्षित उत्पादन वाढविण्यासाठी जीवाणू संवर्धनाचा वापर करणे फायद्याचे ठरते. जीवाणू संवर्धने स्वस्त किंमतीत उपलब्ध होत असल्याने सर्वच शेतकऱ्यांना परवडण्यासारखी आहेत. तसेच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी त्यांची मदत होते. जीवाणू संवर्धने जमिनीत आढळणाऱ्या उपयुक्त जीवाणूपासून तयार केलेली असतात. त्यापैकी अॅझोटोबॅक्टर, अझोस्पीरिलम, निळे-हिरवे शेवाळ आणि ऍ़झोला पिकास नत्र पुरवितात. बॅसीलस पॉलिमिक्स जीवाणू स्फुरदाची उपलब्धता वाढवितात तर मायकोराईझा सारखे जीवाणू पिकास स्फुरद, पालाश, नत्र, कॅल्शियम, सोडियम, जस्त, तांबे, यासारखी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषण करण्यास मदत करतात. यापैकी अॅझोटोबॅक्टर आणि रायझोबियम ही संवर्धने प्रचलित झाली असुन इतरांच्या अधिक वापरासाठी कृषि खाते व कृषि विद्यापीठे प्रयत्नशील…
