Author: Neha Sharma

सर्वसाधारणपणे महाराष्ट्राचे हवामान उष्ण प्रकारचे आहे. त्यामुळे उन्हाळ्यात विशेषतः फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून या कालावधीत कोंबड्यांच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात मांसल कोंबड्यांची चढ्या दरांनी विक्री होते. परंतू उन्हाचा ताण सहन न करू शकल्याने अंडी, मांस उत्पादनात घट दिसून येते. व्यवसायातून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. कोंबड्यांना आपल्यासारखे शरीराचे तापमान नियंत्रित करता येत नाही, कारण त्यांच्या शरीरामध्ये घामग्रंथी नसतात. इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत कोंबड्यांचे सामान्य शरीर तापमान मूलतःच अधिक (१०३-१०७ अंश फॅरानाईट) असते. कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी १८ ते २१ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते परंतु ते २८ ते ३० अंश सेल्सिअसपर्यतचे तापमान सहन करू शकतात. त्यांच्या उत्पादनात फारसा…

Read More

पालक, कोथिंबीर, मेथी, शेपू या भाज्यांची नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत लागवड करावी. कमी कालावधीत या पिकांपासून चांगले उत्पन्न मिळते. पालेभाज्या लागवडीसाठी पुरेशा पाण्याची आवश्‍यकता आहे. पालेभाज्यांची लागवड थोडी थोडी, पण सातत्याने करावी. त्यामुळे बाजारपेठेच्या मागणीनुसार पालेभाज्यांचा पुरवठा करता येतो. पालक, कोथिंबीर, मेथी, शेपू या भाज्यांची लागवड नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत टप्प्याटप्प्याने करावी. 1) पालेभाज्या लागवडीसाठी मध्यम, कसदार आणि मध्यम खोलीची जमीन निवडावी. सेंद्रिय खतांचे भरपूर प्रमाण आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. 2) जमिनीची मशागत करून चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. जमिनीच्या उतारानुसार 3×2 मीटर आकाराचे सपाट वाफे बांधून घ्यावेत. 3) सपाट वाफ्यामध्ये 20 ते 30 सें.मी. अंतरावर ओळी पाडून त्यामध्ये बी…

Read More

रताळी लागवडीसाठी साधारण उतार असलेली व उत्तम निचऱ्याची जमीन या पिकाच्या लागवडीसाठी निवडावी. टेकडीच्या उतारावरील वरकस जमिनीत हे पीक घेता येईल. लागवडीकरिता जमिनीची चांगली मशागत करावी. साधारणपणे 60 सें.मी. अंतरावर वरंबे जमिनीच्या उतारास काटकोनात करावेत. लागवड करण्यासाठी कोकण अश्‍विनी, वर्षा किंवा श्रीवर्धनी या जातींचा वापर करावा. पावसाळी पिकाची लागवड जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पूर्ण करावी. लागवडीसाठी वेलांच्या शेंड्याकडील व मधल्या भागातील बेणे निवडावे. बेण्याची लांबी 20 ते 30 सें.मी. असावी व त्यावर तीन ते चार डोळे असावेत. एका गुंठा क्षेत्रासाठी वेलाचे 800 तुकडे लागतात. लागवड करताना बेणे वरंब्यावर 25 सें.मी. अंतरावर लावावे. प्रत्येक ठिकाणी एक फाटा (बेणे) लावावे. बेण्याचा मधला…

Read More

शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 25/04/2023 किनवट — क्विंटल 38 7100 7500 7350 24/04/2023 सावनेर — क्विंटल 1900 7750 7750 7750 मनवत — क्विंटल 4800 6500 7925 7800 किनवट — क्विंटल 37 7100 7500 7350 भद्रावती — क्विंटल 277 7375 7700 7538 वडवणी — क्विंटल 114 7250 7750 7600 हिंगणा एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल क्विंटल 62 7600 7725 7700 आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 488 7000 7800 7700 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1042 7700 7850 7800 उमरेड लोकल क्विंटल 1199…

Read More

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 25/04/2023 खेड-चाकण — क्विंटल 150 500 900 700 कराड हालवा क्विंटल 150 500 1100 1100 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 1 800 800 800 पुणे-मोशी लोकल क्विंटल 474 200 700 450 24/04/2023 कोल्हापूर — क्विंटल 9170 300 1100 700 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2761 150 650 400 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 21275 500 1000 750 श्रीगोंदा- चिंभळे — क्विंटल 1087 100 700 500 सातारा — क्विंटल 345 600 900 750 मंगळवेढा — क्विंटल 219 200 1000 700 राहता —…

Read More

शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 24/04/2023 सावनेर — क्विंटल 1900 7750 7750 7750 मनवत — क्विंटल 4800 6500 7925 7800 किनवट — क्विंटल 37 7100 7500 7350 भद्रावती — क्विंटल 277 7375 7700 7538 वडवणी — क्विंटल 114 7250 7750 7600 हिंगणा एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल क्विंटल 62 7600 7725 7700 आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 488 7000 7800 7700 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1042 7700 7850 7800 उमरेड लोकल क्विंटल 1199 7400 7710 7600 देउळगाव राजा लोकल क्विंटल 3000…

Read More

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 24/04/2023 कोल्हापूर — क्विंटल 9170 300 1100 700 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2761 150 650 400 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 21275 500 1000 750 सातारा — क्विंटल 345 600 900 750 मंगळवेढा — क्विंटल 219 200 1000 700 राहता — क्विंटल 52 155 660 450 कराड हालवा क्विंटल 150 500 1200 1200 सोलापूर लाल क्विंटल 15222 100 1200 400 लासलगाव लाल क्विंटल 72 200 471 340 नागपूर लाल क्विंटल 3000 800 1000 950 साक्री लाल क्विंटल 15425 300…

Read More

बऱ्याचदा गाय-म्हैस माजावर आल्यानंतर पशुपालक जनावर गाभण राहण्याच्या सर्व प्रक्रियांचे पालन करतात. मात्र, काही ना काही कारणांमुळे जनावर गाभण राहत नाही. आपलं जनावर गाभण (Animal Preganancy) राहिले आहे की नाही हे पशुपालकाला समजत नाही. जेव्हा पशुपालकाला जनावर गाभण राहिले नाही हे समजते, तोपर्यंत जनाराचा गाभण राहण्याचा काळ निघून गेलेला असतो. अशावेळी जर पशुपालकाला आपले जनावर गाभण राहिले आहे की नाही हे जर वेळीच समजले, तर त्याला आर्थिक नुकसान टाळता येवू शकते. कोणतीही गाय-म्हैस माजावर आल्यानंतर वेळीच गाभण राहिली नाही, तर पशुपालकाला आर्थिक नुकसान सोसावे लागते. कारण जोपर्यंत गाय-म्हैस गाभण राहून पिल्लू जन्माला घालत नाही, तोपर्यंत ती दूध देत नाही. परिणामी…

Read More

सातबारा उताऱ्यावर ई-पीकपेऱ्याची नोंद नसलेल्या शेतकऱ्यांना कांदा अनुदानासाठी (Onion Subsidy) अर्ज करता येणार आहेत. पण, त्यासाठी तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकाच्या समितीने संबंधित शेतकऱ्याच्या शेतात जाऊन कांदा लागवडीची शहानिशा करायची आहे. त्यानंतर उताऱ्यावर कांद्याची नोंद प्रमाणित करून तो उतारा शेतकऱ्यांनी अनुदानासाठी द्यायचा आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने त्यासंबंधीचे आदेश काढले आहेत. राज्य सरकारने फेब्रुवारी ते मार्च या दोन महिन्यांत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना २०० क्विंटलपर्यंत प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. पण, सातबारा उताऱ्यावर कांदा लागवडीची नोंद नसलेले लाखो शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार होते. Online Satbara त्यामुळे पणन विभागाने शुक्रवारी (ता.२०) नवा आदेश काढत त्या शेतकऱ्यांना पर्याय दिला आहे.…

Read More

गेल्यावर्षीप्रमाणं दर मिळावा यासाठी अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन (Soybean) मागे ठेवले आहे. देशातून यंदा सोयापेंड निर्यात जवळपास दुप्पट झाली. पण हंगामाचे सहा महिने झाले तरी शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा धीर सुटत असून शेतकरी सोयाबीन विकत असताना दिसत आहेत. सोयाबीनचा हंगाम सुरु होऊन आता सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला. गेल्या हंगामात सोयाबीनला विक्रमी भाव मिळाला होता. गेल्या हंगामात सोयातेलाला उठाव होता. त्यामुळे सोयाबीनचे गाळप झाले. तसेच दराच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन मागे ठेवले होते. यंदा गेल्या हंगामातील तब्बल २५ लाख टन सोयाबीन शिल्लक असल्याने सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपाने व्यक्त केला. त्यामुळं यंदा सोयाबीनचा पुरवठा वाढला. सोपाच्या…

Read More