Author: Neha Sharma

सध्या लिंबांना (Lemon Demand) आता मोठी मागणी आहे. उन्हाळ्याची चाहुल लागताच त्यांचे दरही सुधारले आहेत. बाजारात शेतकऱ्यांकडून प्रतिकिलो ६० ते ६५ रुपये या दरात लिंबांची खरेदी केली जात आहे. किरकोळ बाजारात त्याचे दर ८० रुपये प्रतिकिलोवर आहेत. यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे मिळू लागले आहेत. आवकाळी पावसामुळे लिंबाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वादळी पावसाने लिंबू फळगळ झाल्याने उत्पादनात मोठी घट होणार आहे. लिंबाला वर्षातून दोन ते तीन वेळा बहर येतो. मात्र, त्यातील सर्वच बहार हाती लागत नाही. पावसाळ्यात येणारा बहारातून फारसे उत्पन्न मिळत नाही. उन्हाळ्यात मात्र लिंबास जास्त मागणी असते. रसवंतिगृहे, ज्यूस सेंटर आदी ठिकाणी लिंबू जास्त वापरला जातो. लिंबांची किंमत वाढल्याने त्याच्याशी संबंधित…

Read More

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर आज सायंकाळपर्यंत स्थिर होते. कापूस दरानं बॅंकिंग संकट येऊन बाजार कोसळण्यापुर्वीची पातळी गाठली. देशातही वायद्यांमध्ये दर वाढले. अनेक बाजार समित्यांमध्येही सुधारणा झाली. पण कालपर्यंत छोट्या बाजारांमध्ये दरात वाढ झाली नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. मात्र आज जवळपास सर्वच बाजारांमध्ये सुधारणा दिसून आली. देशातील वायद्यांमध्ये कापूस दर मागील तीन दिवसांपासून वाढले. वायदे खंडीमागं २ ते अडीच हजाराने सुधारले. म्हणजेच क्विंटलमागं रुईचे वायदे ६०० ते ७०० रुपयाने वाढले. आंतरराष्ट्रीय तसचं देशातील वायदे वाढल्यानं, बाजार समित्यांमधील कापसाचे दरही वाढतील, असा अंदाज होता. त्याप्रमाणं दोन दिवसांपासून काही बाजारांमध्ये सुधारणा दिसली. गुरुवारी राज्यातील आणि देशातील मोठ्या बाजारांमध्ये दर क्विंटलमागं वाढले होते. पण इतर…

Read More

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 31/03/2023 कोल्हापूर — क्विंटल 14296 300 1000 600 औरंगाबाद — क्विंटल 7933 100 600 350 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 8204 600 1200 900 मंगळवेढा — क्विंटल 997 100 1000 600 राहता — क्विंटल 10034 100 1000 650 जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 94 500 1050 800 येवला लाल क्विंटल 20000 100 601 400 येवला -आंदरसूल लाल क्विंटल 4000 100 680 450 धुळे लाल क्विंटल 606 100 650 400 लासलगाव लाल क्विंटल 16228 300 800 651 लासलगाव – विंचूर…

Read More

गेवराई पैधा गावचे सरपंच मंगेश साबळे यांनी गळ्यात दोन लाख रुपयांच्या नोटांची माळ घालून पंचायत समिती बीडीओचा निषेध केला. याचा विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विहीर मंजूर करण्यासाठी बीडीओ अधिकाऱ्याने शेतकऱ्यांना पैसे मागितल्यामुळे संतप्त सरपंचाने पंचायत समिती कार्यालयासमोर हे कृत्य केलं आहे. याबाबत सरपंच म्हणाले, मी अपक्ष सरपंच झालो आहे. मी निवडणुकीत पैसे वाटले नाहीत, विहीर मंजूरीसाठी शेतकऱ्यांना कुठल्या तोंडांनी पैसे मागू. तुम्ही जर एखाद्या सभापतीचं, एखाद्या आमदाराचं ऐकून फक्त पैशावाल्यांच्या विहिरी करणार असाल तर मायबापाहो गरिबांचं काम कोण करणार? गरिबाला कोण वाली आहे?” असा प्रश्न साबळे यांनी उपस्थित केला. दरम्यान, विहिरी मंजूरीसाठी अधिकारी शेतकऱ्यांना पैसे मागत आहेत, अशी तक्रार शेतकऱ्यांनी सरपंच…

Read More

उसाचा रस कोणाला आवडत नाही, उन्हाळ्यात हा रस सगळ्यांचा आवडते पेय आहे. असे असताना आता उसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी भरावा लागेल, असा निर्णय उत्तर प्रदेशात जीएसटी अ‍ॅडवान्स रुलिंग ऑथॉरिटीने दिला आहे. त्यामुळे यापुढे उसाचा रस पिण्यासाठी तुम्हाला जीएसटी द्यावा लागेल. यामुळे याची चर्चा सध्या सुरु आहे.. त्यामुळे उसाच्या किमतीत वाढ होणार आहे. मात्र, तुम्ही रस्त्यावरील गाड्यावर किंवा ऊस स्टॉलवर रस घेतला तर त्यासाठी हा जीएसटी असणार आहे का? राज्यात अनेक एसटी स्थानकात ‘रसवंती’च्या नावाची छोटी दुकाने आहेत. त्यामुळे आता अडचण निर्माण झाली आहे. उसाच्या रसावर जीएसटी द्यावा लागणार आहे. परंतु छोट्या दुकानात रस घेतला तर त्यासाठी हा जीएसटी असणार…

Read More

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये, खासगी बाजारमध्ये नाफेडकडे १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. जास्तीत जास्त २०० क्विंटलच्या मर्यादेत प्रती शेतकरी हे अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे. शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी बाजार, थेट पणन परवानाधारक, नाफेड खरेदी विक्री केंद्र तसेच जिल्हा उपनिबंधक आदी कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. अर्जासोबत विक्री केलेल्या कांदा विक्रीची मुळपट्टी, कांदा पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा, बँक पास बुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, आधार कार्डची झेरॉक्स प्रत, ज्या प्रकरणात सातबारा उतारा वडिलांच्या नावे व विक्री पट्टी मुलाच्या…

Read More

लाल कांद्याचा आवक हंगाम संपण्यापूर्वीच कांदा अर्थसाह्य योजनेचे टाईम लिमिट जाहीर झाल्याने पॅनिक सेलिंग वाढली आहे. ३१ मार्चच्या आत कांदा विकण्याची घाई सुरू दिसतेय.  एक व्यापारी मित्र म्हणाले, ” जो कांदा आठशे रुपये प्रतिक्विंटलने गेला असता तो आज ६०० रुपयांना जातोय…पण व्यापारी पुढे विकताना एव्हढ्या कमी भावात विकणार नाहीत…कारण हा सगळा शॉर्ट टर्म मामला आहे.” शेवटच्या टप्प्यात ज्या पद्धतीने लाल कांद्याची पॅनिक सेलिंग वाढली आहे, आणि एप्रिलमध्ये येऊ पाहणारा अर्धा-कच्चा लाल कांदा देखिल मार्केटमध्ये येत आहे, त्यावरून  कांदा अर्थसाह्य योजनेचे शंभर टक्के उदिष्ट साध्य होतेय का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. अशाप्रकारच्या योजना जाहीर करताना खूप काटेकोर आणि निर्दोष अमंलबजावणीची अपेक्षा असते.…

Read More

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 29/03/2023 कोल्हापूर — क्विंटल 13389 300 1100 700 औरंगाबाद — क्विंटल 7534 200 700 450 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 8872 700 1200 950 सातारा — क्विंटल 522 800 1200 1000 मंगळवेढा — क्विंटल 316 120 1060 800 सोलापूर लाल क्विंटल 135208 100 1300 500 येवला लाल क्विंटल 8000 150 750 650 येवला -आंदरसूल लाल क्विंटल 8000 150 799 550 धुळे लाल क्विंटल 3136 100 750 600 लासलगाव लाल क्विंटल 13500 400 851 650 लासलगाव – निफाड लाल क्विंटल…

Read More

राज्यात १ एप्रिलपासून वीज जवळपास अडीच रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोग येत्या शुक्रवारी (३१ मार्च) विजांच्या दरनिश्चितीबाबतचा आदेश जारी करणार आहे. त्यामुळे मार्चअखेर ग्राहकांना वीजदरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे.महावितरणसह खासगी वीज कंपन्यांनी सादर केलेल्या वीज दर निश्चितीच्या याचिकेवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमोर जनसुनावणी पार पडली आहे. राज्यात वीज दरवाढीचा बॉम्ब शुक्रवारी फुटण्याची शक्यता आहे. राज्यात नवे वीजदर १ एप्रिलपासून लागू करावे लागणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर नियामक वीज आयोगाचे वीज दराचे आदेश तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे मार्च महिन्याच्या अखेरच्या दिवशी आयोग आपला आदेश जारी करणार आहे. त्यामुळे आयोग काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.…

Read More

राज्यात बहुतांश ठिकाणी दिवसाचे तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सियसच्या दरम्यान असून उन्हाच्या झळा पुन्हा वाढल्या आहेत. तर दुसरीकडे राज्यातील विविध भागांत पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. पुढील तीन दिवस म्हणजे ३०, ३१ मार्च व १ एप्रिल रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस होईल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिला आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज प्रसिद्ध केला आहे. विदर्भात गुरुवारी (ता. ३०) ३० ते ४० प्रतितास किलोमीटर वेगाने वारे वाहतील. तर पुढील पाच दिवस मराठवाड्यात कोरडे हवामान राहील. तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी ३० व ३१ मार्च रोजी हलका…

Read More