- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 04/03/2023 कोल्हापूर — क्विंटल 6633 500 1600 1000 औरंगाबाद — क्विंटल 2134 200 700 450 जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 22 700 1110 900 कराड हालवा क्विंटल 201 500 1300 1300 सोलापूर लाल क्विंटल 56023 100 1600 600 येवला लाल क्विंटल 22000 150 851 670 येवला -आंदरसूल लाल क्विंटल 13000 200 831 650 धुळे लाल क्विंटल 1788 100 840 600 लासलगाव – निफाड लाल क्विंटल 4605 425 830 750 लासलगाव – विंचूर लाल क्विंटल 18700 400 1064 700 जळगाव लाल क्विंटल…
कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर आमरण उपोषण सुरु केलं आहे. यामुळे याकडे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना स्वेच्छा मरणाच्या मागणीचं पत्र शेतकऱ्यांनी लिहलं आहे. राज्यातील कांदाप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. तसेच स्वेच्छा मरणासाठी चांदवडमधील शेतकऱ्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे. अधिवेशनात कांदा प्रश्नावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाफेडच्या माध्यमातून तीन कंपन्यांमार्फत कांदा खरेदी सुरु करण्यात आल्याचे सांगितलं. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी…
दुग्धव्यवसाय किफायतशीर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान फार महत्त्वाचे आहे. यामध्ये प्रामुख्याने गोठा व्यवस्थापन यामध्ये मुक्तसंचार गोठा, आहार व्यवस्थापनात मुरघास, वंश सुधारणेसाठी लिंग निश्चित रेतमात्रा किंवा भृण प्रत्यारोपणाचा वापर वाढला आहे. असे तंत्रज्ञान वापरत असताना प्रत्येक वेळेस काही उणिवा राहण्याची शक्यता असते. आपण देश विदेशातील तंत्रज्ञान वापरत असतो परंतु ते आहे तसे वापरण्यापेक्षा आपल्या भागात किंवा आपल्या उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून ते आपणास कसे लाभदायक होईल ते पाहिले पाहिजे. आपल्या दुग्ध व्यवसायातील एकूण खर्चापैकी ६० ते ७० टक्के खर्च हा जनावरांच्या आहारावर होत असतो. यासाठी हा खर्च कसा कमी करता येईल यासाठी आपले सातत्याने प्रयत्न असावेत. जनावराचे पोट हे चाऱ्यासाठी तयार…
देशात बाजरीला चालना देण्यासाठी केंद्र सरकार व्यतिरिक्त राज्य सरकारांनी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यासोबतच भारताच्या आवाहनावर संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरीचे वर्ष म्हणून घोषित केले आहे. आता, या क्रमाने, अन्न मंत्रालयाने राज्यांना अधिक बाजरी खरेदी करण्यास सांगितले आहे, ज्यासाठी त्यांनी 2022-23 (ऑक्टोबर-सप्टेंबर) दरम्यान 7.5 लाख टनांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यापैकी एकट्या कर्नाटक 6 लाख टन खरेदी करेल 2021-22 या वर्षात 6.30 लाख टन भरड धान्याची खरेदी करण्यात आली होती. दुसरीकडे, 1 ऑक्टोबर 2022 पासून चालू वर्षात खरेदी 2.63 लाख टनांवर पोहोचली आहे, ज्यामध्ये 1.36 लाख टन नाचणी आणि 1 मार्च रोजी 1.25 लाख टन बाजरी खरेदी करण्यात आली आहे.…
शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 01/03/2023 सावनेर — क्विंटल 4000 7700 7800 7750 भद्रावती — क्विंटल 360 7300 7850 7575 आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 104 7200 7850 7800 अकोला लोकल क्विंटल 49 8300 8300 8300 उमरेड लोकल क्विंटल 697 7300 7750 7650 देउळगाव राजा लोकल क्विंटल 2000 7400 7845 7750 वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 438 7400 7850 7650 काटोल लोकल क्विंटल 85 7600 7850 7750 सिंदी(सेलू) लांब स्टेपल क्विंटल 2200 8050 8125 8100 28/02/2023 सावनेर — क्विंटल 4000 7750 7875 7825 मनवत —…
केंद्र शासनाने २०१६ मध्ये पंतप्रधान पीकविमा योजना नव्याने सुरू केली. शेतकऱ्यांना कमीत कमी विमा हप्ता उरलेला हप्ता केंद्र व राज्य शासनाद्वारे समप्रमाणात विभागून भरण्याची हमी जास्तीत जास्त विमा सुरक्षा तीन वर्षांत सहभागी शेतकऱ्यांचे व संरक्षित क्षेत्राचे प्रमाण टप्प्याटप्प्याने वाढवत ५० टक्क्यांपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट आणि योजनेसाठी भरीव अर्थसंकल्पीय तरतूद, यामुळे या योजनेकडून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. पीकविमा योजनेमध्ये नुकसान भरपाई अदा करण्यासाठी प्रामुख्याने पुढील प्रकारच्या नुकसानीची जोखीम विमा कंपनीवर टाकण्यात आलेली आहे अपुऱ्या पावसामुळे पेरणीच वाया गेल्यास पावसातील खंड, दुष्काळ, गारपीट, वादळ, पूर, अतिवृष्टी, कीड व रोगाचे पिकावरील आक्रमण, नैसर्गिक वणवा या सारख्या संकटामुळे झालेले उभ्या पिकाचे नुकसान. पीक…
भेंडी हे एक उत्तम फळभाजी पीक आहे.भेंडीच्या फळात कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात महाराष्ट्रात भेंडी या पिकाखाली ८१९० व्हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे.भेंडीचे पीक हे वर्षभर घेतले जाते. हवामान- भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे.२० ते ४० अंश.सेल्सिअस तापमान असल्यास बियांची उगवण व झाडांची योग्य वाढ होते व फुलगळ होत नाही.१० अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो.समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान उपयुक्त. लागवडीचा कालावधी खरीप जून- जुलै रब्बी – थंडी सुरु होण्यापूर्वी उन्हाळी-१५ जाने-फेब्रु जमीन:- भेंडी पिकाचे पोषण जमिनीच्या वरचे थरातून होत असते म्हणून मध्येम भारी ते काळी…
हंगामानुसार पिकाची निवड न केल्यास त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. भाजीपाला लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये ही स्थिती अधिक दिसून येते. शेतकऱ्याने हंगामानुसार भाजीपाल्याची पेरणी केल्यास त्याला चांगला आर्थिक नफा मिळू शकतो. ज्या पिकांची पेरणी करून शेतकरी चांगला नफा कमवू शकतो त्या पिकांबद्दल शेतकरी बांधवांनो आम्ही तुम्हाला सांगत आहोत. कोथिंबीरची लागवड मार्च महिन्यात कोथिंबीरची लागवड करून तुम्ही भरघोस नफाही मिळवू शकता. पाण्याचा चांगला निचरा होणारी चिकणमाती माती लागवडीसाठी सर्वात योग्य आहे; चांगल्या निचऱ्याची आणि सुपीकता असलेली चिकणमाती किंवा मटियार चिकणमाती देखील तिच्या लागवडीसाठी खूप फायदेशीर आहे. लागवडीसाठी मातीचे pH मूल्य 6.5 ते 7.5 असावे. कोथिंबीर पेरण्यापूर्वी त्याच्या बिया हलक्या हाताने…
शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 01/03/2023 लासलगाव – विंचूर — क्विंटल 150 3000 5131 5100 कारंजा — क्विंटल 4000 4740 5100 5010 नागपूर लोकल क्विंटल 619 4500 5100 4950 जिंतूर पिवळा क्विंटल 1 4800 4800 4800 देउळगाव राजा पिवळा क्विंटल 122 4500 4900 4700 नांदगाव पिवळा क्विंटल 14 4101 5020 4951 अहमहपूर पिवळा क्विंटल 1500 4800 5170 4985 पालम पिवळा क्विंटल 23 5150 5300 5200 बुलढाणा पिवळा क्विंटल 282 4000 4900 4800 उमरखेड पिवळा क्विंटल 190 5100 5300 5200 उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 60 5100 5300 5200…
राज्यात ‘नाफेड’च्या माध्यमातून किमान हमीदरानुसार (एमएसपी) हरभरा खरेदी १४ मार्चपासून सुरू होणार आहे. याअनुषंगाने विक्रीपूर्व नोंदणी १५ मार्चपर्यंत करता येईल. हरभरा खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकताही जाहीर केल्याची माहिती सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या उपसचिव सुनंदा घड्याळे यांनी कळविले आहे. राज्यात रब्बी हंगाम २०२२-२३ साठी किमान हमीदरानुसार हरभरा खरेदीसाठी केंद्र शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. या योजनेनुसार राज्यात शेतकऱ्यांचा आठ लाख १० हजार टन हरभरा खरेदीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यासाठी विक्रीपूर्व ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सोमवारपासून (ता. २७) सुरू केली आहे. ही नोंदणी प्रक्रिया १५ मार्चपर्यंत सुरू राहिल. तर प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा हरभरा खरेदीची तारीख १४ मार्च निश्चित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत…
