Browsing: कृषी-चर्चा

कृषी-चर्चा

सध्या राज्यभरात कांद्याच्या दराचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. कांद्याच्या दरामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. कांद्याला कव डीचाही दर मिळत नसल्यामुळे कांदा…

कांदयाचे विक्री दर  कोसळल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात कांद्याला २२०० ते २६०० रुपये प्रति…

भारतातून कांदा निर्यात  वाढली आहे, पण तरीही कांद्याचे दर  पडले आहेत. निर्यातीची मागणी आणि देशातील स्थानिक गरज पूर्ण करण्यासाठी जेवढा…

मुंबई दूध उत्पादक संघाने (एमएमपीए) शुक्रवारी शहरातील म्हशीच्या दुधाच्या दरात 1 मार्चपासून प्रतिलिटर 5 रुपये दरवाढ जाहीर केली. तपशील देताना,…

पिठाच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने एफसीआयच्या साठ्यातून 20 लाख टन अधिक गहू खुल्या बाजारात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. खुल्या…

शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं जात आहे. नाशिक जिल्ह्यात या आंदोलनाला सुरुवात झाली आहे.…

राज्यात मजूरटंचाईवर मात करण्यासाठी बहुतांश शेतकरी यांत्रिकीकरणाकडे वळत आहेत. यांत्रिकीकरणात ट्रॅक्टरच्या खरेदीला प्राधान्य देण्यात येत असून चालू आर्थिक वर्ष संपण्याआधीच…

महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. होय, महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत ३१ मार्चपर्यंत गव्हाच्या राखीव…