Browsing: ताज्या बातम्या

शेतकऱ्यांची_बरोबरी_करणं_हे  देवाला_सुद्धा_शक्य_नसतं__! आमच्या हॉटेल महिलाराज वर पायजमा शर्ट घातलेला माणूस आला. पेहराव पाहून मला ते शेतकरी आहेत हे सांगणं…

परतीच्या पावसाने सर्वत्र धुमाकूळ घालणे सुरू केले आहे. यामुळे शेतातील रस्त्यांमध्ये पाणीच पाणी झाले असून, ऊसतोड करणे शक्य नाही, त्यामुळे…

मुंबई – महाराष्ट्रात पावसाने शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी ही दोन्ही पिके वाया गेली असून सरकारने ओला दुष्काळ जाहीर करतानाच आपला…

राज्यात मुसळधार पावसाचे थैमान सुरुच आहे. मुसळधार पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाला आलेला घास पावसाने हिरवल्याने…

राज्यशासनाच्या महत्वाकांक्षी ई पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी जमाबंदी आयुक्त कार्यालया मार्फत 15 ऑगस्ट 2021 पासून संपुर्ण राज्यात करण्यात येत आहे.…

गुलटेकडी मार्केटयार्डात रविवारी बटाटा, टोमॅटो, सिमला मिरची, शेवगा आणि मटारच्या भावात वाढ झाली. तर, घेवड्याच्या भावात घट झाली आहे. अन्य…

राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना पळो की सळो करून सोडले आहे. खरीप पिकांची काढणी सुरु असतानाच ऐन वेळी…

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांची सर्वच पिके पाण्यात असल्याने पिकांचे नुकसान  होत आहे. परभणी आणि…