Author: Neha Sharma

शेतमाल : बटाटा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 05/02/2023 भुसावळ — क्विंटल 53 2000 2000 2000 राहता — क्विंटल 94 1300 1700 1500 पुणे- खडकी लोकल क्विंटल 26 1000 1300 1150 पुणे-मोशी लोकल क्विंटल 350 300 1000 650 04/02/2023 अहमदनगर — क्विंटल 278 500 1600 1050 नाशिक — क्विंटल 1585 850 1550 1050 जळगाव — क्विंटल 350 1000 1500 1250 उस्मानाबाद — क्विंटल 24 1000 1500 1250 पुणे-मांजरी — क्विंटल 14 1400 1600 1500 जुन्नर – नारायणगाव — क्विंटल 38 300 1250 800 औरंगाबाद — क्विंटल 645 1000 1600…

Read More

शेतमाल : आले दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 05/02/2023 राहता — क्विंटल 6 3000 5000 4000 पुणे- खडकी लोकल क्विंटल 1 3000 3000 3000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 37 2000 3500 2750 04/02/2023 अहमदनगर — क्विंटल 44 2000 4200 3100 जळगाव — क्विंटल 45 2000 3500 3000 जुन्नर – नारायणगाव — क्विंटल 30 3900 4100 4000 औरंगाबाद — क्विंटल 14 3500 4000 3750 पाटन — क्विंटल 3 3000 3500 3250 श्रीरामपूर — क्विंटल 23 2500 4000 3300 वडगाव पेठ — क्विंटल 45 4000 5500 4500 राहता — क्विंटल 3 3000…

Read More

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 05/02/2023 भुसावळ लाल क्विंटल 37 1000 1000 1000 पुणे- खडकी लोकल क्विंटल 9 800 1300 1050 पुणे-मोशी लोकल क्विंटल 261 300 1000 650 04/02/2023 कोल्हापूर — क्विंटल 7803 500 1500 900 औरंगाबाद — क्विंटल 1650 400 1050 725 जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 15 500 1300 800 कराड हालवा क्विंटल 99 500 1500 1500 सोलापूर लाल क्विंटल 51844 100 1500 900 येवला लाल क्विंटल 20000 300 1291 1000 येवला -आंदरसूल लाल…

Read More

मागील हंगामात रशिया आणि युक्रेन युध्दामुळे जगात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारासह देशातही गहू (Wheat) आणि तांदळाचे (Rice) दर वाढले होते. निर्यातही वेगाने सुरु होती. पण सरकारने निर्यातबंदी केली. तर तुरीचे दर दबावात असतानाही विक्रमी आयात केली. त्यामुळं तुरीचे दर (Tur Rate) वाढले नव्हते. सरकारने तुरीसह अन्नधान्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणते उपाय केले, याची माहिती आर्थिक सर्वेक्षण अहवालात दिली आहे. केंद्र सरकारने नुकत्याच सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात (Economic Survey) पुन्हा एकदा शेतीचे महत्व विषद केले. शेती क्षेत्रात खूप भरीव कामगिरी झालेली असून त्याचे श्रेय सरकारने राबविलेल्या विविध योजना-कार्यक्रमांना असल्याची पाठ थोपटून घेतली आहे. परंतु या अहवालातील तपशील…

Read More

दूध काढणी, हाताळणी, वाहतूक आणि विपणनादरम्यान योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पशुपालकांनी दूध उत्पादन वाढीबरोबरच स्वच्छ दूध निर्मितीकडे काटेकोरपणे लक्ष देणे आवश्यक आहे. दूध हे नाशिवंत असून जनावरांच्या कासेतून दूध काढल्यापासून ते दूध संकलन केंद्रापर्यंत पोहोचेपर्यंत योग्य काळजी घेणे आवश्यक असते. दूध काढणी, हाताळणी, वाहतूक आणि विपणना दरम्यान दुधामध्ये संक्रमण होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे दुधाची प्रत ढासळण्याची शक्यता असते. परिणामी दूध नासते. अस्वच्छ दूध आरोग्यास हानिकारक ठरते. अशा दुधामध्ये रोगजंतूंची झपाट्याने वाढ होऊन गुणवत्ता खालावते. त्यासाठी पशुपालकांनी दूध उत्पादन वाढीबरोबरच स्वच्छ दूधनिर्मितीकडे काटेकोरपणे लक्ष देणे आवश्यक आहे. जेणेकरून दूध व दुग्धजन्य पदार्थांची प्रत टिकून राहण्यास मदत होईल आणि चांगले दर मिळतील. गोठ्याच्या…

Read More

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात (चढ उतार सुरु आहेत. मात्र सरासरी दरपातळी मागील तीन आठवड्यांपासून कायम आहे. देशातील बाजारात मात्र कापसाच्या दरात घट झालेली पाहायला मिळत आहे. आजही काही बाजारांमध्ये कापसाच्या भावात नरमाई दिसली. मात्र कापूस दर  सुधारण्यास पोषक स्थिती असल्याने दरवाढ होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. देशातील उद्योग सतत आपला कापूस भाव जास्त असल्याची ओरड करतात. मात्र वास्तवात देशातील कापूस भाव आता नरमले आहेत. त्यामुळे देशातून कापूस निर्यातही वाढली. दोन आठवड्यांपासून कापसाचे भाव खालच्या पातळीवर आहेत. कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. तर रुईचे भावही प्रतिक्विंटल १७ हजार ४००…

Read More

शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 03/02/2023 लासलगाव – विंचूर — क्विंटल 250 3000 5250 5100 शहादा — क्विंटल 1 5220 5220 5220 औरंगाबाद — क्विंटल 13 4900 5100 5000 माजलगाव — क्विंटल 404 4700 5073 4950 राहूरी -वांबोरी — क्विंटल 6 5026 5050 5038 पाचोरा — क्विंटल 210 4970 5100 5021 कारंजा — क्विंटल 4500 4950 5205 5125 सेलु — क्विंटल 105 4800 5136 4800 राहता — क्विंटल 28 4550 5100 5075 धुळे हायब्रीड क्विंटल 14 5056 5065 5065 पिंपळगाव(ब) – पालखेड हायब्रीड क्विंटल 436 4800…

Read More

शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 03/02/2023 सावनेर — क्विंटल 4500 7800 8100 8000 श्रीगोंदा — क्विंटल 540 7800 8000 7900 सेलु — क्विंटल 2130 7250 8200 8140 भद्रावती — क्विंटल 458 7600 7900 7750 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 980 7900 8000 7950 अकोला (बोरगावमंजू) लोकल क्विंटल 140 8088 8357 8222 देउळगाव राजा लोकल क्विंटल 1500 7200 7935 7895 काटोल लोकल क्विंटल 85 7800 8050 7900 कोर्पना लोकल क्विंटल 1573 7350 7800 7600 मंगरुळपीर लांब स्टेपल क्विंटल 200 7500 7900 7700 सिंदी लांब स्टेपल क्विंटल…

Read More

काल देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावर आता अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, सन २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शेतकऱ्यांच्या पदरात अर्थसंकल्पातून काहीसे पडणार असे वाटले होते. परंतु साफ निराशा झाली आहे. गाजावाजा करून जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या हाताला काहीच लागले नाही. मुळातच या सरकारचे हे शेवटचे बजेट होते. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षात देशात झालेल्या शेतकरी आंदोलनामुळे झालेली नाराजी दूर करण्यासाठी आणि ७०० शेतकऱ्यांचा जो बळी गेला त्याचे प्रायश्चित करण्यासाठी या अर्थसंकल्पातून भरपाई करून त्याचे चित्र यामध्ये दिसेल असे वाटले होते. मात्र यात काहीच नाही. शेतकर्यांना हमीभाव पाहिजे, हक्काचे…

Read More

नागपुरी संत्रा बागेमध्ये कमी उत्पादकतेसोबतच फायटोप्थोरा नियंत्रण आणि फळांचा दर्जा राखणे अशीही आव्हाने होती. त्या संदर्भात भारत  आणि इस्राईलदरम्यान  करार २००७-०८ या वर्षात झाला. त्यानुसार संत्रा गुणवत्ता केंद्र स्थापण्याचा निर्णय झाला. अशी केंद्रे पंजाब , हरियाना येथे किन्नो फळासाठी, राजस्थान आणि महाराष्ट्रामध्ये संत्रा पिकासाठी उभारली गेली. २०१०-११ मध्ये नागपूर कृषी महाविद्यालय अंतर्गत या गुणवत्ता केंद्र स्थापन झाले. त्याचे ‘क्‍लस्टर हेड’ म्हणून डॉ. देवानंद पंचभाई यांनी जबाबदारी सांभाळली होती. नागपुरी संत्र्याची उत्पादकता आठ ते नऊ प्रति हेक्‍टरपर्यंत खाली आली आहे. त्यामागे प्रामुख्याने भारी आणि निचरा न होणारी जमीन, फायटोप्थोरा प्रादुर्भाव आणि व्यवस्थापनातील काटेकोरपणाचा अभाव अशी काही कारणे होती. उत्पादकता वाढीसाठी केले…

Read More