- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
मराठवाड्यात सद्यस्थितीत तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी, ठिपक्यांची शेंगा पोखरणारी अळी, शेंगा वरील ढेकूण या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे १) शेंगा पोखरणारी अळी : ही बहुभक्षी कीड असून अनेक प्रकारच्या वनस्पतींवर आपली उपजीविका करते.किडीची मादी पतंग तुरीच्या कळया, फुले व शेंगा यावर अंडी घालते अंडयातून निघालेल्या अळया तूरीच्या कळया आणि फुले खाऊन नुकसान करतात पुर्ण वाढ झालेली अळी ३० ते ४० मि.मि लांब पोपटी रंगाची असून पाठीवर करडया रंगाच्या रेषा असतात मोठया अळया शेंगांना छिद्र करून आतील दाणे पोखरून खातात. शेंगा पोखरणारी अळी साधारणपणे ७ ते १६ शेंगाचे नुकसान करते. अळी तिचे अर्धे शरीर शेंगे मध्ये तर अर्धे शरीर…
देशात रब्बी हंगामाचा (Rabi Season) आगाज झाला आहे. खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू असून काही ठिकाणी खरीप हंगामातील पिकांचे हार्वेस्टिंग (Harvesting) पूर्ण झाले आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसात देशात रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. नव्हेनवे तर काही ठिकाणी रब्बी हंगामासाठी शेतकरी बांधवांनी (Farmer) कंबर देखील कसले आहे. शेतकरी बांधव रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी सज्ज झाले असून पेरणी साठी आवश्यक बी-बियाणांचा तसेच खतांचा पुरवठा करण्यासाठी शेतकरी बांधव लगबग करत असल्याचे चित्र आहे. मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे की, रब्बी हंगामात शेतकरी बांधव जवस, हरभरा, गहू, मोहरी यांसारख्या वेगवेगळ्या पिकांची लागवड करत असतात. खरं पाहता रब्बी हंगामात गव्हाच्या लागवडीखालील…
तांदळाच्या (rice) किमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. भारताने तांदूळ निर्यातीवर बंदी घातल्यामुळे संपूर्ण जग हादरले आहे. भारताने घेतलेल्या या निर्णयाचा परिणाम जगभर पाहायला मिळत आहे. व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्याने जगभरात त्याच्या किमती वाढू शकतात, जे गेल्या दहा वर्षांपासून जवळजवळ स्थिर होते. जगभरात तांदळाचे जागतिक उत्पादन घटले असून जागतिक स्तरावर मागणी वाढली असताना भारताने ही बंदी घातली आहे. तांदळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या भारताने (india) तुटलेल्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली असून बिगर बासमती तांदळावर 20 टक्के निर्यात कर लावला आहे. परिणामी, जागतिक तांदळाच्या किमती 10 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. भारताच्या बंदीचा…
खळद (ता. पुरंदर) येथे खळद फाटा नजीक असणाऱ्या पाटील वस्ती येथील शेतकरी साहेबराव विठ्ठल कामथे यांच्या गोठ्यातील वासरावर तरसाने हल्ला केल्याने वासराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी नेहमीप्रमाणे कामथे गोठ्याकडे गेले असता त्यांना छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये वासराच्या मृत्यू झाल्याचे पाहावयास मिळाले. यावेळी वासराच्या मानेला चावा घेतला होता, तर दोन पायातील मध्यभाग खाल्ला होता. आजूबाजूची परिस्थिती पाहिल्यावर वन्यप्राण्याने हा हल्ला केल्या असल्याचे त्यांना जाणवले. बाजूला असणाऱ्या पायाच्या ठशांवरून हा हल्ला बिबट्याने केला असल्याचा संशय त्यांना आल्याने त्यांनी तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला. माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व पायाच्या ठशांवरून…
ऊसाच मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या प्रामुख्याने किडी म्हणजे खोडकिड, हुमणी, लोकरी मावा, पायरीली, खवलेकीड, कांडीकीड, पांढरीमाशी आणि उंदीर. अशा १४ प्रकारच्या किडी आणि उंदरासारखा प्राणी उसाच नुकसान करतात. सर्वांत मोठं नुकसान खोडकिडीमुळे होत. २५ ते ३०% उत्पादन घटत आणि १ ते १.५ टक्का साखरउतारा घटतो. खोडकिडीमुळे मातृकोंब नष्ट होतात. त्यामुळे फुटवे कमी आणि कमजोर निघतात. खोडकिडीची अंडी अळी – कोष आणि पतंग अशा चार अवस्था असतात. फेब्रुवारीनंतर लावलेल्या उसात खोडकिडीचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. हि कीड पुढे कांड्यात जाते. तिथंही नुकसान करते. म्हणून हिच्या नियंत्रणासाठी- उसाचं पहिलं पण काढून टाकाव. खोल सरीमध्ये उसाची लागण करावी. फेब्रुवारीनंतर लागण करू नये. पाचटाचे आच्छादन…
परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्राही त्राही करून सोडले असून शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहेत. अगोदरच जुलै ते सप्टेंबर या कालावधीत अपरिमित नुकसान झाले व जे काही पिके वाचले त्यांचे काढणीचे काम आत्ताच जोरात सुरू असतानाच परतीच्या पावसाने महाराष्ट्रामध्ये परत एकदा धुमाकूळ घातल्यामुळे शेतकरी बंधूंच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. त्यातल्या त्यात एवढे करून देखील आता तरी मान्सूनचा पाऊस परतीचा मार्ग धरेल असे दिसत असतानाच परत सगळीकडे महाराष्ट्रात पाऊस सुरू असून दिवाळीसारखा सण सुद्धा पावसात जाईल की काय अशी भीती निर्माण होत आहे. त्यातल्या त्यात आपण हवामान खात्याचा अंदाजाचा विचार केला तर अजून तरी एक आठवडाभर परतीच्या पावसाचा मुक्काम राहणार…
सध्या सोयाबीनची काढण्याचे काम सुरू असून बऱ्याच प्रमाणात नवीन सोयाबीन बाजारांमध्ये विक्रीसाठी येत आहे. दिवाळीचा सण आल्यामुळे बरेच शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी आणत आहेत. परंतु त्या दृष्टिकोनातून जर आपण आवकेचा विचार केला तर सोयाबीनचे बाजार भाव शेतकऱ्यांना अपेक्षित असलेल्या प्रमाणात नाहीत. सध्या 4000 ते 5400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळत आहे. या पार्श्वभूमीवर या लेखामध्ये आपण महाराष्ट्रातील काही निवडक बाजार समितीतील बाजार भाव पाहू. सोयाबीनचे कालचे बाजार भाव 1- लासलगाव- विंचूर- लासलगाव विंचूर बाजार समितीमध्ये आज 2786 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. यामध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला किमान तीन हजार ते कमाल पाच हजार चारशे रुपये क्विंटल इतका बाजार…
रोगप्रतिकारक Co-16030 वाणाला मान्यता लखनौ : ICAR-इंडियन इंस्टिट्यूट ऑफ शुगरकेन रिसर्च, लखनौ येथे उसावरील ऑल इंडिया को-ऑर्डिनेटेड रिसर्च प्रोजेक्ट (AICRP) च्या 34 व्या बैठकीत ऊसाचे एक नवीन वाण, Co-16030 याला मान्यता देण्यात आली. त्यामुळे ते लवकरच लागवडीसाठी उपलब्ध करून दिले जाईल. या वाणाला करण-16 असेही नाव दिले आहे. . हे वाण कर्नाल (हरियाणा) येथील ICAR-ऊस प्रजनन संस्थेच्या प्रादेशिक केंद्रातील शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे. या वाणाचे परीक्षण २०१९ ते २०२२ या कालावधीत उत्तर भारतातील नऊ केंद्रांवर यशस्वीपणे झाले. हे वाण विविध रोगांचा प्रतिकार करते, विशेषत: उत्तर भारतातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान करणाऱ्या लाल्या (रेड रॉट) यालाही प्रतिबंध करते. तसेच…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : ढोवळी मिरची दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 23/10/2022 पुणे-मोशी लोकल क्विंटल 23 2000 4000 3000 22/10/2022 औरंगाबाद — क्विंटल 18 4800 5500 5150 कराड हायब्रीड क्विंटल 39 1000 1500 1500 सोलापूर लोकल क्विंटल 8 1000 3000 2000 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 10 2500 3000 2750 पुणे- खडकी लोकल क्विंटल 1 1700 1700 1700 पुणे-मोशी लोकल क्विंटल 10 2000 4000 3000 जुन्नर -ओतूर लोकल क्विंटल 57 2000 5000 3500 नागपूर लोकल क्विंटल 250 3000 3500 3350…
भारतात बटाट्याचा खप वर्षभर राहतो. इतर जातींच्या तुलनेत देशी बटाट्याला अधिक मागणी आहे. त्यामुळेच बटाट्याच्या देशी वाणांची लागवडही मोठ्या प्रमाणावर होते. यातून देशाच्याच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या गरजाही पूर्ण होत आहेत. भारतातील बटाटे श्रीलंका, ओमान, इंडोनेशिया, मलेशिया, मॉरिशस या देशांमध्ये निर्यात केले जातात. याशिवाय यातील बहुतांश बटाटे नेपाळला निर्यात केले जातात. देशी बटाट्याच्या विदेशी निर्यातीबाबत नवीन ट्रेंड उदयास आले आहेत, यावरून हे सिद्ध होते की आता परदेशी लोकही देसी बटाट्याचे वेड लागले आहेत. 2013-14 च्या तुलनेत 2022-23 या वर्षात भारताने 4.6 पट अधिक देशी बटाट्याची निर्यात केली आहे. आकडेवारीनुसार, एप्रिल-ऑगस्ट (2013-14) या कालावधीत भारतातून सुमारे रु. बटाटा उत्पादक शेतकऱ्यांसाठी…
