Author: Neha Sharma

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आता राज्यातही ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. या योजनेअंतर्गंत प्रत्येक वर्षी राज्यातील शेतकऱ्यांना ६ हजार रुप��ांचे अनुदान दिले जाणार आहे. कृषी विभागाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला असून येत्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ६ हजार अनुदान जमा करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर ही योजना सुरु करण्यात येणार आहे. टप्प्या टप्प्याने ही रक्कम खात्यावर जमा केली जाणार आहे. या योजनेसाठी अर्थसंकल्पात किती रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे, याबाबतचा तपशील अद्याप…

Read More

हरबरा पिकाची पेरणी ऑक्टोबर महिन्यातच होणे अपेक्षित असते, त्यादृष्टीने बियाणे निवड असेल तसेच वाण निवड असेल याचे नियोजन करणे आवश्यक आहे,पेरणीसाठी बियाणे निवड आणि बीजप्रक्रिया हे खूप महत्त्वाचे असते. हरबरा वाण निवड करता असताना दोन प्रकारचे असतात टपोरे दाणे म्हणजे काबुली व. लहान दाणे म्हणजे दाळी साठी वापरल्या जाणाऱ्या जाती. आपल्या कडे उपलब्ध असलेली जमीन व पाणी यानुसार वाण निवड करावी.👉🏻हरबरा वाण निवड१. भारी जमीन ( २ पाणी देणे शक्य असेल तर) फुले विक्रांत फुले दिग्विजय फुले विक्रम PKV कनक हे वाण निवडावेत👉🏻मध्यम जमीन फुले विजय जाकी-९२१८ फुले राजविजय फुले विश्वराज फुले विक्रम @👉🏻 काबुली वाणकाबुली वाण लागवड करत असताना…

Read More

मुंबई : राज्यातील ऊस गळीत हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे सहकार विभागाचे नियोजन आहे. मात्र जोपर्यंत एकरकमी ‘एफआरपी’ची मागणी मान्य होत नाही, तोवर हंगाम सुरू करू देणार नाही, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे. मागील गळीत हंगामात उसाची विक्रमी लागवड झाल्याने गळीत हंगाम जूनपर्यंत लांबला. उसाचे गाळप हा राज्य सरकारपुढील मोठा कठीण प्रश्न बनला होता. त्यामुळे मे महिन्यात कोणत्याही परिस्थितीत गळीत हंगाम संपवायचा यासाठी प्रतिटन २०० रुपये अनुदान आणि ५० किलोमीटरवरील प्रतिकिलोमीटर पाच रुपये वाहतूक अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तरीही हा हंगाम मे महिन्यात संपला नाही. अनेक ठिकाणी ऊस शिल्लक राहिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे यंदाच्या…

Read More

१शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 10/09/2022 लासलगाव – विंचूर — क्विंटल 41 3000 5369 5251 राहूरी -वांबोरी — क्विंटल 6 4801 4801 4801 उदगीर — क्विंटल 350 5250 5281 5265 परळी-वैजनाथ — क्विंटल 35 5211 5251 5225 तुळजापूर — क्विंटल 75 4850 5000 4900 धुळे हायब्रीड क्विंटल 13 4205 4815 4725 अमरावती लोकल क्विंटल 1392 4750 5140 4945 कोपरगाव लोकल क्विंटल 18 4441 5128 5051 वडूज पांढरा क्विंटल 10 5100 5200 5150 लातूर पिवळा क्विंटल 2345 5280 5470 5380 जालना पिवळा क्विंटल 319 4000 5000…

Read More

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 10/09/2022 कोल्हापूर — क्विंटल 3097 500 1800 1200 औरंगाबाद — क्विंटल 1150 100 1100 600 कराड हालवा क्विंटल 150 500 1700 1700 सोलापूर लाल क्विंटल 14920 100 2100 900 धुळे लाल क्विंटल 475 100 900 700 जळगाव लाल क्विंटल 627 375 1027 750 पंढरपूर लाल क्विंटल 469 200 1700 1000 नागपूर लाल क्विंटल 300 1000 1500 1375 साक्री लाल क्विंटल 25665 350 1260 850 भुसावळ लाल क्विंटल 18 1000 1000 1000 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 450 100 1200 650…

Read More

सेंद्रीयकर्ब म्हणजे वनस्पती , प्राणी व जीवाणूं ह्या सजीवांच्या अवयवांना कुजवून मोकळा झालेला त्यातील कर्ब होय. तसेच सेंद्रीय नत्र म्हणजे सुध्दा वनस्पती , प्राणी व जीवाणूंच्या अवयवांना कुजवून मोकळा झालेला त्यातील बंदीस्त नत्र किंवा नत्र स्थिरक जीवाणूंनी जमिनीत साठविलेला हवेतील नत्र होय. शेतातील पिकांना सर्वकष पोषणासाठी अतीआवश्यक असणाऱ्या जीवद्रव्य / ह्युमस निर्मितीसाठी काही निसर्ग नियम आहेत. जीवन द्रव्यात म्हणजे ह्युमस मधे जेव्हा १० किलो सेंद्रीय कर्ब जमा क़रायचा असेल तर त्यासाठी हया सेंद्रीय कर्बासोबत १ किलो सेंद्रीय नत्र जमा केला पाहीजे. तरच ते जीवन द्रव्यात साठवून राहतात, थांबतात. म्हणजेच. सुक्ष्म जीवाणू सेंद्रीय पदार्थांना कुजवून जी मोकळी झालेली अन्नद्रव्ये विशेषत: सेंद्रीय…

Read More

शेतमाल : टोमॅटो दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 10/09/2022 औरंगाबाद — क्विंटल 169 700 900 800 श्रीरामपूर — क्विंटल 27 1000 1800 1400 मंगळवेढा — क्विंटल 69 300 1500 1100 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 18 1555 2000 1735 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 130 1200 1600 1400 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 11 1000 1500 1250 नागपूर लोकल क्विंटल 1000 1500 2000 1875 चांदवड लोकल क्विंटल 10 500 1300 1125 वाई लोकल क्विंटल 60 1000 2200 1500 सोलापूर वैशाली क्विंटल 595 200 1900 800 जळगाव वैशाली क्विंटल 40 500 1500…

Read More

पुणे : राज्यात पावसाचे धूमशान (Rain Updates) सुरूच आहे. 12 सप्टेंबरपर्यंत कोकणात अतिवृष्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांत मेघगर्जना, वादळी वारे तसेच विजांच्या कडकडाटात पाऊस हजेरी लावणार आहे. दरम्यान, 12 सप्टेंबरपर्यंत कोल्हापुरला यलो अलर्ट देण्यात आलाआहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे या जिल्ह्यांत ‘ऑरेज अलर्ट’ जारी केला आहे. या जिल्ह्यांत 10 आणि 11 सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस बरसणार आहे.

Read More

नाशिक : निफाड येथे उभारण्यात येणाऱ्या ड्रायपोर्ट प्रकल्पाच्या उभारणीसाठी राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीबरोबर काम करण्यास जेएनपीटी यांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग आणि जेएनपीटी हे संयुक्तपणे हा प्रकल्प उभारणार आहेत. यामुळे ड्रायपोर्टच्या कामाला गती मिळणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. जिल्ह्यातील उत्पादित होणाऱ्या भाजीपाल्यासह द्राक्ष, कांदा, डाळिंब आदी शेतीमाल देश-विदेशात विक्रीसाठी जलदपणे पाेहचविता यावा, यासाठी ड्रायपोर्ट उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ड्रायपोर्टसाठी प्रस्तावित असलेल्या निफाड कारखान्याच्या जागेवर विविध कर थकीत आणि कर्ज असल्याने या जागेवर प्रकल्प होणे अवघड वाटत होते. हा प्रकल्प जिल्ह्याबाहेर जाऊ नये म्हणून खासदार गोडसे यांनी पुढाकार घेत या प्रकल्पासाठी नियोजित जागेवर काही अडचण…

Read More

जय किसान शेतकरी मित्रांनो आज आपण बटाटा या पिकाचे सप्टेंबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत काय भाव रहाण्याची शक्यता आहे या विषयावर चर्चा करणार आहोत. भाजीपाल्यामध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा बटाटा हा प्रक्रिया युक्त भाजीपाल्यामध्ये पण सर्वात आघाडीवर आहे. वर्षभर सातत्याने मागणी आणि पुरवठाही भरपूर पहायला मिळतो. एवढं असूनही आजपर्यंत चा इतिहास हे दाखवतो की बटाट्याने होलसेल 40 रुपये किलो पेक्षा जास्त उंची गाठली नाही. बटाट्याचे बाजार भाव हे पुर्णतः कोल्ड स्टोरेज मध्ये किती स्टॉक आहे यावरच अवलंबून असतात. मागील 15/20 वर्षाचा बाजार भाव आढावा घेतला तर एक गोष्ट लक्षात येते की साधारण एप्रिल ते सप्टेंबर आणि ऑक्टोबर ते डिसेंबर…

Read More