Author: Neha Sharma

वाढत्या बेरोजगारीमुळे देशात अविवाहित तरुणांचे प्रमाण वाढले असून राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या ताज्या अहवालात असे म्हटले आहे की तरुण लोकसंख्येतील टक्केवारी (१५-२९ वर्षे) ज्यांनी कधीही लग्न केले नाही अशा पुरुषांच्या लोकसंख्येमध्ये २०११ मध्ये २०.८ टक्क्यांवरून २०१९ मध्ये २६.१ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. महिला लोकसंख्येच्या बाबतीत कल दिसून आला आहे. अविवाहित महिलांचे प्रमाण 2011 मध्ये 13.5 टक्क्यांवरून 19.9 टक्क्यांवर पोहोचले आहे. 15 वर्षांखालील लोकसंख्येचे प्रमाण कमी होण्याचा अंदाज असताना, लोकसंख्येतील वृद्धांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. 15-29 वयोगटातील अविवाहित व्यक्तींचे प्रमाण 2011 मधील 17.2 टक्क्यांवरून 2019 मध्ये 23 टक्क्यांपर्यंत वाढले आहे, असे सरकारी सर्वेक्षणात दिसून आले आहे.…

Read More

भारत सरकार द्वारा स्थापित पावरलूम डेवलपमेंट एंड एक्सपोर्ट प्रमोशन काउंसिल (पीडीईएक्ससीआईएल) के पूर्व अध्यक्ष भरत छाजेद कहते हैं, “फैब्रिक सेगमेंट में, आने वाले महीनों में भारत के वैश्विक बाजार पर हावी होने की संभावना है।” वास्तव में, कपास के दलाल इस साल अक्टूबर में कपास की ताजा फसल के बाजार में आने के बाद कपास की कीमतों में 65000 रुपये प्रति कैंडी (356 किलोग्राम प्रति कैंडी) से नीचे आने का अनुमान लगा रहे हैं। अमेरिकी डॉलर के मुकाबले भारतीय रुपये के मूल्यह्रास के साथ कपास की वैश्विक कीमतों में गिरावट ने खराब कपड़ा उद्योग को बहुत आवश्यक सहायता प्रदान की…

Read More

पुणे : जवळपास आठवडाभरापेक्षा अधिक काळापासून राज्यात दमदार कोसळणाऱ्या पावसाचा (Heavy Rains) जोर ओसरण्याची चिन्हे आहेत. आज (ता. १५) उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात देखील तुरळक मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे. गेल्या काही दिवसांपासून ठळक कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे स्थिरावलेला मॉन्सूनचा आस, महाराष्ट्राच्या (Maharashtra) मध्य भागातून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर पूर्व-पश्‍चिम दिशेने वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र या वातावरणीय प्रणाली कायम आहेत. यातच अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून ठळक कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे स्थिरावलेला मॉन्सूनचा आस,…

Read More

राज्यातील साखर कारखान्यांच्या शेती विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱयांनी शेतकऱयांना ई-पीक पाहणी ऍप वापराकरिता माहिती व प्रशिक्षणाची कार्यवाही करून शेतकऱयांनी स्वतः गाव नमुना नंबर 12 (सातबारा) मध्ये लागवड झालेल्या ऊसपिकाच्या नोंदी ई-पीक पाहणी ऍपद्वारे कराव्यात, अशा सूचना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी साखर कारखान्यांना दिल्या आहेत. साखर आयुक्तालयाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, महसूल व वन विभागाच्या पीक पाहणी प्रकल्पाची सर्व ऊस उत्पादक शेतकऱयांनी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने 30 जुलै 2021 च्या शासन निर्णयान्वये ई-पीक पाहणी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शासननिर्णयानुसार गठीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सनियंत्रण समितीच्या 20 ऑगस्ट 2021 रोजीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार साखर कारखान्याच्या…

Read More

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून वैयक्तिक शेततळ्यासाठी ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजनेची नवी कार्यपद्धती कृषी आयुक्तालयाकडून लवकरच जारी केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. या योजनेत यंत्राद्वारे शेततळे खोदण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, राज्यात शक्य होईल त्या ठिकाणी शेततळे खोदाईची सांगड महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेशी घालावी, अशी सूचना कृषी खात्याचे उपसचिव श्रीकांत आंडगे यांनी जारी केलेल्या शासन निर्णयात केली आहे. शेततळ्यांचे अनुदान वाटताना महाडीबीटीचा वापर केला जाणार असून लाभार्थी शेतकऱ्यांची निवड सोडतीद्वारे केली जाणार आहे. ३० मीटर बाय २५ मीटर बाय ३ मीटर तसेच ३० मीटर बाय ३० मीटर बाय ३ मीटर या दोन्ही…

Read More

सांगली : हळद, गूळ, मसाल्यांच्या साठवणुकीवर जीएसटी पुन्हा लागल्याने व्यापाऱ्यामध्ये नाराजी पसरली आहे. महापालिका, जिल्हा परिषद तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडील कामांच्या कंत्राटांना १२ ऐवजी १८ टक्के जीएसटी लागू होणार आहे. हळद, गूळ व इतर मसाले यांच्या साठवणुकीवरील जीएसटी परिषदेने दीड महिन्यांपूर्वी सवलत दिली होती. ती मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. वेअर हाऊस, कोल्डस्टोअरेजमध्ये हळद, गूळ व इतर मसाल्यांच्या साठवणुकीवर १ जुलै २०१७ पासून १८ टक्के जीएसटी लागू होता. दरम्यान, १ ऑक्टोबर २०१९ रोजी हळद, गूळ व इतर मसाले साठवणुकीवरील जीएसटीला सवलत देण्यात आली. मात्र, आता ही सवलत मागे घेण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने घेतला आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी सुरू होईल. स्थानिक…

Read More

नमस्कार शेतकरी बंधूनो, सध्या चार पाच दिवस सतत पाऊस पडतो आहे त्यामूळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो आहे. टोमॅटो पिकांवर डाऊनी, करपा, भूरी, मर रोगांचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे त्याच बरोबर अनेक प्लॉटवर अन्नद्रव्यांची कमतरता असल्याची लक्षणे दिसू लागली आहेत त्यात प्रामुख्याने फेरस, झिंक, पोटश हे अन्नद्रव्य अपटेक होत नाहीत. नविन लागवडीमध्ये पिथियमचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. टोमॅटो पिकांमध्ये वातावरणातील बदल लक्षात घेऊन टोमॅटो पिकांचे संरक्षण करत असताना एकात्मिक रोग व किड नियंत्रणाबरोबरच एकात्मिक अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन योग्य रित्या करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने टोमॅटो पिकांतील 20 ते 40 दिवसाच्या कालावधीत आळवणी घेत असताना… 👉बुरशीनाशकांमध्ये टाटा…

Read More

नॅनोटेक्नॉलॉजी वापरून तणनाशकांचे प्रमाण 80 पटीने कमी करण्यात ब्राझीलमध्ये यश  मिळाले आहे. नॅनोटेक्नॉलॉजी म्हणजे आण्विक आणि अणू स्केलवरील औषधांचा वापर करण्यात येतो. या मध्ये 1 ते 100 नॅनोमीटर आकाराच्या संरचनेचे ऑपरेशन आणि जवळजवळ अणूद्वारे सिस्टमचे नियंत्रण केले केले जाते . फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ सो कार्लोस (UFSCar) च्या एल्सन लाँगोच्या मते, “नॅनोकणांमध्ये गुंतलेले एक तणनाशक विकसित केले गेले आहे जे सक्रिय घटकाची 80 पट कमी करून  देते” ब्राझीलमध्ये विकसित झालेल्या नवीन नॅनोटेक्नॉलॉजीमुळे तणांचा नायनाट करण्यासाठी आवश्यक असलेल्या अॅट्राझिन तणनाशकाचे प्रमाण 80 पटीने कमी झाले आहे. युनिव्हर्सिडेड एस्टॅडुअल पॉलिस्टा (युनेस्प) येथील सोरोकाबाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या पर्यावरणीय नॅनोटेक्नॉलॉजी ग्रुपने हे संशोधन केले,…

Read More

एक शेतकरी* ============ रोज उत्पन्न वाढेल या आशेवर कोणी काय सांगेल ते प्रयोग करून अंगावर कर्ज वाढवून ठेवायचं काम शेतकऱ्यां कडून चालू आहे. आज यश मिळेल , उद्या नफा होईल , हे केले तर पान रूंद होतात , ते केले तर पांढऱ्या मुळ्या सुटतात , अमुक फवारणी केली की वजन वाढते , अमुक खते घेतली की फुटवे चांगले निघतात. सगळे शेतकऱ्यांची फसवणूक करून पैसे कमावणारेच …. रास्त भाव , हमी भाव , एम एस पी , स्वामीनाथन , रंगनाथन ही मागणी केली की योग्य दर मिळेल , तो आयोग लागू झाला पाहिजे , मग उत्पन्न दिडपट मिळेल. असे ऐकून ऐकून…

Read More

आसाम आणि उत्तर बंगाल मध्ये चहा उत्पादनात अनुक्रमे 11% आणि 16% घट झाली आहे आणि जून 2022 मध्ये मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत डूअर्स आणि तराईमध्ये अनुक्रमे 21% आणि 19% घट झाल्याचा परिणाम चहाच्या उत्पादनावर झाला आहे. आसाम आणि उत्तर बंगालचा समावेश असलेल्या ईशान्य भारतातील चहा उद्योग देशाच्या एकूण उत्पादनापैकी 81% उत्पादन करतो. अतिवृष्टी आणि पूर यांसह निसर्गाच्या कोपाने या प्रदेशात प्रचन्ड नुकसान झाले आहे. आसाम आणि उत्तर बंगालचा समावेश असलेल्या ईशान्य भारतातील चहा उद्योग देशाच्या एकूण उत्पादनापैकी 81% उत्पादन करतो. हा प्रदेश निसर्गाच्या कोपाने त्रस्त झाला आहे, चालू वर्षी अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती ज्याची भीषणता अलीकडच्या काळात पाहिली गेली नाही.…

Read More