- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
नमस्कार शेतकरी बंधूनो, सध्या डाळिंब बागेमध्ये फुल, फांदी, पान व फळांवर तेलकट डाग दिसण्यास सुरवात झालेली आहे. यासाठी घाबरून न जाता एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करावे. वातावरणातील होत असलेल्या बदलामुळे पाऊस व लगेच तिव्र उष्णता असल्यामुळे वातावरणात आर्द्र्ता वाढते. या अश्या बदलत्या वातावरणात डाळिंब बागेत फळ, फांदी, पान यावर तेल्या रोग किंवा बॅक्टेरियल ब्लाईट रोग खुप मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता असते. याच्या नियंत्रणासाठी खालीलप्रमाणे फवारणी घ्यावी.डाळिंब पिकांची पोषक वाढ होऊन फुलधारणा व फळधारणा निर्मितीसाठी अन्नद्रव्य तसेच रोग व किड नियंत्रणासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक असते. तेल्या रोग नियंत्रणासाठी खालील फवारणी घ्यावी. 👉 सर्वप्रथम हायड्रोजन पेरॉक्साइड (नॅनो सिल्वर) २ मिली प्रती लिटर…
कोयनानगर : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पून्हा पावसाचा जोर वाढला आहे. कोयना, नवजा व महाबळेश्वर येथे पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच असल्याने कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात चोवीस तासात अडीच टीएमसीने वाढ झाली आहे. धरणात सध्या २५.६० टीएमसी पाणी साठा झाला आहे. गेल्या चोवीस तासात कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे ७६ मिलीमीटर, नवजा येथे ८९ मिमी तर महाबळेश्वर १३५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक २६ हजार ७३६ क्युसेक झाली आहे. शनिवारी सकाळ पासुनच पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. आज सकाळपासुन कोयनानगर येथे ४० मिलीमीटर, नवजा येथे ३६ मिलीमीटर तर महाबळेश्वर येथे २५ मिलीमीटीर…
विषाणुजन्य रोगांचा (काकडी मोझाक विषाणू, तंबाखू मोझाक विषाणू आणि पर्णगुच्छ विषाणू इ.) प्रादुर्भाव हा बियाण्यामार्फत किंवा मावा, फुलकिडे, पांढरी माशी व तुडतुडे या रसशोषण करणा-या किडींद्वारे होतो. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रोगांमुळे पानांच्या आकारात बदल होतो. पानांच्या पृष्ठभागावर हलक्या आणि गर्द हिरव्या रंगाचे ठिपके आढळतात. तसेच पाने काठाने गुंडाळतात, शेंड्याकडील कोवळी पाने पिवळसर पडून वेडीवाकडी वरखाली वळलेली दिसतात आणि झाडाची वाढ खुटते आणि फुलांची निर्मिती बंद होते. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पाने लहान आकाराची, मऊ, पातळ, पिवळसर गुच्छासारखी झालेली दिसतात. अशा झाडांना फुले लागत नाहीत. मिरची पिकाला या रोगाची लागण झाली असता पाने आकसतात, वेडी वाकडी होतात, पानांच्या…
जीएसटी परिषदेने ब्रँड नसलेल्या प्रीपॅकेज्ड खाद्यपदार्थांना जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या निर्णयावर देशातील व्यापाऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, व्यापाऱ्यांनी या निर्णयावर, विशेषतः अन्नधान्य व्यापाऱ्यांनी ‘संताप’ व्यक्त केला. जीएसटी कौन्सिलच्या निर्णयाच्या निषेधार्थ व्यापार्यांचे शिष्टमंडळ देशातील सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांची भेट घेणार असून येत्या काही दिवसांत त्यांना निवेदन सुपूर्द करणार आहेत. सर्व प्रकारचे प्री-पॅकेज केलेले आणि प्री-लेबल केलेले अन्नधान्य आणि इतर वस्तू जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) स्लॅब अंतर्गत आणण्याच्या GST परिषदेच्या शिफारशीवरून देशातील अन्नधान्य व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड संताप आणि संताप आहे. 5% ज्यामुळे देशभरातील अन्नधान्य व्यापार्यांचे मोठे नुकसान होईल,” असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनात…
जीएसटी परिषदेने नुकतीच आपली बैठक घेतली आणि विशिष्ट नॉन-ब्रँडेड खाद्यपदार्थांवरील सवलत काढून घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे खाद्यपदार्थांच्या किमती वाढतील आणि महागाई वाढेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कौन्सिलच्या बैठकीनंतर, जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात असे म्हटले आहे की, “आतापर्यंत, विशिष्ट खाद्यपदार्थ, धान्य इत्यादींवर ब्रँडेड नसताना GST (वस्तू आणि सेवा कर) सूट देण्यात आली होती, किंवा ब्रँडवरील अधिकार रद्द करण्यात आला होता. प्री-पॅक केलेले, प्री-लेबल केलेले दही, लस्सी आणि बटर मिल्क यासह कायदेशीर मेट्रोलॉजी कायद्यानुसार प्री-पॅकेज केलेले आणि प्री-लेबल केलेले रिटेल पॅक वगळण्यासाठी सवलतीच्या व्याप्तीमध्ये सुधारणा करण्याची शिफारस करण्यात आली आहे”. अशा उत्पादनांवर आता 5% GST लागू होईल, जो शून्य होता.…
स्वास्थ्य और कृषि के जीवन विज्ञान क्षेत्रों में मुख्य दक्षताओं के साथ एक वैश्विक उद्यम मुंबई बायर ने एडीएम के साथ भारत में एक समझौता ज्ञापन (एमओयू) पर हस्ताक्षर करने की घोषणा की है, जो स्थायी मानव और पशु पोषण में एक वैश्विक नेता है। यह साझेदारी महाराष्ट्र के लातूर, उस्मानाबाद और बीड जिलों में सोयाबीन किसानों के लिए स्थायी मूल्य पेशकश को बढ़ाएगी और बाद में कर्नाटक में इसका विस्तार करेगी। भारत में, एडीएम का मुख्य व्यवसाय तिलहन का खाद्य तेल, पशु चारा और चारा सामग्री और मानव पोषण सामग्री में प्रसंस्करण है। 50+ फसल-विकास और खरीद केंद्रों के…
भारत ने गुरुवार को मूल्य वृद्धि को रोकने के उद्देश्य से गेहूं का आटा (आटा), मैदा (मैदा) और सूजी (रवा / सिरगी) के आउटबाउंड शिपमेंट पर प्रतिबंध लगा दिया। नई दिल्ली ने मई में गेहूं के निर्यात पर प्रतिबंध लगा दिया था। इन जिंसों के निर्यातकों को अब 12 जुलाई से गेहूं के निर्यात पर अंतर-मंत्रालयी समिति की मंजूरी की जरूरत होगी। विदेश व्यापार महानिदेशालय ने एक अधिसूचना में कहा, “गेहूं के आटे (आटा) की निर्यात नीति मुक्त रहती है, लेकिन निर्यात गेहूं के निर्यात पर अंतर-मंत्रालयी समिति की सिफारिश के अधीन होगा।” नया अनुमोदन ढांचा गेहूं का आटा, मैदा,…
नमस्कार शेतकरी बंधूनो, सध्या रिमझिम पाऊस पडून लगेच प्रखर प्रकाश पडतो आहे त्यामूळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो आहे. त्याच बरोबर टोमॅटो पिकांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता असल्याची लक्षणे दिसू लागली आहेत, टोमॅटो पिकांमध्ये वातावरणातील बदल लक्षात घेऊन टोमॅटो पिकांचे संरक्षण करत असताना एकात्मिक रोग व किड व्यवस्थापनाबरोबरच एकात्मिक अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन योग्य रित्या करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने टोमॅटो पिकांतील 20 ते 40 दिवसाच्या कालावधीत आळवणी घेत असताना त्यात 12:61:00 = 3 किलो अधिक प्राईम झाईम 1 लिटर अधिक न्युट्रीमिक्स 500 ग्रॅम किंवा 13:40:13 = 3 किलो किंवा 05:45:05:7zn = 3 किलो अधिक मॅग्नेशियम सल्फेट 3 किलो किंवा 13:00:45…
पुणे : राज्याच्या बहुतेक भागात जुलैच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्यामुळे काही भागातील खोळंबलेल्या पेरण्यांना वेग आला आहे. राज्यातील १५८ मंडळांमध्ये आताच १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला आहे. दुसऱ्या बाजूला कापूस, ऊस आणि तूर या मुख्य खरीप पिकांच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. मुख्य खरीप पीक असलेल्या सोयाबीनचा पेरा सात जुलैअखेर ३४.४७ लाख हेक्टरवर झाला आहे. तो एकूण सरासरी क्षेत्राच्या ८९ टक्के आहे. तसेच, दुसरे मुख्य खरीप पीक असलेला कापूस पेरा ३३.७५ लाख हेक्टरवर (८१ टक्के) झाला आहे. तुरीच्या पेरण्या आठ लाख हेक्टरच्या (६२ टक्के) आसपास आल्या आहेत. मका ५.२५ लाख हेक्टर (६३ टक्के) खरीप ज्वारी ७८ हजार हेक्टर…
गोगलगाय ही एक बहुभक्षी प्रकारची किड असून ती कापूस,भाजीपाला व विविध फळबागेमध्ये शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. नुकसानीच प्रकार : गोगलगाय हा मृदुकाय आणि उदरपाद वर्गात येणारा प्राणी आहे. गोगलगायीच्या जीवनाच्या तीन अवस्था असतात अंडी, पिल्ल, प्रौढ यातील पिल्ल आणि प्रौढ अवस्था खूप नुकसानकारक असते. ती विशेषतः रोपावस्थेत पिकाचे नुकसान करते व रोपांना समूळ नष्ट करते. एकात्मिक किड व्यवस्थापन १)उन्हाळ्यात जमिनीची खोलवर नांगरट केल्याने त्या नष्ट होतात. २)कोंबड्या पाळाव्यात त्या गोगलगायी खातात. ३) शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत त्यामुळें त्यास लपण्यास जागा मिळत नाही ४)खुराकाच मोकळं पोत ( गोणपाट) एक किलो गुळाच्या पाण्यात बुडवून संध्याकाळी शेतात टाकावीत,त्यावर गोगलगाय…
