Author: Neha Sharma

सोलापूर – डिकसळचे (मोहोळ) बालाजी थिटे यांनी 11 ते 19 फेब्रुवारीत टप्याटप्याने लागण केलेला सात एकरातील कांदा हा रोगराईमुळे पूर्णपणे खराब झाला आहे. रोटर मारण्याची वेळ आली आहे. हे प्रातिनिधिक चित्र आहे. जानेवारी व फेब्रुवारीत महिन्यात ज्या काही कांदा लागणी झाल्या आहेत, त्यांचे भवितव्य असे धुसर झालेय. राज्यात व देशात कांदा लागणींचा आकडा वाढण्यात जानेवारी फेब्रुवारीतील लागणींचा मोठा वाटा आहे. कागदावर लागणी वाढल्यात, पण प्रत्यक्षात हार्वेस्टिंग होणार नाहीये. — नाशिक – पुणे- नगर जिल्ह्यातील कांदा उत्पादक मित्रांना आवाहन आहे, की सुपर क्वॉलिटी मालाची विक्री मे अखेरपर्यंत रोखावी. आजघडीला टिकवण क्षमता नाही असा गोल्टा-गोल्टी माल टप्प्याटप्प्याने विकावा, आणि सूपर क्वॉलिटी माल…

Read More

दीपक भोर्डे (शिरूर) यांनी वर्षापूर्वीची जूनी 12 क्विंटल बाजरी अडीच हजार रुपये प्रतिक्विंटलला केडगाव (दौंड) मार्केटला विकली. मका हा भरडधान्यांच्या मार्केटचा राजा आहे. मक्याचे भाव वाढले की बाजरीचेही वाढतात. खरिपात बाजरी केली की पुढे कांद्याला लवकर क्षेत्र मोकळे होते. साधारण मक्यापेक्षा एक महिने आधी बाजरीचे पीक कापणीला येते. उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा हे बाजरीचे पारंपरिक बेल्ट. गेल्या दोन दशकात बाजरीचे क्षेत्र मक्याने व्यापलेय. एकरी उतारा व बाजारभावात मका सरस ठरतो. म्हणून बाजरी मागे पडली. मात्र, अलिकडच्या काही वर्षांत शहरी भागातील आहारात पुन्हा बाजरीला मागणी वाढू लागलीय. बऱ्याचदा मक्यापेक्षाही बाजरीचे दर उंच राहू लागले आहेत. देशात बाजरीचे उत्पादन गेल्या पंधऱा वर्षात…

Read More

भारतातील उन्हाळी कडधान्ये पेरणी ३७.१९% वाढली आहे तर उन्हाळी तेलबिया ३.३५% वाढली असूनही गेल्या वर्षीच्या तुलनेत १.८७ लाख हेक्टरने भात पेरणी कमी झाली आहे, असे भारत सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार सोमवारी जाहीर करण्यात आले. कडधान्यांसाठी “गेल्या वर्षीच्या याच कालावधीत 8.90 लाख हेक्टरच्या तुलनेत सुमारे 12.21 लाख हेक्टर क्षेत्र कव्हरेज नोंदवले गेले आहे,” कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. हे क्षेत्र प्रामुख्याने ओडिशा, मध्य प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, बिहार, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, आसाम, कर्नाटक, राजस्थान, झारखंड, पंजाब, उत्तराखंड आणि जम्मू आणि काश्मीर या राज्यांमधून नोंदवले गेले आहे. . तेलबियांसाठी, गेल्या वर्षीच्या याच कालावधीत पश्चिम बंगाल,…

Read More

पाम तेलाच्या उच्च मागणीमुळे इंडोनेशियन आणि मलेशियन निर्यात वाढू शकते आणि साहाय्यक किमती कमी होऊ शकतात, ज्यात 2022 मध्ये आतापर्यंत 38% वाढ झाली आहे कारण युक्रेनमधील युद्धामुळे सूर्यफूल तेलाचा पुरवठा खंडित झाला आहे. कच्च्या सोयाबीन तेलाच्या $1,930 च्या तुलनेत मे शिपमेंटसाठी किंमत, विमा आणि मालवाहतूक (CIF) यासह भारतामध्ये क्रूड पाम तेल (CPO) सुमारे $1,765 प्रति टन दराने ऑफर केले जात होते. क्रूड सूर्यफूल तेल सुमारे $2,100 वर ऑफर केले गेले होते, डीलर्स म्हणाले. एप्रिलच्या सुरुवातीस, कच्च्या पाम तेलावर सवलत $40 प्रति टन होती. “पाम रिफायनर्ससाठी किफायतशीर ठरले आहे कारण ते सोयाऑइलपेक्षा $150 प्रति टन सवलतीत उपलब्ध आहे,” असे सनविन मुंबईस्थित…

Read More

मॉन्सूनचा अंदाज बांधणे, हे विज्ञानासाठी कोडे राहिलेले आहे. अंदाजासाठी किती घटक वापरले तर अचूक भाकीत करता येईल? याचे उत्तरही मजेशीर आहे. कारण एच. पी. ब्लॅनफोर्ड यांनी हिमालयातील बर्फाची पातळी हा एकमेव घटक वापरून १८८२ ते १८८५ साठी चांगला अंदाज मिळवला होता, तर गिल्बर्ट वॉकर यांनी जवळपास २०० घटक भारतीय मॉन्सूनवर परिणाम करतात, असे नमूद केले आहे. अधिक घटक वापरणे, कदाचित अंदाजाची अचूकता वाढवू शकेल; पण त्या सर्व घटकांतील परस्परसंबंध तपासणे आणि प्रत्येकाबाबत खात्रीपूर्ण आकडेवारी प्रत्यक्षात मिळवणे जिकिरीचे असते. तरी मर्यादित घटक घेऊन प्रगत गणिती प्रतिकृती आणि संगणक आधारित अनुकार पद्धती (सिम्युलेशन) वापरणे, हे धोरण सगळीकडे प्रचलित झाले आहे. मॉन्सूनच्या दूरगामी…

Read More

भौगोलिक निर्देशन (जीआय)मुळे शेतीमाल अथवा प्रक्रियायुक्त पदार्थांस “क्वालिटी टॅग’ मिळतो. त्यास साहजिकच अधिक दर लाभतो. अशा उत्पादनास जगाची दारे खुली होतात आणि जागतिक बाजारात या ब्रॅंडचे संरक्षण होण्यासही लाभ होतो. भारतात अनेक प्रकारच्या शेतीमालांना भौगोलिक वेगळेपण लाभलेले आहे. या वेगळेपणाच्या संरक्षणासाठी, त्याचा बाजारात लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यायला हवे. शेतकऱ्यांचा सहभाग आणि सरकारचे प्रयत्न यातून “जीआय’बाबत देश जगात आघाडी घेऊ शकतो, सांगताहेत पुणे येथील “ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी’चे (जीएमजीसी) अध्यक्ष प्रा. गणेश हिंगमिरे… जीआय म्हणजे काय? जीआय (जिओग्राफिकल इंडिकेशन) अर्थात, भौगोलिक निर्देशन या विषयी आपणास माहिती घ्यायची असेल, तर प्रथम आपल्याला बौद्धिक संपदा अधिकार म्हणजे “इंटलेक्‍चुअल प्रॉपर्टी राइट’ याची माहिती…

Read More

डाळिंब पिकामध्ये बॅक्‍टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरियम), कॉलिटोट्रीकम बुरशीग्रस्त ठिपके, सरकोस्कोरा बुरशीचे ठिपके, अल्टरनेरिया रोगाचे ठिपके, ड्रेचलेरा रोगाचे ठिपके, फोमोप्सीस कुज, सनस्कॅल्ड, स्कॅब इत्यादी रोग आढळतात; तसेच फळ पोखरणारी अळी, रस शोषणारा पतंग, खोडकिडा, पाने खाणारी अळी, मावा व फुलकिडे, पिठ्या ढेकूण, खवले कीड, पांढरी माशी, कोळी, वाळवी, सूत्रकृमी इत्यादी किडी आढळतात. या कीड व रोगांच्या नियंत्रणासाठी खालील प्रकारे उपाययोजना करावी. 1. छाटणीनंतर मुख्य खोडांवर जमिनीपासून 30 ते 45 सें.मी.पर्यंत दहा टक्के बोर्डेक्‍स पेस्ट तयार करून लावावी. 2. छाटणीचा कचरा उचलून झाल्यानंतर 33 टक्के क्‍लोरिन असलेल्या ब्लिचिंग पावडरची 100 ते 150 ग्रॅम प्रति झाड याप्रमाणे धुरळणी करावी किंवा 25 किलो ब्लिचिंग…

Read More

लिलिएसी कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव अ‍ॅलो वेरा असे आहे. तिला कुमारी असेही म्हणतात. या बहुवर्षायू लहान मांसल वनस्पतीचे मूलस्थान भूमध्यसामुद्रिक प्रदेश असून उष्ण कटिबंधात ती सर्वत्र पसरलेली आहे. दक्षिण भारतात ती रानटी अवस्थेतही आढळते. वेस्ट इंडीजमध्ये ती मोठ्या प्रमाणात लागवडीत आहे. कोरफडीचे खोड आखूड असून तिची मुळे खूप खोलवर रुजलेली नसतात. पाने मांसल, गुच्छासारखी एकत्र, ४५-६० सेंमी. लांब, एकाआड एक, मुळापासून निघाली आहेत अशी वाटणारी, बिनदेठाची, भाल्यांसारखी पण टोकाकडे बोथट झालेली, टोकांवर व कडांवर काटे असलेली असतात. फिकट हिरव्या पानांवर पांढरट ठिपक्यांच्या रांगा असतात. ऑगस्ट-डिसेंबरमध्ये लांब दांड्यावर अनेक लोंबत्या पिवळसर केशरी रंगाच्या लांबट फुलांचा फुलोरा येतो. बोंडे त्रिकोणी व…

Read More

रबी सीजन के लिए धान की खरीद को लेकर सोमवार (11 अप्रैल) को टीआरएस ने दिल्ली में जोरदार विरोध प्रदर्शन किया। इस मौके पर बोलते हुए चंद्रशेखर राव ने केंद्र सरकार पर निशाना साधा। केंद्र सरकार को किसानों की भावनाओं के साथ खिलवाड़ नहीं करना चाहिए। यह आज तक का इतिहास है कि जब किसान नाराज होते हैं तो सत्ता बदल जाती है। इसलिए, केंद्र को अन्य राज्यों की तरह तेलंगाना में तेलंगाना (MSP) से धान की खरीद करनी चाहिए, तेलंगाना के मुख्यमंत्री और तेलंगाना राष्ट्र समिति (TRS) सर्वसर्व के। चंद्रशेखर राव ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पर निशाना साधा है.।…

Read More

2022 च्या खरीप हंगामात एकूण 354.34 लाख टन खताच्या आवश्यकतेच्या तुलनेत 485.59 लाख टन उपलब्धता असेल, ज्यामध्ये 104.72 लाख टन आयात खत आणि 254.79 लाख टन घरगुती खतांचा समावेश असेल, असे मृदा सचिव आर.के चुतुर्वेदीं यांनी सांगितले आहे. आगामी खरीप पेरणीच्या हंगामात खतांचा तुटवडा भासणार नाही, असे सरकारने मंगळवारी प्रतिपादन केले आणि चालू आर्थिक वर्षासाठी नॉन-युरिया मातीच्या पोषक घटकांसाठी अनुदान दर लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगितले. जूनपासून नैऋत्य मोसमी पावसाच्या सुरुवातीपासून सुरू होणाऱ्या खरीप पेरणीच्या तयारीबाबतच्या परिषदेला संबोधित करताना, खत सचिव आर के चतुर्वेदी यांनी शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत खतांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले,…

Read More