Author: Neha Sharma

कापूस गाठीदेखील बीआयएस (भारतीय मानक ब्यूरो) खाली आणण्याचा केंद्राचा प्रस्ताव आहे. मात्र याला टेक्‍‍स्टाइल लॉबीकडून सातत्याने विरोध होत असल्याने या संदर्भातील राजपत्रित सूचनेला तब्बल दोनदा स्थगिती देण्याची नामुष्की केंद्र सरकारवर ओढविली आहे. मात्र हा निर्णय रद्द करण्याऐवजी स्थगितीच्या माध्यमातून विरोध कमी करून त्याची अंमलबजावणी करण्याचा डाव असल्याचा वस्त्रोद्योग क्षेत्रातील जाणकार सांगतात. जागतिकस्तरावर अमेरिकेसह अनेक देशांनी कापूस गाठी उत्पादनाकरिता परिमाण निश्‍चित करून त्यानुसारच गाठीच्या उत्पादनावर भर दिला आहे. गाठीचे उत्पादन एकसमान होत असल्याने खरेदीदारांनाही सुलभता होते. त्याचा खास ब्रॅण्डही तयार करण्यात आला आहे. भारतात मात्र एकाचवेळी कापसाचे उत्पादन होत नसल्याने त्यातून एकच प्रतीचा कापूस निवडणे आणि त्या माध्यमातून एकाच दर्जाच्या गाठींचे उत्पादन करणे…

Read More

दोन वर्षांपासून सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने निफाड तालुक्यात चालू खरीप हंगामात सरासरीपेक्षा १२५ टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला. मात्र, पावसाचा खंड, त्यातच तणनाशक फवारणी केल्याने पिकावर विपरित परिणाम दिसून येत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीन पेरा असलेल्या निफाड तालुक्यात ही परिस्थिती आहे. याबाबत शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी समोर आल्या आहेत. दरम्यान, पीक पिवळे पडल्याने शेतकऱ्यांना उत्पादन घटण्याची भीती सतावत आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी क्षेत्रिय पातळीवर पाहणी केली आहे. शेतकऱ्यांनी त्यांचा शेतीमाल विकल्यानंतर त्यांना तातडीने पैसे द्यावे व व्यापाऱ्यांनी जर तसे केले नाही तर संबंधित व्यापाऱ्यावर आता कारवाई करण्याचेच आदेश राज्याचे पणन संचालक शैलेश कोतमीर यांनी दिले. त्यामुळे आता शेतकऱ्यांना…

Read More

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. टोमॅटोनंतर कांद्याच्या दरात वाढ (Onion Rate Hike) होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार आहे. सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. कांद्याच्या दरात वाढ झाल्यास कांदा उत्पादकांना चांगला फायदा होणार आहे. सध्या कांद्याला बाजारात २० ते ३० रुपये किलोचा दर मिळत आहे. सप्टेंबर महिन्यात यात दरवाढ होऊन दर दुप्पट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली आहे. देशात सध्या कांद्याचा पुरेसा साठा आहे. मात्र, बराचसा कांदा खराब झाला आहे. त्यामुळं चांगल्या प्रतीचा कांदा महाग होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या कांदा व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये सध्या…

Read More

यावर्षी कांद्याचे दर पाहिले तर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणे देखील कठीण होऊन बसलेले आहे. संपूर्ण कांद्याचा हंगामच वाया गेल्याची सध्या चित्र आहे. ज्या शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवलेला आहे तो देखील दीर्घ कालावधीपर्यंत टिकत नसून त्याचे खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातल्या त्यात बाजार भाव कमी असल्यामुळे कांद्याची साठवण करून ठेवावी की त्याला बाजारात आणावे अशा दुहेरी समस्यामध्ये शेतकरी बंधू अडकलेले दिसतात कारण उन्हाळी कांद्याला  अवकाळी पावसाचा आणि वादळी पावसाचा जोरदार फटका बसल्यामुळे चांगला कॉलिटीचा कांदा खूप कमी प्रमाणात मार्केटमध्ये येण्याची शक्यता असल्यामुळे दर्जेदार कांद्याला चांगला दर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सध्या टोमॅटोचे दर प्रचंड प्रमाणात वाढलेले असून त्याप्रमाणेच कांद्याचे…

Read More

शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 12/08/2023 यावल मध्यम स्टेपल क्विंटल 20 5990 6870 6530 11/08/2023 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 741 7500 7600 7550 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 188 6800 7050 6950 काटोल लोकल क्विंटल 12 6800 7100 6950 यावल मध्यम स्टेपल क्विंटल 141 5990 6850 6530 पुलगाव मध्यम स्टेपल क्विंटल 141 7300 7525 7400 10/08/2023 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 773 7500 7600 7550 काटोल लोकल क्विंटल 20 7000 7200 7100 खामगाव मध्यम स्टेपल क्विंटल 16 6500 7650 7075 पुलगाव मध्यम…

Read More

शेतमाल : टोमॅटो दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 12/08/2023 कोल्हापूर — क्विंटल 385 1500 7000 4300 औरंगाबाद — क्विंटल 93 3500 6000 4750 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 724 3500 4500 4000 राहूरी — क्विंटल 26 1000 8000 4500 खेड-चाकण — क्विंटल 170 5000 8000 6500 श्रीरामपूर — क्विंटल 7 4000 7000 5500 सातारा — क्विंटल 49 4000 6500 5500 राहता — क्विंटल 17 2500 5500 4000 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 12 6030 7000 6550 रामटेक हायब्रीड क्विंटल 54 8000 10000 9000 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 70 5500…

Read More

एचटीबीटीच्या नावाखाली पंजाबमध्ये गेल्या हंगामात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बियाणे लागवड झाली. त्याच्या परिणामी पिकात किड-रोगाचा प्रादुर्भाव वाढून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. शेतकऱ्यांना अर्ध्यातच पीक काढावे लागले. याच कारणामुळे यंदा कापसाखालील क्षेत्रात २७ टक्‍के घट झाल्याचा दावा केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडून करण्यात आला आहे. कापूस पिकात वाढणारे तण आणि त्याचे नियंत्रण यावर होणाऱ्या खर्चामुळे शेतकरी जेरीस आले आहेत. त्याच्याच परिणामी त्यांची तणाला प्रतिकारक अशा एचटीबीटी तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेची मागणी आहे. मात्र पर्यावरणवाद्यांचा याला विरोध असल्याने गेल्या अनेक वर्षांत हे काम पुढे सरकले नाही. त्यातच केंद्रातील सरकार गो-आधारित सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत आहे. त्याच्या परिणामीदेखील या तंत्रज्ञानाला परवानगी मिळण्यास अडचणी असल्याचे सांगतले जाते.…

Read More

 साखर कारखान्यांनी साखरेच्या महिन्याच्या कोट्याची माहिती कोणत्याही परिस्थितीत पोर्टलवर तातडीने भरावी. जे कारखाने साखर विक्री केंद्राला कळवणार नाहीत किंवा दिलेल्या कोट्यापेक्षा जादा साखर विक्री करतील त्‍यांच्यावर वस्‍तू नियमन अधिनियमानुसार कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. केंद्रीय अन्न व वितरण विभागाने हा इशारा दिला आहे. गुरुवारी (ता. १०) याबाबत खास पत्र काढून कारखान्यांना ही बाब कळविली आहे. एन.एस.डबल्यू. एस. या पोर्टलवर ही माहिती भरायची आहे. केंद्र सरकारने गेल्‍या दोन महिन्यांपासून साखर विक्रीवर बारीक लक्ष ठेवले आहे. अनेक कारखान्यांनी चालबाजी करत कोट्यापेक्षा एकदम कमी तर काही कारखान्‍यांनी कोट्यापेक्षा अतिरिक्त साखर विकली आहे. असे व्यवहार करताना ही माहिती सरकारला दिली नाही. यामुळे केंद्राकडे…

Read More

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 10/08/2023 कोल्हापूर — क्विंटल 3719 600 2100 1500 अकोला — क्विंटल 170 1400 2000 1600 औरंगाबाद — क्विंटल 8554 400 2000 1200 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 275 1500 3000 2000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10091 800 1800 1300 खेड-चाकण — क्विंटल 150 800 2000 1500 मंचर — क्विंटल 8250 1200 2550 1875 हिंगणा — क्विंटल 3 1700 1700 1700 जुन्नर चिंचवड क्विंटल 4766 1000 2510 1800 जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 30 500 1800 1100 सोलापूर लाल…

Read More

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या चौदाव्या हप्त्या अलीकडेच वितरित झाला आहे. परंतु राज्यातील १२ लाख शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या चौदाव्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहिले. भूमी अभिलेख अद्ययावत, ई-केवायसी, बँक खात्याला आधार संलग्न आदी त्रुटीमुळे शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. या पुढे शेतकरी पीएम किसानच्या लाभापासून शेतकरी वंचित राहू नये, यासाठी विशेष मोहीम राज्यात १५ ऑगस्टपासून राबवली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने प्रसिद्धी पत्रकात दिली आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित राहू नयेत म्हणून राज्यातील तहसीलदार, तालुक्याचे भूमिअभिलेख अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांची समिती गठित करण्यात आली आहे. भूमी अभिलेख अद्ययावत, ई-केवायसी, बँक खात्याला आधार संलग्न आदी त्रुटीमुळे राज्यातील…

Read More