- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
सध्या पावसाने सगळीकडे दाणादाण केली आहे. अनेक ठिकाणी यामुळे पूर आला असून रोडवर दरडी पडल्या आहेत. धरणे देखील भरू लागली आहेत. राज्यभर सुरू असलेल्या या पावसाचा जोर सोमवारी कायम होता. मंगळवारी सकाळपासून पुन्हा बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू आहे. यामुळे हा जोर वाढतच चालला आहे. दरम्यान, यामध्ये पुणे, सातारा, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांना ऑरेंज देण्यात आला आहे. तर विदर्भ, खानदेश, मराठवाडा या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील काही दिवस पावसाचा हा जोर कायम असणार आहे. रायगड, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यांमध्ये पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. यामुळे नद्यांना पूर देखील येण्याची शक्यता…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 25/07/2023 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 15 900 1400 1150 24/07/2023 कोल्हापूर — क्विंटल 3826 600 1700 1100 अकोला — क्विंटल 296 1000 1600 1500 औरंगाबाद — क्विंटल 2242 250 1400 825 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 863 1200 3000 2000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 13972 1000 1700 1350 नवापूर — क्विंटल 3 700 1000 829 विटा — क्विंटल 40 1300 1700 1450 हिंगणा — क्विंटल 2 1700 1700 1700 जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 12 500 1500 1000…
राज्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने १० हजार रुपये देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. तसेच पुरात मृत्यू पावलेल्याच्या नातेवाईकांना ४ लाख रुपये मदत राज्य सरकार देणार आहे. त्याचबरोबर ज्याच्या घरात पुराचं पाणी शिरलं त्यांना तातडीने १० हजार रुपये देण्यात येतील. तर ज्यांच्या दुकानात पाणी शिरलं अशा पुरग्रस्तांना ५० हजार रुपये मदत देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. ते राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बोलत होते. जमीन खरडून गेली असेल तर पंचनामे करावेत, बाधित व्यक्तींना स्वस्त धान्य दुकानातून धान्य उपलब्ध करून द्यावं असे आदेश अजित पवारांनी प्रशासनाला दिले आहेत. राज्यातील पूर्व विदर्भात अतिवृष्टि झाली आहे. अनेक भागात पूरस्थिति निर्माण झाली.…
आपल्या देशात अनेक शेतकरी हे शेळीपालन करतात. शेळीपालन व्यवस्थापनात सर्वांत जास्त काळजी ही गोठ्यात असणारी आर्द्रता कमी करण्यासाठी घ्यावी लागते. शेळ्यांना आर्द्रता सहन होत नाही, त्यामुळे त्यांना श्वसनसंस्थेचे रोग होण्याची दाट शक्यता असते. पावसाळ्यात आद्रतेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे व्यवस्थापनात त्यानुसार बदल करणे गरजेचे आहे. यामुळे याबाबत माहिती असणे गरजेचे असते यासाठी व्यवसायात असणारी जागरूकता महत्त्वाची असते. शेळीच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा ताण वाढणार नाही याची काळजी घ्यावी. कळपातील सर्व शेळ्यांना जंतुनाशक औषधे द्यावीत. त्यामुळे कळप जंतमुक्त राहू शकेल. पाऊस पडल्यानंतर निर्माण झालेली आर्द्रता आणि उष्णता जंतांची अंडी, गोचीड वाढीसाठी अनुकूल असते. अशावेळी शेळ्यांच्या अंगावर गोचीड होतात. त्यामुळे शेळ्यांना रोग होतात…
शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 24/07/2023 सावनेर — क्विंटल 350 6900 6900 6900 सिरोंचा — क्विंटल 80 6700 7000 6800 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 240 6900 7125 7050 मनवत लोकल क्विंटल 1400 6200 7385 7275 काटोल लोकल क्विंटल 75 6700 7000 6800 सिंदी(सेलू) मध्यम स्टेपल क्विंटल 130 7150 7200 7190 23/07/2023 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 407 6900 7050 7000 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 243 6000 7000 6500 काटोल लोकल क्विंटल 95 6600 7000 6800 22/07/2023 सावनेर — क्विंटल 200 6900 6900 6900 सेलु…
राज्यात आज पावसाचा जोर कमी दिसला. अनेक भागांमध्ये दुपारपर्यंत पावसाने उघडीपर दिली होती. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. हवामान भागाने राज्यातील काही भागांमध्ये आजही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला. राज्याच्या अनेक भागात आज पावसाचा जोर कमी होता. कोकण, मध्य महाराष्ट्राचा गाटमाथा, विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील काही भागांमध्ये आजही जोरदार सरी पडल्या. तर अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. पण बहुतांशी भागांमध्ये ढगाळ वातावरण कायम होते. अधून मधून पावसाची भूरभूरही सुरु होती. पावसाचा जोर कमी असलेल्या भागात शेतकऱ्यांनी आंतरमशागतीच्या कामांना गती दिली. पूर आलेल्या अनेक नद्यांची पाणीपातळीही कमी झाली होती. माॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा…
शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 24/07/2023 जळगाव — क्विंटल 129 4500 4725 4700 कारंजा — क्विंटल 3500 4550 4930 4840 नागपूर लोकल क्विंटल 177 4400 4855 4741 हिंगोली लोकल क्विंटल 399 4700 5005 4852 अकोला पिवळा क्विंटल 760 4000 4815 4650 मालेगाव पिवळा क्विंटल 9 4571 4780 4641 देउळगाव राजा पिवळा क्विंटल 15 4500 4826 4700 केज पिवळा क्विंटल 46 4600 4900 4850 मुरुम पिवळा क्विंटल 65 4800 4900 4850 उमरगा पिवळा क्विंटल 15 4500 4801 4750 पालम पिवळा क्विंटल 12 4450 4500 4450 उमरखेड पिवळा…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 24/07/2023 कोल्हापूर — क्विंटल 3826 600 1700 1100 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 863 1200 3000 2000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 13972 1000 1700 1350 विटा — क्विंटल 40 1300 1700 1450 हिंगणा — क्विंटल 2 1700 1700 1700 कराड हालवा क्विंटल 123 500 1700 1700 नागपूर लाल क्विंटल 1520 1000 1500 1375 सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 1978 400 1700 1050 पुणे लोकल क्विंटल 8107 700 1600 1150 पुणे- खडकी लोकल क्विंटल 6 1000 1600 1300 पुणे…
देशात उत्तर भारतातील कापूस लागवड यंदा स्थिर आहे. परंतु देशात इतरत्र लागवड कमी होईल, असे दिसत आहे. देशात मागील हंगामात १२९ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. यंदा ही लागवड १२६.५० लाख हेक्टरपर्यंत राहू शकते, असाही अंदाज आहे. यातच उत्तर भारतातील कापूस पिकाला अतिपावसाचा फटका बसला आहे. पंजाब, हरियानामध्ये कापूस पिकाचे ४० ते ४५ टक्के नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात मागील किंवा २०२२-२३ मध्ये कापूस लागवड ४२ लाख हेक्टरवर झाली होती. मागील वर्षी राज्यात १८ जुलैअखेर ३८ लाख ७८ हजार हेक्टरवर कापूस पिकाची लागवड झाली होती. यंदा १८ जुलै अखेर ३८ लाख ३३ हजार हेक्टरवर कापसाची लागवड राज्यात झाली आहे. त्यात…
आज (ता. २३) आणि उद्या (ता. २४) महाराष्ट्राच्या उत्तर भागावर १००२ हेप्टापास्कल, तर दक्षिण भागावर १००४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यानुसार पावसाचे प्रमाण मध्यम स्वरूपात राहील. हवेच्या दाबाची ही स्थिती मंगळवारी (ता. २६) देखील कायम राहील. मात्र त्याचवेळी बंगालच्या उपसागराचे उत्तरेकडील भागावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन चक्राकार वारे वाहतील. बुधवारी (ता. २६) चक्राकार वाऱ्यांचे क्षेत्र वाढेल. त्यामुळे बंगालच्या उपसागराचे उत्तरेकडील व पश्चिमेकडील भागावर वेगाने वारे वाहतील. सोबत ढग वाहून आणतील आणि मोठ्या प्रमाणावर पाऊस होईल. त्यात महाराष्ट्राचा पूर्व भाग व्यापला जाऊन जोरदार पावसाची शक्यता निर्माण होईल. तसेच पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाडा भाग आणि पूर्वेकडील पश्चिम महाराष्ट्राचे भागांत…
