- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
शेतमाल : कोथिंबिर दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 23/07/2023 कोल्हापूर — क्विंटल 9 2500 7500 5000 राहता — नग 3600 5 30 17 रामटेक हायब्रीड क्विंटल 7 10000 14000 12000 पुणे लोकल नग 242579 2 8 5 पुणे- खडकी लोकल नग 2350 5 7 6 पुणे -पिंपरी लोकल नग 1750 6 8 7 पुणे-मोशी लोकल नग 25200 3 5 4 राहूरी लोकल नग 4030 5 10 7 भुसावळ लोकल क्विंटल 8 4500 6000 5500 मंगळवेढा लोकल नग 3990 2 10 5 22/07/2023 अकलुज — नग 6350 10 15 13…
महाराष्ट्रात आणि कर्नाटकात चांगल्या पावसाने हजेरी लावल्याने कांदा लागवडीला चांगला वेग आला आहे. तर कर्नाटकातील काही भागांमध्ये कांदा लागवडीला जास्त उशीर होत असल्याने काढणी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होऊ शकते. त्यामुळे परिणामी बाजारातील आवक मर्यादीत राहून कांदा दराला आधार मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. देशातील कांदा आवक घटली आहे. कांद्याची सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव कांदा बाजार समितीत २४ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती. तर सरासरी दर १ हजार ४०० रुपयांवर पोचला. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात या बाजारातील सरासरी भाव ८०० रुपये होता. केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात १४ जुलैपर्यंत ३२ हजार हेक्टवर कांदा लागवड झाली. मागील हंगामात याच काळातील…
रायगडमधील इर्शाळवाडी दरड दुर्घटनेमध्ये मृतांची संख्या आतापर्यंत 29 इतकी झाली आहे तर 52 ग्रामस्थ अद्याप बेपत्ता आहेत. या ठिकाणी आजही बचाव मोहीम सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, पावसामुळे दरडी कोसळ्याची शक्यता असल्याने इतरांना इर्शाळवाडीत येण्यास मनाई करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाकडून इर्शाळवाडीत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. बुधवारी रात्री इर्शाळवाडीवर दरड कोसळली. त्यात 48 पैकी 17 घरं गाडली गेली. त्यानंतर लगेचच म्हणजे गुरुवार पहाटेपासून बचावकार्याला सुरूवात झाली. आज बचावकार्याचा चौथा दिवस असून सकाळपासून दोन मृतदेह काढण्यात आलेत. दरम्यान दरड दुर्घटनेतून वाचलेल्या ग्रामस्थांना धीर देऊन त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जातं आहे. तर सोमवारपासून रेस्क्यू…
शेतमाल : टोमॅटो दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 23/07/2023 कोल्हापूर — क्विंटल 59 2000 9000 6000 राहूरी — क्विंटल 12 2800 7000 4900 सातारा — क्विंटल 46 5000 8000 6500 राहता — क्विंटल 30 3000 7500 5200 रामटेक हायब्रीड क्विंटल 54 10000 14000 12000 पुणे लोकल क्विंटल 1737 3000 9000 6000 पुणे- खडकी लोकल क्विंटल 4 3000 6000 4500 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 2 6000 7000 6500 पुणे-मोशी लोकल क्विंटल 186 5000 8000 6500 मंगळवेढा लोकल क्विंटल 11 2500 10000 7500 भुसावळ वैशाली क्विंटल 10 5000 6000 5500 22/07/2023…
शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 23/07/2023 सिल्लोड — क्विंटल 141 4700 4800 4750 22/07/2023 लासलगाव – विंचूर — क्विंटल 215 3000 4870 4800 औरंगाबाद — क्विंटल 2 4600 4600 4600 माजलगाव — क्विंटल 68 4800 4850 4825 राहूरी -वांबोरी — क्विंटल 13 4575 4600 4588 वैजापूर — क्विंटल 7 4925 4925 4925 तुळजापूर — क्विंटल 45 4800 4800 4800 राहता — क्विंटल 6 4700 4750 4736 पिंपळगाव(ब) – पालखेड हायब्रीड क्विंटल 42 3901 4926 4850 सोलापूर लोकल क्विंटल 37 4415 4935 4890 अमरावती लोकल क्विंटल 358489…
या पिकाला नगदी पिकाचा दर्जा प्राप्त असून शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखले जाते. सध्या राज्यात उसाचा गळीत हंगाम प्रगतीपथावर आहे. गाळप हंगामासाठी साखर आयुक्तालयाकडून यावर्षी लवकरच गाळप हंगाम सुरू झाला आहे. यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर येणार नसल्याचे सांगितले जात आहे. राज्यात गेल्या काही वर्षांपासून सिंचनाच्या पर्याप्त सुविधा उपलब्ध होत असल्याने ऊस या बागायती पिकाची लागवड वाढली आहे. परिणामी अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. मात्र आता शासन स्तरावर याबाबत गंभीर दखल घेतली गेली आहे. यासाठी राज्यातील बहुतांशी साखर कारखान्यांचे विस्तारीकरण झाले आहे. परिणामी यापुढे एक्स्ट्रा उसाचा प्रश्न भेडसावणार नाही असा दावा केला जात आहे. एवढेच नाही तर…
जमिनीवर पाणी साठविल्यास त्यातून बाष्पीभवनामुळे पाण्याचा ऱ्हास होतो. तो टाळण्यासाठी जमिनीच्या पृष्ठभागाखाली पाणी साठा करण्यासाठी पुनर्भरण चर उपयुक्त ठरतात. सध्या बहुतांश शेतकरी शेतातील मशागती करून पावसाची वाट पाहत आहे. मोठ्या पावसामध्ये पाण्यासोबत माती वाहून जमिनीच्या सुपीकतेचे मोठे नुकसान होते. हे टाळण्यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच जमिनीबरोबरच पाण्याच्याही नियोजनाचा विचार केला पाहिजे. आपले शेत ज्या परिसरात आहे, त्या संपूर्ण क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी कसे पडते, कोठे पडते, कसे वाहून जाते यांचा एक ठरावीक पॅटर्न असतो. यालाच शास्त्रीय भाषेमध्ये पाणलोट क्षेत्र असे म्हणतात. त्याचा विकास करताना पाणलोट क्षेत्रातील जमिनीचे क्षेत्र, जमिनीचा प्रकार, जमिनीचा उतार व उंच-सखलपणा, जमिनीचा भूस्तर लक्षात घ्यावा. येथे पाणी वाहून नेणारे…
पशुखाद्द्य तसेच भरड्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धान्यास बुरशी लागलेली असल्यास. पावसात भिजलेला खुराक किंव्हा सरकी पेंढ काही दिवसानंतर जनावरांना खाऊ घातल्यास. • पशुखाद्य किंवा पेंढ यांचा पाण्याशी संपर्क आल्यास किंवा खाद्य पावसात भिजल्यास. • पशुखाद्द्य किंवा धान्याची साठवणूक अति दमट ठिकाणी अधिक काळ केल्यास.चारा पूर्णपणे वाळलेला नसताना रचून ठेवल्यास किंवा वाळलेला चारा पावसात भिजल्यास. • वाळलेला चारा उदा.ज्वारीचा, बाजरीचा कडबा, मका, कडवळ, गहू, तूर, हरभरा, सोयाबीनचा भुसा पावसात किंवा पाण्याने भिजल्यास. • कोरडा चारा म्हूणन गहू, तूर, हरभऱ्याच्या भुसावर प्रक्रिया करताना कल्चरचे प्रमाण कमी-जास्त स्वरूपात झाल्यास. • हिरव्या चाऱ्यामध्ये रसशोषक कीटकांचा तसेच अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास ते जनावरांच्या खाण्यात आल्यास. • मुरघास तयार…
शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 30/06/2023 चिमुर पिवळा क्विंटल 60 6000 7000 6500 29/06/2023 लासलगाव – विंचूर — क्विंटल 141 3000 4941 4800 राहूरी -वांबोरी — क्विंटल 1 4601 4601 4601 लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 25 4501 4910 4900 पैठण पिवळा क्विंटल 3 4566 4566 4566 गंगापूर पिवळा क्विंटल 9 4600 4600 4600 सेनगाव पिवळा क्विंटल 150 4000 4900 4300 उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 120 4900 5100 5000 काटोल पिवळा क्विंटल 12 4641 4781 4700 28/06/2023 लासलगाव — क्विंटल 235 3200 5035 4961 शहादा — क्विंटल…
सध्याच्या काळात रासायनिक खतांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करत असल्यामुळे त्याचा दुष्परिणाम पिकावर तसेच जमिनीवर दिसून येतो. पूर्वी शेतकरी शेणखत (manure), कंपोस्ट खत (Compost fertilizer), गाळाचे खत (Sludge fertilizer) तसेच पिकांची फेरपालट यांचेद्वारे जमिनीची सुपिकता टिकवून ठेवत असे.जमिनीचा सुपीक थर होण्यासाठी गांडूळाचे महत्त्वाचे कार्य करते. गांडुळाच्या शरीरामध्ये प्रोटोलिटिक, सेल्युलो लाटकीक आणि लीग्नो लायटिक एंझाईम असतात. गांडूळ खतामध्ये पिकाच्या वाढीसाठी आवश्यक मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये एकत्रित उपलब्ध असतात. गांडूळ खताचे फायदे (Benefits of vermicomposting) :- गांडूळ खतामधील अन्नद्रव्ये पिकाला आवश्यक अशा स्वरूपात उपलब्ध असतात. गांडूळ मधील सूक्ष्मजीवांमुळे रोगनिर्माण करणाऱ्या सूक्ष्मजीवांचा नाश होतो . पिकावर येणारी रोगराई कमी होते. त्यामुळे कीडनाशकांचा खर्च कमी…
