Author: Neha Sharma

सध्या भारतीय कांदा हा आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला मागणी होती, त्यामुळे कांद्याची निर्यात वाढली आहे. मात्र याचा दरांवर काय परिणाम होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. यंदा कांद्याची निर्यात गेल्यावर्षीपेक्षा ६४ टक्क्यांनी वाढली. तर निर्यातीचे मुल्य केवळ २२ टक्क्यांनी वाढले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेली मागणी आणि देशात वाढलेला पुरवठा यामुळे कांदा निर्यात गेल्या सहा वर्षांतील उचांकी पातळीवर पोचली. यंदा कांदा निर्यातीसाठी स्थिती अनुकूल आहे. पण पावसाने कांद्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात केले. उत्पादनापैकी जवळपास 30 ते 40 टक्के कांदा हा खराब झाला आहे. यामुळे कांदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. पण गुणवत्तेचा कांदा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. बांगलादेशने ६ लाख ७० हजार टनांची आयात…

Read More

शेतमाल निवडा अंजीर अंजीर (सुके) अंबाडी भाजी अननस अर्वी अवाकाडो आंबट चुका आंबा आईसबर्ग आले आले (सुंठ) आवळा आवळा उडीद उडीद डाळ एरंडी ओवा कडबा कढिपत्ता करडई करडई (भाजी) कलिंगड कवठ कांदा कांदा पात काकडी काजू कापूस कारली कालवड केळी केळी (कच्ची) कैरी कोंबडी कोथिंबिर कोबी कोहळा खपली खरबुज गवार गहू गाजर गाय गुळ घेवडा घेवडा बी घोसाळी (भाजी) चवळी (पाला) चवळी (शेंगा) चवळी बी चाकवत चायना कोबी चायनिझ लसूण चिंच चिंचोका चिकु जवस जांभूळ जिरे ज्वारी झुचीनी टोमॅटो डाळींब ढेमसे ढोबळी मिरची (पिवळी) ढोवळी मिरची तांदूळ तील तूर तूर डाळ तोंडली दालचिनी दुधी भोपळा दोडका (शिराळी) द्राक्ष धने नाचणी/…

Read More

सोयाबीन सात महिने मागे ठेऊनही दरात सुधारणा झाली नाही. त्यामुळे शेतकरी सोयाबीनची विक्री करत आहेत. परिणामी देशातील बाजारात मे महिन्यातील सोयाबीन आवक सरासरीपेक्षा जास्त दिसत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर दबावात आहेत. यामुळे देशातही भावपातळी नरमली आहे. देशात यंदा सोयाबीनचे उत्पादन वाढले होते. सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने देसातील सोयाबीन उत्पादन यंदा १२४ लाख टनांवर पोचल्याचा अंदाज जाहीर केला. गेल्या हंगामात मार्चनंतर सोयाबीनच्या दरात सुधारणा होत झाली होती. सोयाबीनच्या भावाने ६ हजार रुपयांचा भाव मिळत होता. यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच सोयाबीनचे भाव सरासरी ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव होता. मार्चनंतर दरात आणखी सुधारणा होईल, अशी आशा शेतकरी बाळगून होते.…

Read More

मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे मोहरी पिकावर (Mustard crop) परिणाम झाला आहे. या बदलत्या हवामामुळे उत्पादनात मोठी घट झाली. दुसरीकडे बाजारात (APMC) मोहरीला हमीभावपेक्षा (MSP) कमी किमंत मिळत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEA) ला २०२२-२३ हंगामामध्ये १११. ८३ लाख टन मोहरीचे उत्पादन अपेक्षित आहे.Mustard Production SEA चे अध्यक्ष अजय झुनझुनवाला यांनी सांगितले की, RMSI क्रॉपनालिटिक्स प्रायव्हेट लिमिटेडने मार्चमध्ये २०२२-२३ साठी केलेल्या सर्वेनुसार मोहरी उत्पादनाचा अंदाज लावला होता. त्यांनी अवकाळी पावसाचा पिकावर परिणाम झाल्याचे सांगून मार्च महिन्यामध्ये एकूण ११५.२५ लाख टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहो. सुधारित पीक उत्पादन अंदाजे १११.८३ लाख टन इतके…

Read More

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Exam Result News) कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाकडून  लवकरच अधिकृतपणे निकालाबाबत माहिती दिली जाणार आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. Maharashtra HSC Result 2023 Date : गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. आता मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतिक्षा होती. अखेर प्रतीक्षा संपली आहे.  उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर 26…

Read More

शेतमाल निवडा अंजीर अंजीर (सुके) अंबाडी भाजी अननस अर्वी अवाकाडो आंबट चुका आंबा आईसबर्ग आले आले (सुंठ) आवळा आवळा उडीद उडीद डाळ एरंडी ओवा कडबा कढिपत्ता करडई करडई (भाजी) कलिंगड कवठ कांदा कांदा पात काकडी काजू कापूस कारली कालवड केळी केळी (कच्ची) कैरी कोंबडी कोथिंबिर कोबी कोहळा खपली खरबुज गवार गहू गाजर गाय गुळ घेवडा घेवडा बी घोसाळी (भाजी) चवळी (पाला) चवळी (शेंगा) चवळी बी चाकवत चायना कोबी चायनिझ लसूण चिंच चिंचोका चिकु जवस जांभूळ जिरे ज्वारी झुचीनी टोमॅटो डाळींब ढेमसे ढोबळी मिरची (पिवळी) ढोवळी मिरची तांदूळ तील तूर तूर डाळ तोंडली दालचिनी दुधी भोपळा दोडका (शिराळी) द्राक्ष धने नाचणी/…

Read More

सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणून सर्वपरिचित आहे. सोयाबीन मध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के खाद्यतेल असल्यामुळे जगतिकस्तरावर महत्वाचे पिक म्हणून गणले जाते. एकूण तेल उत्पादनापैकी जवळजवळ ५८ टक्के सोयाबीन तेलाचा वाटा आहे. तर एकूण प्रथिनांपैकीं जळजवळ ६० टक्के प्रथिने सोयाबीन पासून उपलब्ध होतात. अलीकडे सोयाबीन लागवड फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यापासून साधारणपणे ५ दशलक्ष टन इतकं उत्पादन मिळत . कमी खर्चात जास्तीतजास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे. देशात सोयाबीनची उत्पादकता (१०० किलो/हेक्टर) निम्मी आहे. जनावरांसाठी आणि कुकुटपालनासाठी देखील सोयाबीन पेंडीचा पौष्टिक आहार म्हणून उपयोग केला जातो . याशिवाय सोयाबीनपासून सोयामिल्क ,सोया…

Read More

शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 23/05/2023 माजलगाव — क्विंटल 475 4400 4791 4600 कारंजा — क्विंटल 3000 4560 4910 4725 तुळजापूर — क्विंटल 85 4700 4851 4800 राहता — क्विंटल 3 4500 4700 4600 सोलापूर लोकल क्विंटल 44 4600 4925 4810 नागपूर लोकल क्विंटल 402 4400 4800 4700 हिंगोली लोकल क्विंटल 635 4600 4986 4793 जामखेड लोकल क्विंटल 42 4400 4700 4550 लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 251 3801 4901 4870 जालना पिवळा क्विंटल 1890 4600 4900 4850 अकोला पिवळा क्विंटल 2435 4095 4865 4400 यवतमाळ…

Read More

शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 23/05/2023 सावनेर — क्विंटल 1800 7000 7000 7000 राळेगाव — क्विंटल 2710 6800 7100 7000 भद्रावती — क्विंटल 497 6930 7000 6965 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 580 7000 7100 7050 देउळगाव राजा लोकल क्विंटल 1000 6500 6990 6850 वरोरा लोकल क्विंटल 484 6300 7050 6600 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 300 7000 7100 7050 वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 270 6500 7050 6750 काटोल लोकल क्विंटल 100 6900 7100 7000 सिंदी(सेलू) लांब स्टेपल क्विंटल 1850 7150 7300 7250 वर्धा मध्यम स्टेपल क्विंटल 1240…

Read More

 मे महिन्यात हंगामातील सर्वात कमी भाव मिळत असल्याने शेतकरी पुरते अडचणीत आले आहेत. माॅन्सूनच्या तोंडावर शेतकरी कापूस ठेवणार नाहीत, याची जाणीव असल्याने बाजारावर दबाव वाढवला गेल्याचे काही जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे भाव कमी असतानाही शेतकरी कापूस विकत आहेत. सध्या कापसाची बाजारातील रोजची आवक एक लाख गाठींच्या दरम्यान असल्याचे उद्योगांकडून सांगण्यात आले. देशातील कापूस उत्पादकांना मोठा फटका बसत आहे. चांगल्या भावाच्या अपेक्षेने कापूस मागे ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना कमी भाव मिळत आहे. हंगामाच्या सुरुवातीला कापसाला सरासरी ८ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत होता. गेल्या हंगामातही हंगामाच्या सुरुवातीला सरासरी ७ हजार रुपये भाव होता. मार्चनंतर भावात मोठी वाढ झाली होती. यंदाही असचं घडेल, अशी…

Read More