Browsing: कृषी-चर्चा

कृषी-चर्चा

गेवराई पैधा गावचे सरपंच मंगेश साबळे यांनी गळ्यात दोन लाख रुपयांच्या नोटांची माळ घालून पंचायत समिती बीडीओचा निषेध केला. याचा…

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये, खासगी बाजारमध्ये नाफेडकडे १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल…

राज्यात १ एप्रिलपासून वीज जवळपास अडीच रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोग येत्या शुक्रवारी (३१ मार्च) विजांच्या दरनिश्चितीबाबतचा आदेश जारी…

केमवाडीचे (ता. तुळजापूर) युवराज नकाते यांनी कळवलेय, की – त्यांच्या भागातील ७० ते ८० टक्के कांदा बंगळुरू मार्केटला जातो. राज्य…

केमवाडीचे (ता. तुळजापूर) युवराज नकाते यांनी कळवलेय, की – त्यांच्या भागातील ७० ते ८० टक्के कांदा बंगळुरू मार्केटला जातो. राज्य…

राज्यात अवकाळी पावसाने मोठं नुकसान केलं आहे. रब्बी हंगामातील अनेक पीक मातीमोल झाली असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मागच्या कित्येक दिवसांपासून शेतकरी…

उन्हाळ्यात रोगाचा प्रादुर्भाव कमी असल्याने संरक्षित पाण्याची सोय असल्यास बाजरीपासून चांगले उत्पादन मिळवणे शक्‍य आहे. त्यासाठी योग्य नियोजन करावे. खरिपातील…