Browsing: कृषी-चर्चा

कृषी-चर्चा

कांदा लागवड भरमसाठ किंवा अति केली जाते म्हणून कांद्याला  भाव नाही हे कारण साफ खोटे असून महाराष्ट्रातील अनेक अवर्षणग्रस्त तालुक्यांतील…

सध्या कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण कांद्याच्या दरात (Onion Price) मोठी घसरण होत असल्याचं चित्र दिसत आहे. याबाबत केंद्र सरकारनं…

निर्यातक्षम द्राक्षाच्या  दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्या सांगली  जिल्ह्यात द्राक्ष निर्यातीस गती आली…

भारत खाद्यतेलाचा प्रमुख आयातदार आहे. देशातील तेलबियांचे दर कमी झाल्यामुळे भारत पामतेल आयातीवरील  शुल्क वाढविण्याच्या विचारात आहे, अशी माहिती सरकार…

फळबागेत आच्छादनाचा वापर केल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी करता येतो त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकवून राहण्यास मदत होते. खोडांना बोडोंपेस्ट लावावी. फळझाडांना…

कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी  संकटात सापडलेला असल्याने ठिकठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे, आंदोलन करत आहेत. सरकारने कांद्याचा हमीभाव,…

पाकिस्तानमधील कापड उद्योग सध्या गहन संकटात आहे. आधी पाकिस्तानधील कापूस उत्पादन ३० टक्क्याने घटले. त्यानंतर देशाची आर्थिक परिस्थिती बिघडल्याने आयातीसाठी…

मागील काही तासांत राज्यभरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पुढील दोन दिवस अद्यापही राज्यातील…

देशातील बहुतांश भागांत मार्च ते मे या तीन महिन्यांत उष्णेत्या लाटांचा  सामना करावा लागण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने  म्हणजे…

मागील आठवडाभरात तूर बाजारात समिश्र स्थिती राहिली. आफ्रिका आणि म्यानमारमधून आयात  होणाऱ्या तुरीला उठाव कमी होता. तर देशातील तूर शेतकऱ्यांनी…