Browsing: ताज्या बातम्या

कापूस गाठीदेखील बीआयएस (भारतीय मानक ब्यूरो) खाली आणण्याचा केंद्राचा प्रस्ताव आहे. मात्र याला टेक्‍‍स्टाइल लॉबीकडून सातत्याने विरोध होत असल्याने या…

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. टोमॅटोनंतर कांद्याच्या दरात वाढ (Onion Rate Hike) होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.…

खरीप हंगामातील पिकांचा विमा काढण्याची मुदत संपल्यानं शेकडो शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहणार होते. भंडारा जिह्यातील सुमारे दोन लाख…

जमिनीवर पाणी साठविल्यास त्यातून बाष्पीभवनामुळे पाण्याचा ऱ्हास होतो. तो टाळण्यासाठी जमिनीच्या पृष्ठभागाखाली पाणी साठा करण्यासाठी पुनर्भरण चर उपयुक्त ठरतात. सध्या…

देशाच्या भूभागाचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) आगमन झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. केरळचा बहुतांशी भाग, तमिळनाडूच्या…

गतवर्षी एप्रिलमध्ये सोळा तारखेला उन्हाळ कांद्याची खरेदी सुरू झाली. यंदा एक महिना उलटून गेल्यानंतरही खरेदी सुरू झालेली नसल्याने त्रस्त शेतकऱ्यांना…