Browsing: ताज्या बातम्या

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाचे सुरु आहे. खरीप पिकांच्या काढणीवेळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस…

ऐन दिवाळीत देशावर चक्रीवादळाचं संकट घोंगावतंय. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सीतरंग चक्रीवादळ असं या वादळाचं…

मुंबई : साखरेच्या बाबतीत सध्याचे खुले निर्यात धोरणच सुरु ठेवावे.  कोटा पद्धतीने साखर निर्यात करण्यास महाराष्ट्रातील साखर कारखानदारांचा विरोध असून…

शेतकऱ्यांची_बरोबरी_करणं_हे  देवाला_सुद्धा_शक्य_नसतं__! आमच्या हॉटेल महिलाराज वर पायजमा शर्ट घातलेला माणूस आला. पेहराव पाहून मला ते शेतकरी आहेत हे सांगणं…

परतीच्या पावसाने सर्वत्र धुमाकूळ घालणे सुरू केले आहे. यामुळे शेतातील रस्त्यांमध्ये पाणीच पाणी झाले असून, ऊसतोड करणे शक्य नाही, त्यामुळे…

मुंबई – महाराष्ट्रात पावसाने शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी ही दोन्ही पिके वाया गेली असून सरकारने ओला दुष्काळ जाहीर करतानाच आपला…

राज्यात मुसळधार पावसाचे थैमान सुरुच आहे. मुसळधार पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाला आलेला घास पावसाने हिरवल्याने…

राज्यशासनाच्या महत्वाकांक्षी ई पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी जमाबंदी आयुक्त कार्यालया मार्फत 15 ऑगस्ट 2021 पासून संपुर्ण राज्यात करण्यात येत आहे.…

गुलटेकडी मार्केटयार्डात रविवारी बटाटा, टोमॅटो, सिमला मिरची, शेवगा आणि मटारच्या भावात वाढ झाली. तर, घेवड्याच्या भावात घट झाली आहे. अन्य…