Browsing: ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्हाभरात अवकाळी पाऊस होत असून याचा फटका नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मिरची  व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसताना दिसत आहे. झालेल्या अवकाळी पावसात …

भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन हे 14 ते 18 डिसेंबर पुण्यात (Pune) होणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि संमेलन केंद्र भोसरीजवळ…

सध्या लम्पी आजारामुळे बंद केलेले जनावरांचे बाजार पुन्हा सुरू करावेत, अशी मागणी शेतकरी, गोपालक व व्यापारी यांनी पशुसवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे…

जगात फळांच्याही अनेक महागड्या प्रजाती आहेत. त्यामध्ये रूबी रोमन ग्रेप्स (लाल द्राक्षे), यूब्री मेलन (कलिंगड) यांच्यासारख्या काही फळांचा समावेश होतो.…

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरून शिवाजी महाराजांची अवहेलना केल्याच्या निषेधार्थ सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकरतर्फे…

साखर कारखान्यातून स्वस्तात साखर मिळवून देण्याचे आमिष दाखवत पुण्यातील एका व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून दोन लाख 54 हजारांना लुटल्याची घटना…

पुणे ः देशातील शेतकरी कापूस दरवाढीची वाट पाहत असतानाच कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (‘सीएआय) कापूस आयातीवरील  शुल्क रद्द करण्याची मागणी…

आंबेगाव तालुक्यातील मंचरजवळील शेवाळवाडी-मणिपूर येथे महावितरण कंपनीच्या वीजवाहक तारा तुटल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन सहा एकर ऊस जळाल्याची घटना शुक्रवारी (दि. 9)…

कोल्हापूरचा गूळ वैशिष्ट्यपूर्ण आहे. या गुळाला परदेशातही मागणी आहे. गूळ व्यवसायाकडे कोल्हापूरची मदर इंडस्ट्री म्हणून पाहिले जाते. कोल्हापूरच्या शेतकर्‍यांनी कोणतीही…

सध्या राज्यात शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची पिके जळून जात आहेत. यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा…