Browsing: ताज्या बातम्या

राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना पळो की सळो करून सोडले आहे. खरीप पिकांची काढणी सुरु असतानाच ऐन वेळी…

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांची सर्वच पिके पाण्यात असल्याने पिकांचे नुकसान  होत आहे. परभणी आणि…

(Bark eating caterpillar) इन्डरबेला क्वाड्रीनोटेटा हे तिचे शास्त्रीय नाव असून लेपिडोप्टेरा या कुळातील आहे हि अळी डाळिंब, पेरू, आंबा, बोर,…

पिकांच्या जोमदार वाढीसाठी व अधिक उत्पादनासाठी रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा संतुलित वापर करणे फायदेशी पिकांच्या जोमदार वाढीसाठी व अधिक उत्पादनासाठी…

परतीच्या पावसाचे गणित २०१० पासून बिघडले आहे. साधारणत: १७ सप्टेंबरला राजस्थानातून माघारी फिरणारा पाऊस यंदा २३ सप्टेंबरपासून माघारी फिरत आहे.…

पुणे | टोमॅटोची वाहतूक करणारा ट्रॅक्टर व ट्रॉली फाट्या मध्ये पडून रावणगाव (ता. दौंड) येथे झालेल्या अपघातात तीन महिला ठार…

पुढील ३-४ दिवसांत वायव्य आणि मध्य भारतातील आणखी काही भागांतून मान्सून माघारीसाठी परिस्थिती अनुकूल राहण्याची शक्यता आहे. उत्तर अंदमान समुद्रावर…

नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष व भाजीपाला ही पिके मुख्य असून; खरीप हंगामाच्या सुरवातीला शेतकऱ्यांकडून किटकनाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.…