- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
‘मंदोस’ चक्रीवादळ आज (9 डिसेंबर) चेन्नईच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आली आहे. तामिळनाडूमधील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आला आहे. तर महाराष्ट्रातील काही भागातही या चक्रीवादळाचे सावट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. वाचा सविस्तर बातमी. तेरा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट बंगालच्या उपसागरात बुधवारी (दि. 7) सकाळी ‘मंदोस’ या चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. हे नाव संंयुक्त अरब राष्ट्राने दिले आहे. हे चक्रीवादळ आज शुक्रवारी (दि.९) चेन्नईच्या किनारपट्टीवर येण्याची शक्यता असल्याने या भागातील तेरा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Cyclone Mandos) देण्यात आला आहे. येत्या 48 तासांत हे वादळ उग्र रूप धारण करू शकते. पावसाचा धोका पाहता तेथे…
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मंदौस चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात चार दिवस पावसाळी वातावरण असणार आहे. ११ ते १४ डिसेंबरदरम्यान राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर राहील. मंदौस म्हणजे तिजोरी हे नाव संयुक्त अरब राष्ट्राने दिलेले असून, ते ९ डिसेंबररोजी पाँडिचेरी व श्रीहरीकोटा येथील मामल्लापूरमजवळ मध्यरात्री जमिनीवर येणार आहे. याची तीव्रता शुक्रवार ते रविवार (९ ते ११ डिसेंबर) अशी राहील. महाराष्ट्रावर ११ ते १४ डिसेंबरपर्यंत परिणाम राहील. हे चक्रीवादळ गोलाकार फिरत येत असून, वेग ताशी ७६ किलोमीटर इतका आहे. राज्यात ढगाळ वातावरण.. या चक्रीवादळामुळे राज्यात बाष्पयुक्त वारे वेगाने येत असून, ढगाळ…
पुणे जिल्ह्यास आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये ’वैयक्तिक शेततळे’ या घटकासाठी सुमारे 4 कोटी 80 लाख रूपये अनुदानाची रक्कम देण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्यांसाठी कमाल 75 हजार रुपये रक्कमेच्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुभाष काटकर यांनी दिली. मुख्यमंत्री कृषि सिंचन र्गत ‘वैयक्तिक शेततळे’ घटकाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकर्यांनी महाडीबीटी पोर्टलच्या www. mahadbtmahait. gov. in या संकेतस्थळावर ऑनलाईनरित्या अर्ज करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. महाडीबीटीच्या संकेतस्थळावर ‘वैयक्तिक शेततळे’ ही बाब कार्यान्वित करण्यात आलेली असून याकरिता शेतकर्यांनी अर्ज करतांना ‘सिंचन साधने व सुविधा’ या टॅबअंतर्गत ‘वैयक्तिक शेततळे’ या बाबीची निवड करावी. त्यानंतर…
नवी दिल्ली : ऐन थंडीत तुम्हाला अंडे महाग होण्याची शक्यता आहे. त्यासाठी तुम्हाला काही दिवसात जास्त दाम मोजावे लागू शकतात. अंड्यांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. मागणी आणि पुरवठ्यात अडथळे येत असल्याने किंमत वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एवढेच नाही तर भारताने अंडे निर्यातीत आघाडी घेतली आहे. बाजारातील तज्ज्ञानुसार भारतीय अंडे सर्वात महाग असलेले महागडे उत्पादन ठरले आहे. इंग्लंड आणि मलेशियातून अंडे विक्रीत कमी येत असल्याने भारतीय अंड्यांना प्रचंड मागणी आली आहे. भारतीय अंड्याच्या निर्यातीत 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. जगभरात अंड्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. अमेरिकेत अंड्याची किंमत या वर्षात सर्वाधिक वाढली आहे. वर्ष दर वर्षात या किंमतीत 220%…
आपण आता कायम साखर निर्यातदार देश झालो आहोत. त्यामुळे आता साखर कारखानदारीचे नियोजन करताना निर्यातीचाच विचार करावा लागणार आहे. जागतिक बाजारातले साखरेचे दर कितीही घसरले, तरी ते आपल्याला परवडले पाहिजेत आणि त्यासाठी उत्पादन खर्च कमी करणे हाच उपाय आहे. साखर हे संवेदनशील उत्पादन आहे. कांदा आणि साखर ही दोन उत्पादने राजकीय झाली आहेत. या दोन वस्तू महाग झाल्या की, लोकांचा संताप होतो आणि ते आपला संताप मतपेटीतून व्यक्त करतात. आजकाल शेतकरीही जागे झाले आहेत. ते उसाला चांगला भाव मिळावा म्हणून आंदोलने करायला लागले आहेत. म्हणजे एका बाजूने साखरेचा भाव संवेदनशील आणि दुसर्या बाजूला उसाचा दर हाही नाजूक विषय. उसाला…
पुणे : पुरंदर तालुक्यात सध्या अंजीराचा खट्टा हंगाम जोरात सुरू आहे. दिवे परिसरात अंजीराचे दर्जेदार उत्पादन घेतले जाते. हंगामाच्या सुरुवातीला पावसाने थोडासा फटका बसला. मात्र, त्यातून आपल्या अंजीर बागा शेतकऱ्यांनी वाचविल्या. या वर्षी सुरुवातीपासूनच अंजीराला चांगला बाजारभाव मिळत होता. मात्र, सध्या गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, याचा अंजीर उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत आहे. ढगाळ वातावरणामुळे अंजीर झाडावरच उकलत असून, उकललेले अंजीर अक्षरशः फेकून दिले जात आहेत. मागच्या आठवड्यात अंजीराच्या एका बॉक्सला तीनशे ते साडेतीनशे रुपये बाजारभाव मिळत होता. मालाचा दर्जा घसरल्याने बाजारभावही कमी झाले आहेत. अंजीर बागेसाठी उत्पादकांना साधारण एकरी एक लाख रुपये उत्पादन खर्च येतो, शिवाय अंजीर…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 09/12/2022 उमरखेड पिवळा क्विंटल 250 5200 5500 5300 उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 430 5200 5500 5300 08/12/2022 येवला — क्विंटल 171 4951 5381 5350 अमरावती — क्विंटल 3 5600 5800 5700 लासलगाव — क्विंटल 989 3000 5453 5391 लासलगाव – विंचूर — क्विंटल 1040 3000 5400 5350 जळगाव — क्विंटल 3 5200 5200 5200 औरंगाबाद — क्विंटल 37 3450 5175 4312 नंदूरबार — क्विंटल 167 4000 5369 4675 उदगीर — क्विंटल 4500…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 09/12/2022 खेड-चाकण — क्विंटल 300 700 1500 1200 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 3 1000 1600 1300 08/12/2022 कोल्हापूर — क्विंटल 4673 700 2000 1200 औरंगाबाद — क्विंटल 3390 100 1200 650 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 9514 800 2100 1450 खेड-चाकण — क्विंटल 350 800 1500 1200 श्रीरामपूर — क्विंटल 652 100 1221 700 सातारा — क्विंटल 201 1000 1500 1250 जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 75 300 1600…
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये तरकारी विभागात पालेभाज्या आणि फळभाज्यांची प्रचंड आवक झाल्याने सर्व मालाच्या भावात मोठी घसरण झाली आहे. पालेभाज्या 1 ते 2 रुपये गड्डी या दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मार्केट पर्यंत शेतमाल घेवून येण्याचे भाडे देखील वसूल झाले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. चाकण मधील घाऊक भाजीपाला बाजारात खेड तालुक्यासह उत्तर पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या मेथी व शेपूला बुधवारी अवघा 4 ते 5 रुपये दर मिळाला. कोथिंबीर अवघ्या 1 ते 2 रुपये गड्डी दराने विक्री झाली. त्यामुळे किरकोळ बाजारातही भाव कमी झाले आहेत. हिवाळा सुरू झाला असून थंडीची चाहूल लागली आहे. पालेभाज्यांसाठी…
केंदूर (शिरूर) येथील केंद्राईमाता शेतकरी कंपनीने उभ्या जाळीदार रचना असलेल्या व १२०० ते १३०० किलो साठवण क्षमतेच्या चाळीची पद्धत अवलंबिली. मात्र अभ्यास, अनुभव व बुद्धिकौशल्याच्या आधारे पाइप्स व ब्लोअरसहितचे सुलभ तंत्रज्ञान त्यात तयार केले. त्यातून कांद्याचे नुकसान कमी होऊन तो अधिकाधिक काळ टिकवणे शक्य झाले. साहजिकच विक्री चांगल्या प्रकारे करून चांगला दर मिळवणे व उलाढाल वाढवणे शक्य झाले. शेतकऱ्यांच्या (Farmer) मालाला दर मिळवून देणे, नवी बाजारपेठ (Markect) उपलब्ध करणे, उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविणे या उद्देशाने केंदूर (ता. शिरूर, जि. पुणे) येथे परिसरातील २२ शेतकरी गटांतील शेतकऱ्यांना एकत्र करून सन २०१५ मध्ये केंद्राईमाता शेतकरी कंपनीची स्थापना झाली. मंगेश गावडे…
