- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
केंद्र सरकारकडून (Central Govt) गव्हानंतर डाळींची (Pulses) बंपर खरेदी (Purchase) करण्यात आली आहे. तसेच चालू हंगामामध्ये २०२२-२३ साठी 2.5 लाख मेट्रिक कांद्याचा साठा (Onion stock) करण्यात आल्याचे केंद्राकडून सांगण्यात येत आहे. तसेच देशात सर्व डाळी मिळून 43 लाख टन बफर स्टॉक करण्यात आला आहे. देशातील सर्वच राज्यात वेगवेगळ्या डाळींना मागणी आहे. हे पाहता इतर देशांतूनही काही डाळींची आयात करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना राज्यांमध्ये सुरू असल्याचे केंद्र सरकारचे अधिकारी सांगतात. त्या योजनांच्या योग्य संचालनासाठी गहू आणि डाळींचा पुरेसा बफर स्टॉक आहे. सध्या 227 लाख टन गहू आहे नोंदीनुसार, सरकारी गोदामांमध्ये 227 लाख टन गहू आहे,…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : आले दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 22/10/2022 पुणे- खडकी लोकल क्विंटल 1 2200 2200 2200 पुणे-मोशी लोकल क्विंटल 8 2000 3000 2500 कराड लोकल क्विंटल 15 2000 3000 3000 21/10/2022 राहता — क्विंटल 3 3000 5000 4000 अमरावती- फळ आणि भाजीपाला हायब्रीड क्विंटल 140 4000 5000 4500 पुणे लोकल क्विंटल 514 1400 4000 2700 पुणे-मोशी लोकल क्विंटल 32 2000 2500 2250 मुंबई लोकल क्विंटल 1313 3800 6500 5200 इस्लामपूर लोकल क्विंटल 4 2500 3000 2800 रत्नागिरी नं.…
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाचे सुरु आहे. खरीप पिकांच्या काढणीवेळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस आणि मका पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीच्या आलेल्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांना दिलासा म्हणून 73 हजार शेतकऱ्यांना 40.71 कोटींची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. परभणीमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेतील मध्य हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे 83 हजार 814 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 40 कोटी 71 लाख 12 हजार रुपये विमा भरपाई म्हणून मंजूर करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपन्यांकडून रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 22/10/2022 मनवत पिवळा क्विंटल 233 3900 4850 4325 झरीझामिणी पिवळा क्विंटल 104 4400 4700 4580 21/10/2022 येवला — क्विंटल 1393 4000 5100 4650 येवला -आंदरसूल — क्विंटल 116 3800 4826 4350 लासलगाव — क्विंटल 3957 3500 5400 5261 जळगाव — क्विंटल 57 4750 5000 4850 शहादा — क्विंटल 894 3701 5201 4699 औरंगाबाद — क्विंटल 70 3300 4370 3835 माजलगाव — क्विंटल 2558 3800 4929 4600 राहूरी -वांबोरी — क्विंटल 34…
शेतकरी बंधुंनो तुर पिकात कळ्या व फुले दिसू लागताच पहिल्या फवारणीत तुरीवरील किडींच्या एकात्मिक व्यवस्थापन योजनेचा घटक म्हणून पाच टक्के निंबोळी अर्क या वनस्पतीजन्य कीटकनाशकाची फवारणी करा. (A) वाळलेल्या निंबोळ्या पासून पाच टक्के निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत : (१) शेतकरी बंधूंना दरवर्षी पावसाळा सुरू होण्याच्या आधी प्रत्येक शेतकऱ्याने सर्वसाधारण सर्व पिकाकरिता कीड व्यवस्थापन करण्याकरता पाच टक्के निंबोळी अर्काचा वापर करायचा आहे म्हणून किमान 50 ते 100 किलो निंबोळ्या उपलब्ध असताना जमा कराव्यात. नंतर ह्या निंबोळ्या चांगल्या वाळवून साफ करून साठवून ठेवाव्यात. (२) फवारणीच्या आदल्या दिवशी एक एकर क्षेत्र फवारणी करायची आहे असे गृहीत धरून पाच किलो वाळलेल्या निंबोळ्या कुटून…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : बटाटा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 21/10/2022 पुणे-मोशी लोकल क्विंटल 118 1500 1800 1650 20/10/2022 नाशिक — क्विंटल 561 1400 2050 1800 जळगाव — क्विंटल 225 1200 2000 1500 जुन्नर – नारायणगाव — क्विंटल 5 1600 2510 2000 औरंगाबाद — क्विंटल 1080 1500 1800 1650 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 9790 1500 2100 1800 खेड-चाकण — क्विंटल 2000 1800 2700 2200 श्रीरामपूर — क्विंटल 196 1500 2100 1800 भुसावळ — क्विंटल 25 2000 2000 2000…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : टोमॅटो दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 21/10/2022 खेड-चाकण — क्विंटल 126 2000 4000 3000 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 20 3065 4000 3535 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 1 3000 3000 3000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 161 1000 2500 1750 20/10/2022 कोल्हापूर — क्विंटल 236 500 2000 1000 औरंगाबाद — क्विंटल 46 2500 4500 3700 खेड-चाकण — क्विंटल 168 2000 3000 2500 श्रीरामपूर — क्विंटल 27 2000 4000 3000 सातारा — क्विंटल 93 2000 3000 2500 मंगळवेढा — क्विंटल 84 300…
शेतकरी बंधुंनो ताजी फळे व भाजीपाल्याचा आपल्या आहारात समावेश असतो. परंतु विषारी रासायनिक कीडनाशकांचा अमर्याद वापर जर या फळावर व भाजीपाल्याच्या पिकावर झाला असेल व विशेषतः या फळ व भाजीपाला पिकावर पीक काढणीच्या वेळी या रासायनिक कीडनाशकांचे अंश किड नाशक अवशेषांच्या कमाल अवशेष मर्यादेच्या बाहेर (एम. आर. एल) शिल्लक राहिलेले असतील व अशी फळे व भाजीपाला आपल्या आहारात जर गेला तर तो मानवी आरोग्यास अपायकारक ठरू शकतो. शेतकरी बंधुंनो सुरक्षित अन्नासाठी कीडनाशक वापरानंतर कमाल अवशेष मर्यादेपर्यंत पोहोचून पीक काढणी साठी चे प्रतीक्षा कालावधी काही कीटकनाशकसाठी शास्त्रज्ञांनी काढून दिलेले आहेत. या पीकवार कीडनाशकाच्या वापरानंतर कमाल अवशेष मर्यादा व पीक काढणीसाठी चे…
जर आपण मिरची लागवडीचा विचार केला तर महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये थोड्याबहुत फरकाने मिरची लागवड होते. परंतु मिरचीचे अनेक जाती असून त्यातील शिमला मिरची या जातीची लागवड देखील आता मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे.बहुतेक शेतकरी बंधू पॉलिहाऊस तंत्रज्ञानाचा वापर करून शिमला मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतात. कारण कमी कालावधीमध्ये चांगले उत्पादन देण्याची क्षमता शिमला मिरची या भाजीपाला पिकात आहे. जर आपण बाजारपेठेतील मागणीचा विचार केला तर जास्त करून हॉटेलिंगमध्ये शिमला मिरचीचा वापर मोठ्या प्रमाणावर केल्या जातो. उदाहरणच घ्यायचे झाले तर चायनीज बनवण्यासाठी अनेक रेस्टॉरंट वर देखील शिमला मिरचीचा फार मोठ्या प्रमाणावर वापर होतो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील ही फार उपयुक्त आहे. शिमला मिरचीची लागवड शेतकरी बंधूनी करायची ठरवली…
मंत्री मंडळ बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास (भूविकास) बँकेच्या सुमारे ३५ हजार शेतकऱ्यांचे ९६४ कोटींचे थकीत कर्ज माफ करून या बँकेच्या सर्व मालमत्ता शासनाच्या ताब्यात घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. शासनाच्या या निर्णयानुसार भूविकास बँकेच्या ३४,७८८ कर्जदार शेतकऱ्यांचे ९६४.१५ कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले असून या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ६९,००० हेक्टर शेतजमिनीवरील भूविकास बँकांच्या कर्जाचा बोजा कमी होणार आहे. राज्यातील भूविकास बँकेच्या सर्व शाखांमधील सेवानिवृत्त तसेच कार्यरत व कंत्राटी कर्मचाऱ्यांची थकीत असलेली एकूण रु.275.40 कोटींची थकबाकी लवकरच देण्यात येणार असल्याने भूविकास बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कर्मचार्यांची…
