- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
१९१६ मधला लखनौ काँग्रेस अधिवेशनातला प्रसंग. अधिवेशनासाठी आलेल्या नेत्यांचे तंबू मैदानात लागले होते. जमलेल्या नेत्यांच्या भेटी घेण्यासाठी एक शेतकरी धडपडत होता. चंपारण्यातील शेतकऱ्यांवरील अन्यायाच्या वेदना तो सांगत होता, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अधिवेशनात प्रस्ताव मांडण्याची विनंती करत होता; पण कुणी त्याचं मनोगत ऐकायला तयार नव्हतं. त्याची साधी दखलही कुणी घेत नव्हतं. अशातच काठेवाडी पोषाखातले गांधी त्याच्या नजरेस पडले. हा आपल्यातलाच माणूस दिसतोय, आपल्यासाठी हा काही तरी निश्चित करेल, या आशेने तो शेतकरी गांधींजवळ गेला. त्याने गांधींना नमस्कार केला. आपण चंपारण्यातील शेतकरी असून आपलं नाव राजकुमार शुक्ल आहे, असं त्याने गांधींना सांगितलं. ‘चंपारण्यातील शेतकऱ्यांवर निळीचे गोरे व्यापारी अन्याय करत आहेत. नीळ…
वांगी पिकाच्या बाजार भावाचा विचार करताना आपण गावरान काटेरी वांगी हे प्रमाण मानून अंदाज घेणार आहोत. वांग्याचे बाजार भाव आढावा घेताना एक गोष्ट लक्षात येते की दरवर्षी साधारणपणे जुन जुलै आणि सप्टेंबर आक्टोबर हे महिने वांग्याचे भाव सर्वात जास्त उंची वर गेलेले पहायला मिळतात याचे महत्वाचे कारण म्हणजे पावसाळ्यामध्ये उत्पादन खर्च मोठा असतो.फुलधारणा अवस्थेमध्ये मोठ्या थेंबाचा पाऊस झाला की तिथे फलधारणा कमी प्रमाणात होते. 2019 ते 2021 बाजार भावाचा विचार करता प्रत्येक वर्षी जून ते आक्टोबर या कालावधीत वांग्याचे भाव सातत्याने 40 ते 60 रुपये किलो दरम्यान चाललेले पहायला मिळाले.2021 च्या नोव्हेंबर महिन्यात भाव थोडेसे कमी झाले होते मात्र तरीही…
शास्त्रज्ञ – शेतकरी परिसंवाद, मु. पो. निंभी, ता. मोर्शी, जि. अमरावतीदि. २९ सप्टेंबर, २०२२ महाराष्ट्र राज्याचे माजी कृषि मंत्री व सध्याचे राज्यसभेचे खासदार मा. डॉ. अनिल बोंडे साहेब Dr. Anil Bonde यांच्या पुढाकाराने आणि केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या वतीने मोर्शी तालुक्यातील निंभी येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकदिवसीय मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्रादरम्यान मा. अनिल बोंडे साहेब आणि मा. डॉ वाय जी प्रसाद, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कापूस अन्नद्रव्य आणि कीडनाशक कीट चे वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी मी आपलं शेत आपला परिसर (बाबासाहेब फंड) कपाशीतील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन या विषयी उपस्थित…
नमस्कार द्राक्षबागायतदार बंधुनो,भुरी रोग (पावडरी मिल्ड्यू) हा ॲस्कोमायसिटीज वर्गातील एरिसायफेलीझ गणातील एरिसायफेसी कुलातील कवकांमुळे होणारा कवकजन्य रोग आहे.भुरी हा रोग द्राक्षे, वाटाणा, काकडी, गहु यांप्रमाणे अनेक पिकांवर विशेषत्वाने आढळून येतो. विशेषतः समशीतोष्ण हवामानात हा रोग अनेक वनस्पतीवर आढळून येतो. या रोगात पोषकाच्या पृष्ठभागावर पांढरट करड्या रंगाची संगजिऱ्याच्या पुडीप्रमाणे दिसणारी वाढ दिसून येते आणि त्यात कवकजाल, विबीजुकदंड, रंगहीन विबीजुके व कवकजालात विखुरलेले काळ्या रंगाचे युक्तधानीफल [कवक] यांचा समावेश असतो. पावडरी भुरी रोगाची सर्व कवके सदापरजीवी असतात. काही अपवाद वगळता त्यांचे शोषक भाग पोषकाच्या बाह्यत्वचेतील कोशिकांत आढळून येतात परंतु त्यामुळे बाह्यत्वचेला इजा झाल्याचे दिसून येत नाही. विबीजुके साखळीत असतात. वाऱ्यामुळे ती अलग…
रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये सोयाबीन पीक घ्यावे की नाही घ्यावे नेमके केव्हा घ्यावे कसे नियोजन असावे याबद्दल सविस्तर विश्लेषण👉🏻 बऱ्याच शेतकऱ्यांनी हे प्रश्न उपस्थित केलेले आहेत # व शेतकरी वर्गाला पडलेला प्रश्न म्हणजे रबी व उन्हाळी हंगामात सोयाबीन घ्यावे की नाही ? त्यामध्ये प्रामुख्याने बरेच लोक सोयाबीन हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात येते असे वक्तव्य करतात व असे अनेक व्हिडिओ सुद्धा युट्यूबला उपलब्ध आहेत. कोणाचा हेतू काय असेल माहीत नाही सोयाबीन हिवाळ्यात येते की नाही येत हे महत्वाचे आहे, आणि त्यापेक्षाही ते हिवाळ्यात घ्यावे की नाही घ्यावे हे जास्त महत्त्वाचं आहे # किंवा घ्यायचेच असेल तर केव्हा पेरणी केली पाहिजे, आणि कोणते…
शेतकऱ्यांना मिळणारा लाभ३० सप्टेंबर रोजी थकीत असलेले व दि. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज होणार माफ!कर्जमुक्तीची रक्कम राज्यशासन शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात थेट भरणार!राष्ट्रीयकृत, व्यापारी,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका,ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज माफ होणार ! यांना लाभ मिळणार नाहीआजी व माजी मंत्री, आजी व माजी आमदार आणि खासदारकेंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून)महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून)सहकारी साखर कारखाने,कृषीउत्पन्न बाजार समिती,…
पैशाच्या वाटपाच्या पध्दती सोप्या करतेनगद आणि स्वरूपासंबंधी कठिणपणा काढून टाकतेप्रत्येक पिकासाठी कर्जाकरीता अर्ज करण्याची गरज नाहीशेतकरयासाठी व्याजाचा भार कमी करणे शक्य करीत कोणत्या ही वेळी खात्रीलायकपणे कर्ज मिळण्याची हमीशेतकरयाच्या सवडी आणि निवडीप्रमाणे बियाणे, उर्वरके खरेदी करण्यास मदत करतेडीलर्स कडून कॅश अव्हेल डिस्काउंट (नगद लाभ सूट) वर खरेदी करण्यास मदत करतेवर्षांपर्यंत कर्जाची सुविधा – हंगामी मूल्यांकनाची गरज नाहीजास्तीत जास्त कर्जाची मर्यादा (सीमा) शेतीच्या उत्पन्नावर आधारितकिती वेळा पैसे काढू शकता ती संख्या कर्ज सीमेवर अवलंबूनपरतफेड फक्त हंगामा नंतरशेतीसाठी घेतलेल्या आगावू रकमेवर व्याज दर लागू असल्याप्रमाणेजामीन, मार्जिन व दस्तऐवजांचे मानक शेतीसाठी घेतलेल्या आगावू रकमेवर लागू असल्याप्रमाणे किसान क्रेडिट कार्ड कसे मिळवावे आपल्या नजीकच्या…
अमरिका मे चीन से सिलाई के धागे (एचएस कोड 525) के अलावा भारत के सूती धागे के आयात में हाल ही में कई गुना उछाल देखा गया है। आयात में वृद्धि के बारे में घरेलू बाजार में बड़बड़ाहट सुनी जा रही है और फाइबर 2 फैशन का बाजार अंतर्दृष्टि उपकरण टेक्सप्रो भी यही संकेत देता है। व्यापार सूत्रों के अनुसार, आयात लगभग 20 प्रतिशत सस्ता है लेकिन मात्रा कम है।मात्रा के संदर्भ में, चीन से भारत के सूती धागे का आयात मई 2022 की तुलना में जून में चार गुना बढ़ गया और जुलाई 2022 में महीने-दर-माह मामूली वृद्धि देखी…
गंधक व कॅल्शियम वापरण्याचे अनेक फायदे:-१)गंधक व कॅल्शिअम हे प्रकाशसंश्लेषण क्रियेत भाग घेऊन पानामधील हरितद्रव्य वाढविण्यास मदत करते त्यामुळे कांदा व रोपाच्या मुळीला चालना मिळते.२)गंधक हा प्रत्येक जिवंत पेशीचा एक भाग आहे,तसेच सिस्टीन, सिस्टाइन व मिथिनोओतील या आवश्यक जमिनीतील आम्लांचा एक घटक आहे.३)गंधक हे बीजत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत करते त्याचबरोबरिने कांदा पिकाच्या मुळावरील गाठीमध्ये वाढ करण्यास व जीवाणुद्वारे नत्र स्थिरीकरण्यास मदत करत आणि चयापचय क्रियेला मदत करते.४)कांदा पिकावरील करपा व पिवळेपणासाठी 80℅मुख्य उपाय म्हणून उपयोग होतो.५)गंधकामुळे हरिद्रव्यनिर्मितीच्या व प्रकाशसंश्लेषण क्रियेमध्ये वाढ होते. गंधकच्या व कॅल्शियम कमतरतेची कांदा व रोपमध्ये आढळून येणारी लक्षणे:- १)कांदा पिकाची वाढ खुंटते.२)नवीन येणारी पात पिवळी पडू…
✍श्री.सतिश भोसले @ 09762064141.नमस्कार द्राक्षबागायतदार बंधुनो,द्राक्ष बागेतील फळछाटणी व्यवस्थापन समजून घेत असताना द्राक्ष बागेतल्या फळ छाटणी अवस्थेअगोदर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खरड छाटणी व्यवस्थापन होय, कारण जर खरड छाटणी व्यवस्थापन योग्यरित्या झाले तरच फळ छाटणी व्यवस्थापनाला महत्व आहे. थोडक्यात एप्रिल महिन्यात खरड छाटणी झाल्यानंतर बागेची योग्य ती काळजी घेतली तरच चांगल्या प्रकारे काडयांची निर्मीती होते व काडी फळधारणा युक्त असेल तरच फळछाटणी महत्वाची यात खरड छाटणीनंतर फुटून आलेल्या नविन फुटीतील योग्य ती फुट राखणे, अतिरिक्त फुटींची विरळणी करणे, दोन (फांद्या) काड्यामधील योग्य अंतर राखणे, वेळेवर सबकेन करणे, सबकेनच्या पुढील शेंडा योग्य वेळी मारणे, काडीवरिल पानांची संख्या नियोजन करणे, अन्नद्रव्यांचा व्यवस्थीत…
