Author: Neha Sharma

देशातील बाजारात हरभरा दर आजही दबावात आहेत. काही बाजारांमध्ये नव्या हरभऱ्याची आवक आणि नाफेडच्या विक्रीचा दरावर दबाव आहे. यंदा देशात हरभरा लागवड कमी झाली. त्यातच बदलते हवामान आणि पावसाचा पिकाला फटका बसतोय. मग या स्थितीत हरभरा बाजार कसा राहील? यंदा हरभऱ्याला दराचा आधार मिळेल का? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी. देशातील काही बाजारात सध्या नवा हरभरा दाखल होत आहे. तर दुसरीकडे नाफेडही स्टाॅकमधील हरभरा कमी दरात बाजारात आणत आहे. अनेक केंद्रावर नाफेडची विक्री सुरु आहे. त्यामुळे हरभरा दरावर दबाव आहे. सध्या बाजारात हरभऱ्याला प्रतिक्विंटल ४ हजार ५०० ते ४ हजार ९०० रुपये दर मिळत आहे. सध्या प्रक्रिया उद्योग गरजेप्रमाणे हरभऱ्याची खरेदी करत आहे.…

Read More

अनेकदा आपन जिवामृताचा वापर आपल्या शेतात करतो. त्याचे कार्य काय आहे व वापर कसा करावा व का करावा त्यामुळे आज सर्व प्रश्नांचे उत्तर या लेखात मिळणार आहे आमच्या घरी वडिलोपार्जित जनावरें पाळली जात आहे.ती परंपरा आम्ही पुढे जपत आहे कारण गायीचे निघणारे दुध व त्यापासून दही व तुप हे सर्वात आवडते पदार्थ आहेत मी नेहमी गोमुत्र साठवुन शेतीत विविध प्रयोग करत असतो. गायीच्या शेणाचा व गोमुत्राचा वापर करुन जैविक शेतीचा प्रयोग मि माझ्या शेती वर केलेला आहे. या अनुभवातुन एक गोष्ट शिकलो एखाद्या तंत्राचे ताबडतोब फायदे मिळतात म्हणुन कोणत्याही शास्त्रीय अभ्यासा शिवाय ते तंत्रज्ञान शेतीमध्ये वापरणे म्हणजे एक धुळफेक म्हणावं लागेल.…

Read More

सहकारी साखर कारखान्यांनी २०१६-२०१७ पूर्वी शेतकऱ्यांना दिलेली जादाची रक्कम इनकम टॅक्ससाठी खर्च म्हणून ग्राह्य मानली जाणार आहेत. त्यामुळे देशातील साखर कारखान्यांना आयकर रुपात जे १० हजार कोटी द्यावे लागणार होते, ते संकट टळले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या या घोषणचे सहकारी साखर कारखान्यांकडून स्वागत होत आहे. (budget relief for sugar factories) साखर कारखाने पूर्वी SMP नुसार तर सध्या FRP नुसार शेतकऱ्यांना उसाचे बील अदा करत आहेत. बऱ्याच वेळा साखर कारखाने शेतकऱ्यांना जादाची रक्कम देऊ केलेली आहे. पण आयकर विभागाने १९९८ ते १९९९पासूनची ही रक्कम खर्च न धरता साखर कारखान्याचा नफा मानली होती. त्यामुळे यावरील इनकम टॅक्स साखर कारखान्यांना…

Read More

आज देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. देशाला स्वावलंबी करण्यासाठी कृषी तंत्रज्ञानाची गरज असली तरी अर्थसंकल्पात विशेष काही नाही. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प तयार करण्यात आला असल्याने शेतीच्या हाती फारसे काही जाईल असे वाटत नाही. अनेकांनी या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे यामध्ये छोट्या शेतकऱ्यांना आधार दिला पाहिजे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी योजना आखल्या पाहिजेत. पेरू व इतर फळपिकांच्या प्रक्रिया उद्योगाला चालना द्यायला हवी, पण अर्थसंकल्पात छोट्या शेतकऱ्यांसाठी काहीच दिसत नाही. पेरू व इतर फळपिकांच्या प्रक्रिया उद्योगाला चालना द्यायला हवी होती. 2023 चा अर्थसंकल्प शेतकर्‍यांच्या फायद्याचा होण्याऐवजी केवळ स्वप्नच आहे. शेतकऱ्यांना स्वप्न दाखवणाऱ्या अनेक घोषणा अर्थसंकल्पात दाखविण्यात आल्या, मात्र त्या होताना दिसत…

Read More

अर्थमंत्री  निर्मला सीतारमण  यांनी बुधवारी देशाचा 75 वा अर्थसंकल्प सादर केला. यंदा श्री अन्न अर्थात भरडधान्यासंबंधी मोठी घोषणा करण्यात आली. त्यामुळे श्री अन्न म्हणजे नेमकं काय, याविषयी चर्चा सुरु झाली आहे.  भारतात भरडधान्यापासून तयार झालेले पदार्थ सेवन करण्याची परंपरा आहे. यामुळे शरीर निरोगी राहते. या परंपरेचा प्रसार विदेशातही करण्याचा भारताची योजना आहे.  भरडधान्यालाच भारतात श्री अन्न असं नाव देण्यात आलंय. त्यामुळे या योजनेचं नावही श्री अन्न ठेवण्यात आलंय. श्री अन्न का म्हटलं गेलंय? केंद्र सरकारने यंदाचं वर्ष भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केलंय. धान्याला संस्कृतमध्ये अन्नम् आणि हिंदीत अन्न म्हटलं जातं. कोणत्याही गोष्टीच्या शुभ सुरुवातीसाठी श्री हा शब्द वापरतात. त्यामुळे या…

Read More

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प 2023-24 सादर केला. 2024 च्या निवडणुकांपूर्वीचा मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्पीय भाषणातील प्रमुख मुद्दे: – कोरोना महासाथीच्या काळात 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य वाटप, सलग 28 महिने योजना सुरू होती. त्यानंतरही योजना सुरू आहे. दोन लाख कोटींचा खर्च करण्यात आला. पुढील वर्षभर ही योजना सुरू होणार – कोविन अॅप, यूपीआयमुळे जगाने भारताचे महत्त्व मान्य केले. – भारताची अर्थव्यवस्था जगातील 5 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था – EPFO मधील खात्यांची संख्या वाढली – 11.7 कोटी शौचालयं, उज्जवला योजनेतंर्गत 9.6 एलपीजी कनेक्शन, 102 कोटी लोकांसाठी 212…

Read More

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 01 फेब्रुवारी रोजी संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांनी शिक्षण, पर्यटनासह अनेक क्षेत्रांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठीही अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. अर्थसंकल्पात सरकारने हरित शेती, बाजरी, कृषी पत, डिजिटल तंत्रज्ञानासह शेती, पशुसंवर्धन, मत्स्यपालन, सहकारातून समृद्धी इत्यादींवर भर दिला होता. • आत्मनिर्भर स्वच्छ पद कार्यक्रम हा उच्च दर्जाच्या बागायती पिकांसाठी रोगमुक्त आणि दर्जेदार लागवड साहित्याची उपलब्धता वाढवण्याच्या उद्देशाने 2,200 कोटी रुपयांच्या प्रारंभिक खर्चासह सुरू केला जाईल. • सरकार येत्या तीन वर्षांत एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन आणि मदत करेल. यासाठी 10,000 बायो-इनपुट रिसोर्स सेंटर्सची स्थापना केली…

Read More

शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 01/02/2023 किनवट — क्विंटल 68 7500 7700 7600 31/01/2023 सावनेर — क्विंटल 4900 7950 8100 8025 श्रीगोंदा — क्विंटल 267 8000 8200 8100 मनवत — क्विंटल 3500 7400 8210 8140 सेलु — क्विंटल 2385 7060 8270 8180 किनवट — क्विंटल 78 7500 7700 7600 राळेगाव — क्विंटल 3000 7800 8080 8000 भद्रावती — क्विंटल 649 7900 8150 8025 समुद्रपूर — क्विंटल 992 7850 8250 8100 हिंगणा एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल क्विंटल 33 8000 8060 8060 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल…

Read More

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 01/02/2023 खेड-चाकण — क्विंटल 9000 1000 1400 1200 कराड हालवा क्विंटल 249 500 1500 1500 कामठी लोकल क्विंटल 4 1400 1800 1600 31/01/2023 कोल्हापूर — क्विंटल 5462 500 1500 1000 औरंगाबाद — क्विंटल 1309 500 1200 850 राहूरी — क्विंटल 74 1800 2100 1950 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11568 1100 1700 1400 खेड-चाकण — क्विंटल 725 1000 1400 1200 श्रीगोंदा — क्विंटल 196 500 1500 1000 लासूर स्टेशन…

Read More

जनावरांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी त्यांना वर्षभर हिरवा चारा  पुरविणं आवश्यक असत. मुरघास खाऊ घातल्यानं. जनावरांना आपण फक्त हिरवा चाराच देत नाही तर. त्यातील पोषण मुल्यांच जतन करून उलट काहीसं वाढवूनच देत असतो. शेतात उभ्या असलेल्या चारा पिकाचा मुरघास बनवून हिरव्या चाऱ्याची कमतरता भरून काढू शकतो. असं केल्यानं लागवडीखालील क्षेत्राच्या वापरावर मर्यादा येणार नाहीत. अतिरिक्त हिरव्या चाऱ्याच उत्पादन  होत असल्यास, त्या चाऱ्यापासून मुरघास बनवून चारा टंचाईच्या  काळात मुरघास वापरता येतो. मुरघास बनविण्यासाठी शक्यतो एकदल पिकांची निवड करावी. कारण, त्यामध्ये कर्बोदके आणि साखरेच प्रमाण जास्त असत. मुरघास बनविण्यासाठी उपयुक्त चारापीकं सर्व हिरव्या चाऱ्याचा मुरघास तयार करता येतो. मात्र, द्विदल वर्गातील पिकांचा मुरघास…

Read More