- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
शेतीतून चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी आता नवनवीन शोध घेण्यास सुरुवात केली आहे. शेतकरी नवीन पिकांकडे अधिक लक्ष देत आहेत, अशा परिस्थितीत मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी निळ्या गव्हाचे उत्पादन सुरू केले आहे. निळ्या गव्हाच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. तेही चांगल्या किमतीत उपलब्ध आहे. परदेशातही निळ्या गव्हाची मागणी वाढली आहे, तुम्हालाही निळ्या गव्हाची लागवड करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. विक्रीत निळ्या गव्हाचा वापर होत असल्याने मागणी वाढत आहे. त्याचबरोबर निर्यातीच्या ऑर्डरही येऊ लागल्या आहेत. अशा स्थितीत निळ्या गव्हाची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. असे मानले जाते की निळा गहू आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तज्ज्ञांचेही असेच म्हणणे आहे. निळ्या गव्हाचे वैशिष्ट्य सांगताना…
हंगाम संपल्यानंतर धान्य साठवणीकडे अनेक शेतकऱ्यांचा कल असतो. मात्र साठवणीमध्ये योग्य काळजी न घेतल्यास किंडींच्या प्रादुर्भावामुळे धान्याचे नुकसान होऊ शकते. नवीन धान्याची एकाचवेळी आवक झाल्याने दर कमी होतात. हे टाळण्यासाठी धान्य तीने ते चार महिने साठवण करुन अपेक्षित बाजारभाव असाताना बाजारात विकल्यास चांगला भाव मिळू शकतो. साठवलेल्या धान्यावर सोंडकीडा, छोटे भुंगेरे, खापरा भुंगा, दातेरी भुंगा, कडधान्यातील भुंगा, पतंग, तांबडा भुंगा इं. किडींचा प्राददुर्भाव होऊन नुकसान होऊ शकते. त्यामुळे धान्याला कीड लागण्याची कारणे आणि धान्य साठवणूक (Grain Storage) करताना काय काळजी घ्यावी? याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया. धान्याला कीड लागण्याची कारणे धान्यातील कीटक २० ते ४० अंश…
देशातील लोक गायीच्या शेणाला निरुपयोगी वस्तू मानतात, शहरी भागात शेण हे विष्ठेपेक्षा कमी नाही. मानसिकदृष्ट्या कमकुवत आहोत हे इतरांना सांगायलाही लोक सहज म्हणतात, तुमचे मन शेणाने भरले आहे का? पण हे शेण शेतकरी आणि पशुपालकांना श्रीमंत करू शकते. खेड्यापाड्यात बहुसंख्य पशुपालक गायी-म्हशींच्या शेणाचा वापर करून शेण बनवताना दिसतात नाहीतर ते निरुपयोगी समजून फेकून देतात. मात्र, आजच्या युगात शेणखतापासून शेणखत तयार करण्यापर्यंत शेणखत वापरला जात आहे. याशिवाय शेणापासून इतर अनेक प्रकारची उत्पादने तयार केली जात असून, त्यांना बाजारात मोठी मागणी आहे. आता सरकार फायद्यासाठी शेण वापरण्याची नवी योजनाही आणत आहे. अशा परिस्थितीत आम्ही शेतकरी आणि पशुपालकांना शेणाच्या या उपयोगांबद्दल सांगणार आहोत. शेणापासून कागद…
हवामान अंदाजानूसार दिनांक १३ मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तर दिनांक १४ मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर,जालना,बीड व परभणी जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० कि.मी. असणार आहे. तसेच मराठवाडयात दि.१४ मार्च रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. बाष्पोत्सर्जनाचा वेग आणि जमिनीतील ओलावा किंचित कमी झालेला आहे. विस्तारीत अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक १५ ते २१ मार्च दरम्यान कमाल व किमान तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने पुढील प्रमाणे…
सध्या गेल्या काही दिवसांपासून केळीच्या दरात चांगली वाढ होत आहे. उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात केळीची निर्यात केली जाते. मात्र केळीला चांगला भाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीच्या सूर होता. सध्या रमजान महिना येत असल्याने उत्तर भारतातील आणि अनेक देशातील केळीची मागणी वाढली असल्याने भाव देखील चांगला मिळत आहे. तसेच केळीची कॉलिटी चांगली असल्याने दर अजून वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. रमजान महिना आणि इतर सणांमुळे केळीची मागणी अधिक वाढली आहे. केळीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केला आहे. दरम्यान, बाजारपेठेत केळीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. असे असताना मात्र पुरवठा कमी आहे. परदेशातही मागणी वाढल्याने आगामी काळात येणाऱ्या रमजान व…
सध्या कोथिंबिरीचे भाव घसरल्याने शेतकरी हातबल झाल्याचे पहायला मिळत आहे. हवेली तालुक्यातील भवरापूर येथील प्रगतशील शेतकऱ्याने दोन एकरातील कोथिंबीर पिकावर रोटावेटर ट्रॅक्टर फिरवून पीक मोडीत काढल्याचे समोर आले आहे. यामुळे सध्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. उसाचे उत्पन्न घटल्यामुळे त्यांनी तो खोडा ऊस मोडल्यानंतर कोथिंबिरीची निवड केली. कोथिंबिरीचे भाव गगनाला भिडल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कोथिंबीर पीक घेतले. कोथिंबीर पिक घेण्यासाठी शेताची नांगरणी, मशागत करून कमी दिवसात जास्त उत्पन्न मिळेल म्हणून धने पेरले. सुरुवातीला ४ हजार रुपये किमतीचे दोन पोते रासायनिक खत शेतात टाकले. मात्र त्यांच्या पदरी काहीच पडले नाही. शरद काळूराम चौधरी असे त्या शेतकऱ्यांचे नाव असून त्यांनी कोथिंबिरीचे दर घसरल्यामुळे लागवडीसाठी झालेला…
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कादा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. यामुळे यावर सरकारने लक्ष देण्याची मागणी केली जात होती. असे असताना आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री म्हणाले, कांदा उत्पादनात भारत देश अग्रेसर असून जगभरातील कांद्याच्या एकूण उत्पादनात भारताचा वाटा २६ % आहे. भारतामध्येही सर्वाधिक उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर आहे. देशातील एकूण कांद्याच्या उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ४३% आहे. सध्या बाजारातील लेट खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक मोठया प्रमाणात सुरु आहे. लाल कांद्याची साठवणूक क्षमता मुळे देशातील इतर राज्यातील कांद्याचे उत्पादन वाढलं आहे. आणि…
महसूल विभागाची विशेष मोहीम : वेळ तसेच पैशांचीही होणार बचत…. वारसा हक्काने चालत आलेल्या शेतजमिनीची वाटणी अनेकदा वैयक्तिक कारणांमुळे क्लिष्ट बनून जाते. काहीवेळा ही प्रक्रिया खर्चिकही ठरू शकते. मात्र, आता वारसांमध्ये सामंजस्य असेल तर कमी वेळेत व केवळ १०० रुपयांच्या स्टैप पेपरच्या माध्यमातून शेतजमिनीचे विभाजन करून देण्याची विशेष मोहीम जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी आखली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार दिवाणी पद्धता आधानयम १९४७ मधाल तरतुदीत विषद करण्यात आली आहे.पपरवर करून दण्याचा माहाम हाता घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी सर्व तहसीलदारांनी शेतजमिनीचे विभाजन करण्यासाठी मोहीम स्वरूपात हे काम प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देश गुरुवारी काढलेल्या एका परिपत्रकाद्वारे दिले…
कांदा लागवड भरमसाठ किंवा अति केली जाते म्हणून कांद्याला भाव नाही हे कारण साफ खोटे असून महाराष्ट्रातील अनेक अवर्षणग्रस्त तालुक्यांतील बारमाही पाणी उपलब्ध नसलेल्या शेतकऱ्यांसाठी कांदा हे एकमेव प्रमुख नगदी पीक असून शेतकऱ्यांनी शेतात कांद्याची लागवड केली म्हणजे तो कांदा मार्केटमध्ये येईलच याची काही खात्री नाही कारण कांद्याला निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका बसतो. भारतासारख्या बलाढ्य लोकसंख्या असलेल्या देशाला कांदा पुरवठा करण्याचं काम कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून होते येथील शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेणे बंद केले तर जगातल्या कोणत्याही देशाची भारतासारख्या इतक्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशाची कांद्याची गरज भागवण्याची क्षमता नाही किंवा परदेशातून कांदा उपलब्ध करायचा झाल्यास सरकारला डॉलरमध्ये येणारा खर्च हा करोडो…
देशातील शेतकऱ्यांमध्ये औषधी वनस्पतींची लागवड मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. सरकारही सुगंध अभियानांतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे या पिकांखालील क्षेत्रातही वाढ झाली असून या पिकांमध्ये एरंडीचा समावेश करण्यात आला असून, या पिकांची लागवड करून शेतकरी चांगला नफा कमवू शकतात. एरंडीची लागवड औषधी तेलासाठी केली जाते, त्याची वनस्पती बुशच्या स्वरूपात विकसित होते. अधिक नफा मिळवण्याच्या उद्देशाने शेती व्यवसायिकरित्या केली जाते, भारत हा एरंडीचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यात करणारा देश आहे. भारत 60 ते 80 टक्के एरंड जगातील इतर देशांना निर्यात करतो. शेतकरी एरंडीची लागवड करून दुप्पट नफा मिळवू शकतात, पिकाच्या गाळपातून तेल काढून ते विकू शकतात आणि नंतर उरलेली…
