Author: Neha Sharma

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 27/05/2023 खेड-चाकण — क्विंटल 3450 600 1000 800 पुणे- खडकी लोकल क्विंटल 10 500 1000 750 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 2 800 800 800 पुणे-मोशी लोकल क्विंटल 292 200 700 450 कामठी लोकल क्विंटल 12 1200 1600 1400 लासलगाव उन्हाळी क्विंटल 7340 300 1200 825 26/05/2023 कोल्हापूर — क्विंटल 4325 400 1200 800 अकोला — क्विंटल 337 300 800 700 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 12553 400 1100 750 खेड-चाकण — क्विंटल 125 500 900 700 दौंड-केडगाव — क्विंटल…

Read More

पिकांच्या नोंदीसाठी केंद्र सरकारच्यावतीने डिजिटल पीक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ही प्रणाली आता सहा राज्यांमध्ये राबवली जाणार आहे. केंद्राने गुरुवारी डिजिटल पीक सर्वेक्षण सुरू करण्यासाठी आसाम, गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या सहा राज्यांशी करार केला. डिजिटल क्रॉप सर्व्हे हा सरकारच्या अॅग्रिस्टॅक किंवा इंडिया डिजिटल इकोसिस्टम फॉर अॅग्रिकल्चरचा (IDEA) भाग आहे. त्याची 2020 मध्ये सुरुवात करण्यात आली होती. डिजिटल पीक सर्वेक्षणाच्या अंमलबजावणी योजनेबाबत राज्य सरकारांशी चर्चा करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यशाळेत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. याप्रसंगी, डिजिटल पीक सर्वेक्षणासाठी वेब पोर्टल आणि मोबाईल ऍप्लिकेशनच्या पुस्तिकाचे अनावरण करण्यात आले. Crop Survey या कार्यशाळेत डिजिटल पीक सर्वेक्षणाची…

Read More

गतवर्षी एप्रिलमध्ये सोळा तारखेला उन्हाळ कांद्याची खरेदी सुरू झाली. यंदा एक महिना उलटून गेल्यानंतरही खरेदी सुरू झालेली नसल्याने त्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.नाफेडमार्फत उन्हाळ कांद्याची लवकरच खरेदी सुरु केली जाणार असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी लासलगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत भेटीप्रसंगी सांगितले. यंदा तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे यंदा उदिष्ट असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी दिली. यावर्षी लाल कांद्याला बाजारभाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेत टिकवण क्षमता कमी असलेल्या लालकांद्याची नाफेड मार्फत प्रथमच खरेदी करण्यात आली आहे. आता उन्हाळ कांदा सुरु झाला असून…

Read More

जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय बैलगाडी शर्यतीचे आयोजन करू नये. यात्रा, जत्रा, उत्सव अशाच प्रसंगी बैलगाडी शर्यतीचे आयोजनास परवानगी. राजकीय कार्यक्रम, वाढदिवस इ. प्रसंगी बैलगाडी शर्यतीचे आयोजनास परवानगी नाही. बैलगाडी शर्यतीची धावपट्टी १००० मीटर पेक्षा अधिक लांबीची नसावी. धावपट्टी ही अतिशय उतार असलेली, दगड किंवा खडक असलेली, दलदल असलेली, पाणथळीची किंवा पातळ चिखल असलेली नसावी. धावपट्टीच्या पुढे बैलगाडीचा वेग मंदावण्याकरिता पुरेशी सपाट जागा उपलब्ध करावी. बैलगाडी शर्यत रस्त्यावर किंवा महामार्गावर आयोजित करण्यात येवू नये. बैलांना किंवा वळूना धावपट्टीवर आणण्यापूर्वी किमान ३० मिनिटे आराम द्यावा. बैल घोड़ा व १००० मीटर पेक्षा जास्त अंतराच्या इतर तत्सम बैलगाडी शर्यती प्रतिबंधीत. कोणत्याही बैलांचा किंवा वळूचा वापर एका दिवसामध्ये…

Read More

गतवर्षी एप्रिलमध्ये सोळा तारखेला उन्हाळ कांद्याची खरेदी सुरू झाली. यंदा एक महिना उलटून गेल्यानंतरही खरेदी सुरू झालेली नसल्याने त्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.नाफेडमार्फत उन्हाळ कांद्याची लवकरच खरेदी सुरु केली जाणार असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी लासलगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत भेटीप्रसंगी सांगितले. यंदा तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे यंदा उदिष्ट असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी दिली.यावर्षी लाल कांद्याला बाजारभाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेत टिकवण क्षमता कमी असलेल्या लालकांद्याची नाफेड मार्फत प्रथमच खरेदी करण्यात आली आहे. आता उन्हाळ कांदा सुरु झाला असून नाफेडमार्फत…

Read More

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यादरम्यान फडणवीसांनी सोलापूरमधील महसूल भवनाचे उद्घाटन केले. याचवेळी एक धक्कादायक घटना घडली आहे. या कार्यक्रमावेळी देवेंद्र फडणवीसांना निवेदन देण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याला भोवळ आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भोवळ आल्यानंतर त्या ठिकाणी एकच खळबळ उडाली. त्यावेळी फडणवीसांनी तात्काळ मदत करत त्यांच्याशी बातचीत केली. विलास शहा असं या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचे नाव असल्याचे सांगण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ पाणी मागवले. त्या ठिकाणी असणारी गर्दी कमी करत जागा मोकळी केली. सामाजिक कार्यकर्ते 96 वर्षांचे आहेत. विलास शहा गेल्या अनेक वर्षांपासून कत्तलखाना बंद करण्याची मागणी करत आहेत. त्यासाठी शहांनी अनेक ठिकाणी आंदोलने देखील…

Read More

संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सुरू केलेला ‘ही मैत्री विचारांची’ या ग्रुपचे द्वितीय स्नेहसंमेलन दिनांक 31 मे व १ जून रोजी सप्तशृंगी गड वणी तालुका कळवण जिल्हा नाशिक येथे आयोजित. या ग्रुपमध्ये नागपूर पासून कोल्हापूर पर्यंतचे सर्व पिके घेणारे शेतकरी आहेत या ग्रुपमध्ये द्राक्ष डाळिंब फळबाग भाजीपाला कापूस कडधान्य या सर्व प्रकारच्या पिकांचे मार्गदर्शन मोफत केले जाते. क्लब हाऊस या अप वर दररोज संध्याकाळी साडेसात वाजता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या विषयावर तज्ञ शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्याकडून मार्गदर्शन केले जाते. या ग्रुपवर दर शुक्रवारी आठवड्याचा हवामान अंदाज विजय जायभावे यांच्यामार्फत दिला जातो. अतिशय अचूक असा अंदाज शेतकऱ्यांना दिल्यामुळे शेतकऱ्यांना आपली शेतातील कामे करण्यास सहजता…

Read More

जमिनीत वाफसा येताच जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवड्या दरम्यान पेरणी पूर्ण करावी. उशिरा लागवड केल्यास पिकास लवकर पेरलेल्या पिकाबरोबर फुले येतात आणि त्याच्या कायिक वाढीस पुरेसा अवधी मिळत नाही. त्यामुळे पिकाची वाढ कमी होऊन फांद्या कमी येतात. तसेच फुले आणि शेंगांची संख्याही कमी राहते आणि उत्पादनात घट येते. तुरीची मुळे जमिनीत खोलवर जात असल्यामुळे खोल नांगरट करून वखराच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. वखराची शेवटची पाळी देण्याआधी चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. आधीच्या पिकांची धसकटे, काडी, कचरा वेचून जमीन स्वच्छ करावी. खोलवर नांगरट करून जमीन चांगली तापू द्यावी. मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन लागवडीस योग्य…

Read More

पावसाच्या अनिश्‍चिततेवर मात करण्यासाठी पेरणी रुंद वरंबा सरी पद्धतीने करावी. कृषी यांत्रिकीकरणाचा मुख्य उद्देश म्हणजे निविष्ठांचा कार्यक्षम वापर, वेळेवर शेतातील कामाची पूर्तता, उत्पादन खर्चात बचत, शेतातील कष्ट कमी करणे, नैसर्गिक संसाधानाचे संवर्धन करणे आणि उत्पादनात वाढ हा आहे. बैलचलित बहूपीक टोकण यंत्र – पिकानुसार वेगवेगळ्या तबकड्या सहज बदलता येतात. बियाणे व खत योग्य प्रकारे पेरता येते. – दोन फणांतील अंतर गरजेनुसार बदलता येते. एकाच वेळेस खत, बी पेरणी, रासणी आणि तणनाशक फवारणी करता येते. – आंतरमशागतीच्या वेळी पिकातील अंतरानुसार पास बसून कोळपणी, फवारणी करता येते. – सौरऊर्जेवर चालणारे फवारणी यंत्र वापरून फवारणी करता येते. – सर्व यंत्रे एकाच…

Read More

अहमदनगर जिह्यातील देवळाली प्रवरा येथील सौरभ कदम व प्रसाद देशमुख यांनी एकत्र येत कृषी अवजारे यंत्रनिर्मिती सुरु केली आहे. सुमारे सात वर्षांपासूनचे अथक प्रयत्न, तांत्रिक,कौशल्य व कल्पनाशक्ती यांचा वापर करून त्यांनी आधुनिक बहुउद्देशीय टोकन यंत्र विकसित केले आहे. ‘एस. पी. अग्रो’ इनोव्हेशन याची निमिती करून सुरुवात्च्या काळात स्वताला आणि गटातील शेतकार्यांना भेडसवणारया अडचणीवर काम सुरु केले कांदा लागवडीसाठी आवश्यक असणार्या रोपवाटिका करण्यासाठी येणाऱ्या अडचणी शोधून कांदा बी पेरणीचे मानव चालीत यंत्र बनविले गटातील शेतकरी मित्र सोबत यंत्राचा यशस्वी प्रयोग झाला या उपक्रमाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड केल्या नंतर अनेक शेतकरी बांधवानी चागला प्रतिसाद दिला आपण यशस्वी पद्धतीने मशीन बनवून आपण…

Read More